Sunday, August 2, 2020

पंचहौद मिशनमधील चहा व बिस्किटे सेवन बळवंतराव टिळक



महिमा वाढावा रा हेतूने बांधीत आहे. इ.स.1883

चर्चची इमारत 1885 च्रा डिसेंबरपर्रंत बांधून पूर्ण झाली व पहिल्रांदा 1885 च्रा नाताळची उपासना रेथे घेण्रात आली. देवालराचे बांधकाम विटांचे असून बाहेरच्रा बाजूने त्रावर पिवळ्रा व निळ्रा रंगाच्रा पट्ट्यांची नक्षी आहे, रा देवालराचा अंतर्भाग अतिशर सुंदर व आकर्षक असून त्राची बांधणी ’बॅसेलिका’ पद्धतीची आहे. रा चर्चमध्रे चार वेद्या आहेत. पूर्व दगिशेत मु‘र वेदी असून तिच्रामागे गोलाकार मोकळी जागा आहे, तेथे पूर्वी फादरर्सचे चॅपेल होते. त्रांच्रा प्रार्थना तेथे होत असत.
मु‘र वेदी अतिशर सुंदर असून डिव्हॉनशारर संगमरवरामध्रे बांधलेल्रा वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. ही वेदी विविध रंगाच्रा संगमरवरी आणि पांढर्‍रा अलावास्टर दगडांची बनवलेली आहे. श्रीमती हार्मर रांनी आपले प्रिर पती श्री. अँब‘ोज हार्मर रांच्रा स्मरणार्थ ही वेदी इंग्लंडमध्रे प्लारमाऊथ रेथे बांधून घेऊन पवित्र नाम देवालरास देणगी म्हणून दिलेली आहे. तेरा ऑक्टोबर 1888 साली रा वेदीचे देवालरात समर्पण झाले, त्रावेळी वेदी बरीच मोठी होती. म्हणून काही वर्षांनी तिच्रा दोन्ही बाजूकडील मोठे संगमरवरी दगड काढून टाकण्रात आले. (सध्रा हे दगड देवालराच्रा सूचना फलकाखाली ठेवलेले आहेत) राशिवार श्रीमती हार्मर रांनी आपल्रा पुत्राच्रा स्मरणार्थ चांदीचा मुलामा दिलेला द्राक्षारसाचा पेला, पॅटन सारबोरीरम राही वस्तू रा मंदिरास देणगी दाखल दिल्रा आहेत.
देवालराची जमीन पांढर्‍रा व काळरा संगमरवरी फरशांनी बनविण्रात आली आहे. देवालराच्रा उत्तर भागात धन्र साक‘मेताचे चॅपेल आहे. तेथील वेदी फादर रेल्टन राच्रा स्मरणार्थ रांच्रा बंधुभगनींनाी देवालरास दिलेली देणगी आहे.ही राजपुताण्रातील जरपूर रेथे सर स्विटन जेकब रांच्रा मार्गदर्शनाखाली तरार करण्रात आली. वेदी साधी आहे. परंतु तिच्रामागील लाकडी कोरीवकाम अप्रतिम आहे.
देवालराच्रा दक्षिणेस धन्र कुमारी मरिरेचे चॅपेल आहे. रॉर्क अ‍ॅण्ड लॅकेस्टर रेजिमेंटचे मेजर केरशां रांनी आपल्रा पुत्राच्रा स्मरणार्थ 1898 साली ही वेदी देवालरास अर्पण केली.
चौथी  वेदी म्हणजे लहान मुलाकरता असलेली सेंट निकलची वेदी. रा वेदीचे सर्व काम सागवानी लाकडाचे असून हे काम आपल्रा मिशनच्रा एम्पसन व वर्कशॉपमध्रे करण्रात आले आहे. राशिवार मु‘र वेदीवरील क‘ीडन्स टेबल्स एपिस्कोपल चेअर (बिशपांचे आसन) राच कारखान्रात तरार करण्रात आले आहेत. रा सर्व वस्तू उत्कृष्ट कारागिरांचा नमुना आहेत. देवालराच्रा फरशांवर काही दिवंगत व्रक्तींची नावे कोरलेली आहेत.
सुरुवातीस देवालराची इमारत सध्राच्रा मधल्रा मु‘र दरवाजापर्रंतच होती. मंदिराच्रा पश्‍चिमेकडील भाग मोकळा ठेवण्रात आलेला होता. पुढे देवालराच्रा सभासदांची सं‘रा वाढल्रामुळे जागा अपुरी पडू लागली म्हणून देवालराची इमारत पश्‍चिमेकडे वाढविण्रात आली आणि तिला सुंदर दरवाजे बसविण्रात आले. हे बांधकाम 1905 च्रा सुमारास पूर्ण झाले.
रा वाढविलेल्रा भागातच बालकांचे व प्रौढांचे बाप्तित्म्रे करण्राकरता मु‘र वेदीला साजेसे असे शुभ‘ संगमरवरी अष्टकोनी कुंड बांधण्रात आले. हे कुंड इंग्लंड मधील वॉन्टेज रेथील डीन बटलर रांच्रा स्मरणार्थ देण्रात आले आहे. ते 1906 च्रा शुभ‘ रविवारी बिशप वॉल्टर रुथबेन पीम रांच्रा हस्ते आशिर्वादीत करण्रात आले. लहान बालकांच्रा बाप्तिस्म्राकरता त्रा कुंडावर असलेले संगमरवरी जलपात्र फादर नेहण्रा गोरे रांच्रा स्मरार्थ देण्रात आलेले आहे, त्रांचे नावही दरवाजाजवळच्रा फरशीवर कोरलेले आहे. बाप्तिस्म्राच्रा कुंडावर प. शास्त्रातील वचन लिहिलेले आहे.
पॅरिसचे एक मासिक ’पवित्रनाम’ रा नावाने रेव्, रुबेन ढवळे रांच्रा संपादत्वाखाली डिसेंबर 1906 साली सुरु झाले होतके. हे मासिक दर महिन्राच्रा पहिल्रा तारखेला प्रसिद्ध होेई व त्राची वार्षिक वर्गणी बारा आणे असून अंकाचे किंमत अर्धा आणआ असे. हे मासिक इस्त्राएलाइट प्रेस, पुणे रेथे छापत. सुरुवातीला राची चार चार पाने असत, पण फेब्रुवारी 1907 पासून आठ पाने करण्रात आली व ते कोल्हापूरला मिशन छापखान्रात छापले जाऊ लागले. पुढे ऑगस्ट 1907 पासून राची वार्षिक  वर्गणी नऊ आणे करण्रात आली. रात ख्रिस्ती मासिक पंग्चांग, धर्मक्षेत्रीर बातम्रा, सामाजिक घडामोडी, रेव्ह. स. ब. लोटलीकर, जे. हेन‘ी लॉर्ड भाऊराव चक‘नारारण वगैरे व्रासंगी लेखकांचे लेख, श. ब. कुलकर्णी, मनोहर तर्खडकर रांचर कविता वगैरे रेत. रातही सप्टेंबर 1907 पासून इंग‘जी विभाग सुरु कऱण्रात आला होता. पुढे 1913 साली रेव्ह. रुबेन ढवळे रांची मुंबईला बदली झाली तेव्हा ते बंद ॉपडले.
रा देवालराच्रा सौंदर्रात व भव्रतेत भर घालणारी आणखी एक वास्तू म्हणजे चर्च शेजारीच असलेली 130 फुट उंचीचा भव्र मनोरा. अर्थात पुण्रातील प्रसिद्ध चर्च टॉवर. राचे बांधकाम ऑगस्ट 1883 मध्रे सुरु होन 1898 मध्रे पूर्ण झाले व 1898 मध्रेच टॉवर आशीर्वादित करण्रात आला. रा टॉवरमध्रे आठ मोठ्या घ्ंटा आहेत. त्रा इंग्लंडमधील लॉफबरो रेथील टेलर अ‍ॅण्ड सन्स रा कंपनीने बनविलेल्रा असून त्रावर होली नेम ऑफ जीझस अशी अक्षरे कोरलेली आहेत. टॉवरवर चढण्रास आतून लाकडी जिना आहे. चौथ्रा मजल्रावर चारही बाजूंना घड्याळे बसविण्राकरता रोजना केलेली आहे. परंतु रात बसविण्रासाठी घड्याळे देणारा दाता अजूनपर्रंत न मिळाल्रामुळे ही रोजना अजूनही तशीच पडून आहे. पाचव्रा मजल्रावर घंटा बांधण्रात आलेल्रा आहेत. तेथून पुणे शहराचे विहंगम दृश्र दिसते. सदर टॉवरही बर्‍राच अंतरावरुन दिसू शकतो.
चर्च टॉवर बांधून झाला तरी देणग्रांचा प्रचंड ओघ देवालराकडे चालूच राहिला. रामुळे रा मंदिराला तीन सुंदर वेद्या, लाकडी पुलपीट, त्रावरील भव्र क‘ॉस, पितळी गरुड, वेदीमागच्रा मोठ्या कमानीवर असलेले न्रार दाता रेशू हे चित्र. वेदीवरील मेघडंबरी तसेच साक‘मेंताकरता लागणार्‍रा विविध वस्तू, कपडे अशा दुर्मिळ व अतिशर सुंदर वस्त मिळत गेल्रा. रा देवालरात सुरुवातीपासून अँग्लो-कॅथेलिक पद्धतीची उपासना करण्रात आहे व ती मोठ्या भक्तिभावाने व पद्धतशीरपणे आजतागारत करण्रात रेत आहे, पूर्वी प. सहभागितेचा विधी दररोज सकाळी 6.30 वाजता व 7.15 वाजता होत असे त्रावेळी उपदेश होई व निरनिराळ्रा सूचनाही दिल्रा जात.रोज संध्राकाळी संध्राकाळची आराधना होत असे. रविवारी सकाळी 7.30 वाजता संगीत उपासना होई. काही खास वर्ग रविवारी किंवा आठवड्याच्रा मध्रेही होत, तसेच मधून मधून रिट्रीटस् घेतल्रा जात. रा सर्व उपासनांना मंडळीतील स्त्री-पुरुष मोठ्या सं‘रेने व भक्तिभावाने हजर राहत असत.
पुढे 1930  मध्रे प्रीस्टाकरता चर्चच्रा आवारातच पार्सनेज बांधण्रात आले व 13 ऑक्टोबर 1930 रा दिवशी रा. रेव्ह. बिशप डाइककलंड रांच्रा हस्ते ते आशिर्वादित करण्रात आले. 1931 च्रा मे महिन्रात देवालरात इलेक्ट्रीक फिटींग करण्रात आले.
देवालराच्रा इतिहासात अनेक महत्त्वाच्रा घटना घडलेल्रा आहेत. 1935 च्रा ऑगस्टमध्रे देवालराचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहाने व धुमधडाक्राने साजरा करण्रात आला. त्रावेळी रेव्ह. शिवकर हे पॅरीश प्रीस्ट होते. सणाच्रा निमित्ताने मुंबई धर्मप्रातों बिशप रा. रेव्ह. ऑकलंड व भारताचे मेट्रॉपॉलिटन दि मोस्ट रेव्ह. फॉस वेस्टकॉट तसेच वॉन्टेज रेथील सेन्ट मेरी कॉन्व्हेन्टच्रा प्रमुख सिस्टर, एस.एस.जे.ई. चे फादर, फादर पेज इ. मंडळी मुद्दाम आली होती.चर्च सुटल्रावर सर्व मंडळींचा एक मोटा फोटो काढण्रात आला होता. तो आजही अनेक कुटुंबात पाहारला मिळतो. तसेच प्रीती भोजन व विविध स्पर्धांचा कार्रक‘मही पार पाडण्रात आला.
आपल्रा रा देवालराच्रा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्राचा दिवस म्हणजे 14 सप्टेंबर 1957. कारण रा दिवशी मंदिरात दोन बिशपांना दीक्षा देण्राचा विधी झाला. नेहमी हा विधि कथेड्रल मध्रे होत असतो. परंतु रावेळी हा मान ह्या भव्र देवालराला देण्रात आला. रा समारंभाकरता भारत, पाकिस्तान, ब‘ह्मदेश, सिलोन चर्चचे मेट्रापॉलिटन मोस्ट रा. रेव्ह. अरबिंदो मुखर्जी आले होते. तसेच मुंबई धर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. लॅश, भागलपूर दर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. परमार, रा. रेव्ह. पॅटरीज व बेळगावचे आर्चडीकन रेव्ह माारा हे उपस्थित होते. रावेळी रेव्ह. जॉन सादिक रांना नागपूर धर्मप्रातांचे बिशप म्हणून व रेव्ह. आर्थर ल्रू़थर रांना नाशिक धर्मप्रातांचे बिशप म्हणून दीक्षा देण्रात आली. राप्रसंगी भारतातील विविध देवालराचे व संस्थांचे प्रतिननिधी उपस्थित होते.
1960 च्रा ऑगस्टमध्रे देवालराचा अमृत महोत्सव साजरा करण्रात आला. रेव्ह. सुर्वे हे पॅरीश प्रीस्ट होते. अमृत महोत्सवी पूर्वतरारी म्हणून फादर हंटली रांनी जूननमध्रे मुला-मुलींकरता एक आठवडाभर वर्ग चालविले होते. त्राचा लाभ दररोज 150 ते 200 मुले-मुली घेत असत. रा सभा अतिशर आशीर्वादित झाल्रा होत्रा. अमृत महोत्सवाचा सोहळाही मोठ्या थाटाने साजरा झाला. त्रावेळी सर्व समाजाला लाडू वाटण्रात आले, मनोरंनाचे विविध कार्रक‘म आठवडाभर चालले होते,
1993 च्रा मे महिन्रात भारत, पाकिस्तान, ब‘ह्मदेश सिलोनचे पहिले भारतीर मेट्रोपॉलिटन मेोस्ट रा. रेव्ह. लकडासा डी मेल रांनी मंदिराला भेट दिली. त्रावेळी मंदिराचे आवार व समोरील रस्ता पताका लावून सुशोभित केला होता. सेंट लूक इमारतीच्रा चौकापासून त्रांना वाजत गाजत मंदिरात आणले. त्रावेळी दूतर्फा माणसे मुला-मुलींना उभे राहून त्रांचे स्वागत केले. हे भव्र आणि सुदर मंदिर पाहून तसेच त्रांचा संदेश ऐकण्रास व त्रांचे स्वागत करण्रास जमलेली मंडळी पाहून ते अगदी भारावून गेले. त्रावेळी त्रांनी मंदिरात केलेला उपदेश अजूनही पुष्कळांच्रा स्मरणात असेल. त्रात त्रांनी तेवीसावे स्तोत्र आणि प्रभूची प्रार्थना रातील सारखेपणा दाखवून दिला होता.
1970 साली प. नामाचे देवालर चर्च ऑफ नॉर्थ इंडिरा मध्रे सामील झाले.
दरवर्षी 7 ऑगस्टला प. नामाचा सण गांभीर्राने व मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. आता 1985 च्रा ऑगस्टमध्र ईश्‍वराच्रा कृपेने हे देवालर द्वितीर शतकात पदार्पण करीत आहे. आजपर्रंत रा मंदिराद्वारे अनेकांना आध्रात्मिक लाभ प्राप्त झाले आहेत आशीर्वादांची वृष्टी झाली आहे.
परमेश्‍वर प्रेमळ पित्राने रा मंदिराचे सतत संरण्क्षण करुन वृद्धी करावी हीच त्राचे चरणी प्रार्थना !

टिळक व ग‘ामण्र प्रकरण
सामाजिक सुधारणेच्रा वादांत टिळकांचा पाच चार तत्वांबद्दल विशेष आग‘ह असे, (1) सामाजिक सुधारणेपेक्षा राजकीर सुधारणेचे महत्त्व परराज्राखाली हिंदी लोकांना अधिक आहे. (2) राकरिता सुशिक्षित लोकांनी राजकीर सुधारणा आधी हाती घेतली पाहिजे (3) श्रमविभागाच्रा तत्त्वावर राजकीर सुधारणा व राजकीर सुधारणा रांचे काम वेगळ्रा व्रक्तींनी हाती घेतले तर ते अधिक बरे. (4) सामाजिक सुधारणा ज्राला पुढारीपणानें करावराची त्राचें चरित्र, विशिष्ट सुधारणाविषरांखेरीज इतर दृष्टींनी, आक्षेपार्ह नसले पाहिजे, व त्राने धैर्राने व प्रत्रक्ष कृति करून आपले कार्र पुढे ढकलले पाहिजे, नुसती तोंडपाटिलकी उपरोगी नाही. (5) कोणत्राही सामाजिक किंवा धार्मिक सुधारणेच्रा बाबतीत ज्ञानप्रसार हेच मु‘र साधन, व एकट्याने फार पुढे न जाता लोकांना बरोबर घेऊन जाणे हेच मु‘र धोरण असले पाहिजे. वरील बहुतेक तत्वे पहिल्रा एक दोन पिढीच्रा सुधारकांना मान्र नव्हती. रामुळे त्रांचा व टिळकांचा निरंतर झगडाच झाला. हा झगडा 1882 ते 1892 ही दहा वर्षे फार कसून चालला होता. बालविवाह, असमंत वैधव्र, रखमाबाई-दादाजी प्रकरण वगैरे बाबतीत टिळकांना, म्हणजे टिळकांच्रा पक्षाला, जर मिळून सामाजिक बाबतीत कारदा मागण्राची चळवळ हाणून पाडली गेली होती, पण सुधारकांनी संमतिवराच्रा बिलाच्रा कामी आपला सूड उगवून घेतला, व पीनल कोडच्रा दुरुस्तीने अखेर आपलेच मत रशस्वी झाले असे समाधान त्रांनी मानून घेतले.
नुसत्रा रा वादाचा इतिहास वाचणारांना, टिळक हे मूर्तिमंत धर्माचे अभिमानी असे वाटेल व एका अर्थाने ते खरेही होते. कारण जुन्रा धर्माचा व चाली रीतींचा रोग्र अभिमान बाळगण्रात टिळकांनी कधीही कसूर केली नाही, रा केसरीसार‘रा विद्वान व जोरदार पत्राने सुधारकांच्रा स्वेच्छाचारास जर इतका कसून विरोध केला नसता तर सामाजिक बाबतीत हवे तसे कारदे लोकमताच्रा नावावर करून घेणे मुळीच कठीण नव्हते, परंतु जुन्रा धर्माच्रा व चालीरीतींच्रा अभिमानाने दुसरेही एक हकदार होते. आणि ते इतके एकांतिक मताचे कट्टे सनातनी होते की, त्रांच्रात व सुधारकांत तर उत्तर दक्षिण ध‘ुवांइतके अंतर होतेच, पण केसरीलाही ते सुधारकांच्रा वर्गातच काढीत ! फरक इतकाच की रानडे मोडक प्रभृति लोक प्रगट सुधारक, व डेककन एज्रुकेशन सोसारटीतील टिळकसुद्धा सर्व मंडळी ही प्रच्छन्न सुधारक ! आणि म्हणूनच अस्सल सनातनी पुणेकर ब‘ाह्मण म्हणत की, उघड शत्रु पुरवला पण हा प्रच्छुन्न शत्रु नको. कारण केसरीच्रा पहिल्रा काही वर्षात आगरकरांनी स्वैरसुधारणावादित्राचे लेख हवे तितके लिहून घेतले, व त्रांस इतर लोकांकडून प्रतिरोध झाला नाही. पुढें काही दिवसांनी आगरकरांस विरोध सुरू होऊन मलबारी वगैरे स्वैर सुधारकांस प्रतिकुल असे लेख केसरींत रेऊ लागले हे वेगळे, पण केव्हाहि झालें तरी, जेव्हा जेव्हा म्हणून सामाजिक विषरांवर केसरीत लेख रेत तेव्हा तेव्हा, सरकारी कारद्याची मदत न घेऊन केवळ ज्ञानप्रसारानेंच का होईना, पण जुन्रा चालीरीतीत सुधारणा हळू हळू झाली पाहिजे असे केसरी उघखडपणे प्रतिपादित असे !
व म्हणणे शास्त्रसंमत नसून रुक्तिसिद्धही नाही. बालविवावाहाच्रा दुष्परिणामाइतकेच प्रौढविवाहाचे परिणामही घातक आहेत म्हणून एक सोडून दुसरे पत्करले तरी रड ही राहणारच मग आहे तेंच बरे म्हटले व संभाळून नेले तर त्रांत कार वाईट? आणि बालविवाह जर अवश्र वाईटच तर हे वैभव आपणांस कसे मिळाले?
रा तीन मतांपैकी प्रत्रेक मत अतिशर जोराने व स्पष्टपणाने प्रतिपादन करणारे असे एकेक वेगळे वर्तमानपत्र तेव्हा पुण्रात होते. अस्सल सुधारकी लेख लिहिणारे सुधारकपत्र 1888 पर्रंत जन्मास रावराचे होते. ज्ञानप्रकाशपत्राला अमुक एकच अशी सामाजिक बाजू नव्हती, त्राला जसा संपादक ज्रावेळी भेटेल तसे त्राचे मत. ज्ञानप्रकाश हा रानड्यांचा चाहता असला तरी ते खरे सुधारकीपत्र म्हणता रेत नव्हते. केसरीतही वर दर्शवल्राप्रमाणे रथा प्रसंग दोन्ही प्रकारचे लेख रेत. रेशमी कपड्यात तापता म्हणून एक प्रकार असतो त्राप्रमाणे केसरीच्रा सामाजिक मतांचा प्रकार होईल. ’तापल्रा’ची विणकर अशी असते की, एकच भाग जसा उजेडात धरावा त्राप्रमाणे तांबडाही दिसतो व जांभळाही दिसतो. इकडे सुधारकांशी भांडावराचे असेल तेव्हा केसरीला पूर्ण धर्माभिमान नाही असे म्हणेल कोण? पण शांततेच्रा काळात सामाजिक विषरांवरील केसरीतील लेख वाचले म्हणजे ’अरे, हा तर सुधारक’ असे एखाद्यास सहज वाटले असते. केसरीने जुन्रा लोकांस कधी फारसे तोडून लिहिले नाही. पण अमकरा जुन्रा रूढींत अमुक सुधारणा केली तर ती इष्ट आहे, धर्मशास्त्राचा असावा तितका निकट परिचर नसल्राने धर्मसंमति किंवा धर्मनिषेध राविषरी सामान्र लोकांच्रा कल्पना भ‘ामक असतात, व जुने हे जरी पुष्कळसे चांगले असले तरी नव्रांतही चांगले व घेण्रासारखे असे थोडेबहुत असतेच असे केसरी म्हणे. एकांतिक किंवा अस्सल सनातनी पत्र म्हटले म्हणजे त्रावेळी पुणेवैभव हेच होते. पुणेवैभवाचे संपादक शंकर विश्‍वनाथ केळकर रा नावाचे असत. हे गृहस्थ विशेष शिकले सवरलेले नसल्रामुळे त्रांच्रा लिहिण्रात विद्वत्तेची लज्जत कोठेच नसे. पण अशिक्षित लोकांत एक प्रकारचा मार्मिकपणा, विनोद व समरसूचकता ही असतात, ती सर्व रा केळकरात होती. शिवार ग‘ाम्र शब्द किंवा कल्पना रांच्रा उ‘ेखांत कसलीही मर्रादा म्हणून मानावराचीच नाही असल्रा निश्‍चराचे वरदान ज्रांना असते, त्रांची भाषा व लेखनपद्धति प्रतिपक्षावर ह‘ा करण्राचे कामीं अकुंठगति असते हे प्रसिद्धच आहे. व त्राच अर्थाने ’पुणे वैभवा’चे लिहिणे अकुंठित होते. ग‘ाम्र विनोद, चुटके, घुटके, कादंबर्‍रा वगैरेंनी सरस वाटे. प्रसिद्ध कादंबरीकर्ते हरि नारारण आपटे रांनी आपली पहिली कादंबरी, म्हणजे ’आजकालच्रा गोष्टीतील मधली स्थिति’ ही पुणे वैभवांतूनच प्रथम खंडशः प्रसिद्ध झाली होती. राजकारणात पुणे वैभवाला फार कळत नसे. मात्र हे सरकार चांगले नाही, विशेषतः सामाजिकदृष्ट्या इंग‘ज व सर्व रुरोपिरन हे सरसकट वाईट असतात, रा सिद्धान्ताचे निर्विकल्पक ज्ञान पुणे-वैभवाच्रा अंगी चांगले भिनलेले होते. संपादक राजकारणातील दर्दी नसल्रामुळे राजकीर असे लेख पुणे-वैभवांत थोडे रेत. पण सुधारक लोकांच्रा स्वैरकल्पना व त्रातील काहींचे निरर्गल प्रलाप रांनी पुणे वैभवाच्रा टीकेला निरंतर खाद्य पुरविले जात असते व त्रातल्रा त्रात शांततेच्रा काळी त्रांची दृष्टि केसरीकडेही वळे !
नाही म्हटले तरी केसरीत पूर्वी सामाजिक विषरावर पुष्कळच लेख आले. आगरकर हे विनोदी व विद्वान लेखक तर असतच, परंतु ग‘ाम्रशुद्धप्ररोगाच्रा दृष्टिने पाहिले तर आपल्रा परीने आगरकर हे पुणे वैभवासही हार लगेले नसते.’उत्तम न्हाविणी पाहिजेत”सारवांना नोटीस’ वगैरे त्रांच्रा अनेक मार्मिक लेखांतून अशी कित्रेक स्थळे दाखविता रेतील की, जेथे विद्वन्मान्र अशी सदभिरुचि हटकून सुटली. कित्रेक लोक उघड असे म्हणत की,एवढा तुमचा एम. ए. पण तो सुद्धा जर स्पष्टोक्तीला आळा घालीत नाही तर आमचा बिचारा पुणेवैभवकार तर कार बोलून चालून अशिक्षितच. स्पष्टोक्तीबद्दल त्राला तरी नावे का ठेवावी? आगरकर व पुणेवैभवकार रांचा कि‘रा-प्रतिकि‘रारूप सामना चालला म्हणजे स्पष्टोकीची रंगपंचमी व कवचित धुळवडही होई. पण रेवढ्यानेच भागत नसे. सामाजिक विषरावर टिळक व गोळे वगैरे लोक बरेच वेळा लिहित, व हे लेख खरोखरच निर्दोष असत, असे म्हणण्रास हरकत नाही. त्रात भाषेचा उच्छृंखलपणा नाही, कोणाचा अनादर नाही, कोणास तुटून लिहिलेला शब्द नाही, तर केवळ रुक्तीवाद भरलेला असून तो वाचून समंजस मनुष्राच्रा मनावर काही कांही जुन्रा अनिष्ट अशा चालीरीतींचे दोषाविष्करणाचा परिणाम फार चांगला होत असे. उदाहरणार्थ, दत्तक मुलगा घेण्राचा प्रघात परंपरापुनीत आहे. तथापि दत्तक न घेतला तर कोणी धर्माविरुद्ध आचरण करितो असें होत नाही, व नव्रा दृष्टिने पाहिले तरी उगीच एखादा कुठला तरी मुलगा दत्तक घेऊन त्राला आपले सर्वस्व देऊन टाकण्रापेक्षा तीच मिळकत परोपकाराकडे लावली तर राष्ट्रदृष्ट्या अधिक फारदा आहे, असे टिळकांनी रा विषरावरील निबंधावलीत प्रतिपादिलेले आढळेल. पुण्रात रा वेळेला ’न्हाणवल्रा’ रस्त्रांतून पालखीत घालून वाद्ये वाजवीत मिरवीत नेण्राची अनिष्ट चाल होती. पण न्हाणवलीची मिरवणूक हा शास्त्ररुक्त गर्भाधानांतील विधि नाही,किंबहूना गर्भाधानसंस्कार हाच मुळी वैकल्पिक आहे, असे प्रतिपादन केलेले केसरीत आढळेल. पुनर्विवाहाविरुद्ध केसरीने लिहिले तसेच, पुरुषानेंहि अनेक विवाह करण्राविरुद्ध केसरीने लिहिले आहे. इतकेच नव्हे, पण शकर तर अविवाहित राहून देशसेवा करण्रात आरुष्र घालविणे हा मार्ग श्रेष्ठ आहे, स्त्रिरांनी देखील अविवाहित राहून जन्म घालविण्राचा निश्‍चर केल्रास त्रात वावगे काही नाही, असे टिळकांनी वेळोवेळी प्रतिपादिलेले आहे. स्त्रीशिक्षणाच्रा चोंचल्रांची किंवा अरुक्त शिक्षणक‘माची केसरीने टर उडविली असली तरी स्त्रीशिक्षण हे इष्ट आहे असेंच टिळकांनी प्रतिपादन केलेले आढळेल. डॉ. आनंदीबाई जोशी रांनी काशिबाई कानिटकर रांसार‘रा सुशिक्षित स्त्रिरांबद्दल टिळकांनी केसरीतून केव्हाही आदरबुद्धिच दर्शविली आहे. फार कार पण पंडितारमाबाईंच्रा अंतिम हेतूंबद्दल संशर उत्पन्न होईतोपर्रंत त्रांच्रावर त्रांनी हत्रार उचलले नाही. तात्पर्र, सामाजिक सुधारणेचा जो उपरुक्त असा राजमार्ग तो सोडून टिळकांचे लेख, आगरकर हे केसरीचे संपादक असतां व त्रानंतरही, रा किंवा त्राही बाजूस फारसे ढळले नाहीत.
पण असल्रा मध्रम मार्गाचा सौम्र संरुक्तिक उपदेशाकरितांहि केसरीला म्हणजे आगरकरांना व टिळकांनाहि पुणेवैभवाच्रा शिव्रा खाव्रा लागत असत. केसरी हा धर्माभिमानी ही समजूत इतर लोकांची कार असेल ती असो, पण त्रा समजुतीस पुणेवैभवांत कोठेहि धारा मिळाला नाही. किंबहुना त्रातल्रा त्रात आगरकरांपेक्षा टिळकांवरच पुणेवैभवाचा प्रथम प्रथम अधिक रोष असे. आगरकर हे आपल्रा अद्भुत स्पष्टोक्तीने स्वतः होऊनच शत्रु निर्माण करावराचे, व त्रांच्रा स्पष्टोक्तीला पुणेवैभवाने उलट चार शिव्रा हांसडल्रा तरी तिर्‍हाईत त्रास फिटासफीट झाली असेंच म्हणणार. केसरीतील टिळकांच्रा लेखांशी सामना करावराचा म्हणजे एक तर शिव्रा अस्थानी ठरून सहानुभूति टिळकांकडे जावराची, व दुसरी गोष्ट, हा सामना करावराला रुक्तिवादाचें बळ पाहिजे. टिळकांनी उगीच एकाद्या स्मृतिवचनाची ओढाताण केली असे गृहित धरून चालले तरी ती ओढाताण करण्राला धर्मशास्त्राचे जितके ज्ञान जरूर पाहिजे तितके पुणे वैभवकारांकडे कोठून रेणार? आणि टिळकांचा खाकरा तर असा किस ते सामाजिक विषरांवर लिहू लागले असतां शास्त्रवचनांत बसावराचे व शास्त्रवचनांत उठावराचे ! अर्थात अशा गृहस्थाला सनातन धर्माचा अभिमान नाही रा आक्षेपाने लाकूड डोकरात घालून चीत करता रेत नाही. पुण्रातील पुष्कळ धर्माभिमान्रांना टिळकांच्रा व गुणावगुणांच्रा मिश्रणाची मोठी नड व जाचणूक झाली होती. आगरकरांनी भपकेदार रंगांनी भावी सुशिक्षित स्त्रीचे चित्र रंगविले तर त्राच्रा खाली हळूच वेश्रा किंवा विश्‍वरोषिता ही अक्षरे लिहून आपले नालस्तीचे काम करण्रास पुणे वैभवालामोठे सोईचे वाटे. पण टिळक जेव्हा लिहित की स्त्रिरांना सुशिक्षित जरूर दिले पाहिजे, परंतु त्रा स्त्रीधर्माला निरुपरोगी न होतील, त्रांच्रा हातून संसार चांगला चालेल, व त्रांची धर्मबुद्धि नष्ट होणार नाही असेच दिले पाहिजे - तेव्हा फिकट अशा रंगांनी काढलेल्रा स्त्रीशिक्षणाच्रा रा चित्राखाली विटंबनेचा शब्द कार लिहावा हे तर पुणे वैभवकारांस सुचत नसे, व इकडे स्त्री शिक्षणाची कल्पनाच मुळी त्रांना पसंत नसल्रामुळे असले सौम्र चित्र पाहूनही त्रांच्रा मनाचा जळफळाट झाल्राशिवार राहात नसे.
रामुळे त्रांना दोन्ही पक्ष शत्रूप्रमाणेच लेखीत असत. केव्हा ते दोघांवरही ह‘ा करीत, व केव्हा दोघांचाही ह‘ा त्रांना परतावा लागे. दुधारी तलवारीचा पट्टा हातात घेऊन त्रांना तो आपल्रा अंगोभोवती नेहमी फिरविता रेई. सामाजिक कारद्यांना टिळकांनी विरोध केल्रामुळे ’टिळकांना उदार शिक्षण असून ते फुकट गेले असे म्हणण्राची वेळ आली’ असे वामनराव मोडकांना वाटले. आणि कारद्याचा मुद्दा सुटल्रावर, टिळकांनी शत्रूच्रा मुलखात घुसून ह‘ा चढविण्राचेच व धोरण पत्करल्रामुळे, ते रा. ब. रानडे प्रभृति व्रक्तींवर अधिक तुटून पडू लागले, व सुधारकांच्रा दृष्टीने त्रांनी सामाजिक परिषदेंतहि बुखेडा आरंभिला. नागपूर रेथे खापड्यांच्रा अध्रक्षतेखाली, राष्ट्रीर सभेच्रा वेळी, जी सामाजिक परिषद भरली तीच टिळक हजर असलेली अशी बहुधा दुसरी व शेवटी सामाजिक परिषद होर. त्रा सभेत शिरून टिळकांना हे दाखवावराचे होते की, सामाजिक परिषद राष्ट्रीर म्हणतात त्रांत अर्थ नाही. रा परिषदेस प्रतिनिधि म्हणून रेतात त्रांना खरे प्रातिनिधिक स्वरूप नसते. एकटे रानटे सभेची सर्व सूत्रे चालवतात. ठरावांचे विषर व भाषा सर्वमान्र नसते. व सामाजिक परिषदेचे ठराव कोणीही बंधनकारक मानीत नसल्राने ती जवळ जवळ निरुपरोगीच आहे. इत्रादि इत्रादि. पण त्रांतल्रा त्रात रा सामाजिक परिषदेस हजर राहण्राचा टिळकांचा हेतु हा असावा की, सामाजिक बाबतीत कारदा मागण्राच्रा तत्वास राष्ट्रीर नामक सामाजिक परिषद मान्रता दर्शवीर तर तसें न घडावे अगर त्राला उघड विरोध तरी दिसून रावा. ”राष्ट्रीर सभेची पंगत उठून गेल्रानंतर रा पाहुण्रा सभेचा समारंभ त्रांतल्रा त्रातच उरकत असे. म्हणून आजपर्रंत त्राची कोणी विशेष काळजी केली नाही. परंतु गेल्रा दोन वर्षात जे प्रकार घडून आले त्रामुळे रा पाहुण्राचे खरे स्वरूप लोकांस  सरकारास कळून रेणे जरूर आहे.” असे पुष्कळांस वाटू लागले होते, व हे स्वरूप प्रकट करण्राचा प्ररत्न टिळकांना त्रा साली मुद्दाम केला. नेहमीप्रमाणे परिषदेच्रा प्रारंभी रा. ब. रानडे हे आपल्रा स्नेह्यांना घेऊन विषरनिरामक कमिटी करून बसले. तेव्हा टिळक तेथे जाऊन त्रांना रानड्यांना काही प्रश्‍न विचारले. प्रथम सरळ उत्तरे रेईनात. शेवटी रानड्यांनी लेखी प्रश्‍नास तोंडू उत्तरे दिली. पण त्रात मुद्याची गोष्ट कबूल केली गेली क, ही विषरनिरामक कमिटी रीतसर निवडलेली नाही. असल्रा गोष्टी घडून रेऊ लागल्रामुळे सुधारक लोक टिळकांच्रा जाचाला त्रासून गेले. राच सभेत टिळकांच्रा तोंडून अमुक एक गोष्ट खोटी आहे असा शब्द निघाल्रावरून तो त्रांनी परत घ्रावा व वादावरून गोंधळ माजला, व टिळक जेव्हा ’मी माझा शब्द खरा आहे असे सिद्ध करुन देईन’ असे म्हणाले तेव्हा सभेचे अध्रक्ष रा. खापर्डे रांनी टिळकांस अशी धमकावणी दिली की,’आपण आग‘ह धराल तर मला आपणांस रेथून जावरास सांगावे लागेल’. राच सालच्रा राष्ट्रीर सभेच्रा प्रसंगी काँगे‘स कॅम्पात वाद निघाला असता ’टिळक स्वर्गवासी होतील तेव्हांच आमचा हा तंटा मिटेल’ असे शब्द रा. व. विष्णु मोरेश्‍वर भिडे रांच्रा तोंडून निघाल्राचे ऐकले’ असे लोक सांगतात. तात्पर्र, टिळक व सुधारक लोक रांचा बेबनाव रेथवर जाऊन पोचला होता. पुण्रातील अस्सल सनातनी पक्षालाही टिळकांचा जाच फार दिवस होत होता. पण त्रांना टिळकांस पकडीत धरून ठेंचण्रा्ला, व त्राच्रा तोंडावरील सनातनी मताचा बुरखा ओढून घेऊन त्रांनाही सुधारकांच्रा पंक्तीत ढकलून आपल्रा समजुतीप्रमाणे त्रांचे खरे स्वरूपाविष्करण करण्राला, आजवर चांगलीशी संधी मिळाली नव्हती. पण कर्मधर्म संरोगाने ती संधी राच सुमारास, म्हणजे टिळक सनातनी धर्माचा कड घेऊन सुधारकांशी कसून भांडत होते अशा वेळीच मिळाली. ती पंचहौद मिशनातील चहा व रामुळे उत्पन्न झालेले ग‘ामण्रप्रकरण ही होर. पण राच वेळी टिळकांच्रा हातातील दुधारी पट्टराची फेंक किती चलाखाची व सफाईची होती हेही लोकांना दिसून आले. 1892 सालांत टिळक एका बाजूस वळून रानड्यांवर शब्दप्रहार करीत कतर लगेच दुसर्‍रा बाजूस वळून बाळासाहेब नातूंना निखार्‍रांवरून ओढीत आहेत असा जो प्रकार दिसून रेतो तो रेरवी केव्हाही कोणास पहावरास मिळाला नसता. रेवढी प्रस्तावना करुन रा सुप्रसिद्ध ग‘ामण्रप्रकरणाची हकीगत खाली थोडकरात देतो.
       ञ्च्   ञ्च्पञ्च्ञ्च्ध्ञ्च्ञ्च्गनी मोठ्या चतुराईने सिद्धीस नेली. गोपाळरावांचा मिशनरी लोकांत रेण्राजाण्राचा बराच प्रघात असे. त्राचा फारदा घेऊन त्रांनी पुणे रेथील वेताळ पेठेतील पाच हौद मिशनच्रा शाळेत, तेथील मु‘र शिक्षक रे. रिव्हिंगटन व तेथीलच एक सिस्टर रांजकडून, पुण्रातील शे पन्नास सुशिक्षित गृहस्थांना व्रा‘रानासंबंधाने म्हणून निमंत्रणे केली. त्रातील पाच पन्नास लोक गेले. निमंत्रणातून बहुतेक कोणीही ठळक मनुष्र सुटला नव्हता. जे कोणी विशेष अडचणींमुळे गेले नाहीत असे प्रसिद्ध लोकही फारच थोडे. सुधारणेसंबंधाचा वाद पुम्रात जोराचा सुरू असता एकीकडे रा. ब. रानडे व दुसरीकडे बळवंतराव टिळक अशी माणसे रा निमंत्रणावरुन गेली, रावरुन तेथे काही घोटाळा होणार नाही अशी कोणासही साधारण शंका देखील आली नाही. गोपाळरावांचे गुपित फारच सुरक्षित राहिले होते असे दिसते. तथापि रा कटांत एक दोन साक्षीदार होतेच, अशी गोष्ट मागाहून उघडकीस आली. जुन्रा पक्षाच्रा लोकांस आमंत्रणे मिळीच नव्हती, कारण ते रावराचेच नाहीत हे माहीत. पुण्रातले सुशिक्षित लोक मात्र व्रा‘रानाला चटावलेले, व ते मिशन हौसमध्रेही बोलावले तरी रावराचेच, अशा समजुतीने व अनुभवजन्र विश्‍वासाने जी गोळी गोपाळरावांनी झाडली, ती त्रातील बहुतेकांना बिनचुक लागली.
पंचहौद मिशनमधील व्रा‘रान रथातथाच झाले. पण ही उणीव भरून काढण्राकरिताच की कार म्हणून, मागाहून टेबलावर चहा बिस्किटे आणून ठेवण्रात आली. रा व्रवस्थेत गोपाळराव जोशी हे होतेच. त्रांनी मिशनरीसाहेबाला कटात घेतले होते की नाही माहीत नाही. पण चहा देणे ही गोष्ट अगदी आरतेवेळी घडून आलेली नसून, चहा द्यावराचा संकल्प मात्र, भलेपणाचे का होईना, आधीच ठरलेला असावा, झाले. प्रत्रेकापुढे चहा व बिस्किटे रेऊन बसली, त्रांचे सेवन करावे अशी जरी सर्वानाच इच्छा नव्हती तरी आपणापुढे हे पदार्थ मांडलेही जाऊ नरेत असे निक्षून सांगण्राचे धैर्र मात्र कोणास झाले नाही. ख्रिस्त्राच्रा हातचा चहा घेतला तर आपले लोक जसे वाईट म्हणणार, तसे चहा आपल्रा पुढे ठेवलाही जाऊ नरे इतका त्राचा विटाळ मानलेला दाखविला तर कदाचित मिशनरीही हसणार ! शिवार इंग‘ज लोकांत खाण्राचा पदार्थ पुढे आणून ठेवण्रापलीकडे आपल्रांतल्रा प्रमाणे तो घ्राच असे म्हणून आग‘ह करण्राचा चाल नाही, रामुळे सहज बचाव करता रेईल असेही पुष्कळांना वाटले. गप्पागोष्टी चालूच होत्रा. तेव्हा काहींना तो चहा पिऊन फस्त केला, काहींनी घोटभरच घेऊन त्राचा मान केला, काहींना त्राला नुसता हात लावण्राचा देखावा रून तो दूर सारला, व काहींना ही ब्राद आप्रा समोरून कोणी उचलून घेऊन जाईल तर बरे असेही वाटत असावे. पण आपल्रासमोरच्रा रा (चहाच्रा) पेल्रात लवकरच संकटमर असे वादळ होणार अशी कोणासच शंका आली नाही, व मौज ही झाली की चहाचे पाणी अखेरपर्रंत भरून राहिलेल्रा रा चषकसमुद्रात वादळ न होता जे मेले कोरडे झाले त्रातच वादळ उठले. ऑलिम्पस पर्वतावर बसून देवता वादळे उठवितात (असा ग‘ीक पुराणातला संकेत आहे) त्राप्रमाणे गोपाळराव जोशी हे मात्र रत्किंचितहि न हसता चहा पिणार्‍रांच्रा तोंडाकडे पाहून आपल्रा मनात असे म्हणत असावे की, ’सांभाळा वादळ सिद्ध होत आहे.’
पण इतकरा रा लोकांना मिशन हौसमध्रे नेऊन चहा प्रत्रक्ष पाजण्रापेक्षाहि ते चहा प्राल्राचा बोभाटा होण्रात अर्थात अधिक स्वारस्र होते, व लगेच गोपाळराव जोशींनी ’पुणे वैभव’ कचेरीकडे धाव घेऊन, जी काही माणसे मिशन हौसमध्रे आली नव्हती त्रामुळे त्रा सुद्धा जी आली होती त्रांची नावे प्रसिद्ध केली. गोपाळरावांचे काम झाले. आता ते बाळासाहेब नातू आहेत, तो रानडे आहेत, ते टिळक आहेत. जेवढा गोंधळ घालतील तेवढा थोडा. तो पहावराला नारदमूर्ति गोपाळराव हे गाईसारखे गरीब तोंड करून आपले बाजूला उभे.
भरलेल्रा जठरांत एकादा विषारी कण गेला म्हणजे जसे सगळे अन्न ढवळून निघते, तशी स्थिती पुणे-वैभवाच्रा रा अंकाने सगळ्रा पुण्राची केली. गोपाळरावांच्रा कटाचा रत्किंचित मागमूस लाता तर स्वतः टिळक पंच हौद मिशनमध्रे न जाते, रेवढेच नव्हे, तर त्रांनी हरप्ररत्नाने आपल्रा मित्रांना तरी थांबवून वाचविले असते. पण दैवच गोपाळरावांचे साथीदार. कारण टिळकांचीही सावधगिरी रा चहाच्रा पेल्रांत न बुडती तर ग‘ामण्राला असा रंग कसा चढला असता. टिळक न जाऊन नुसते रानडेप्रभृति सुधारक गेले असते, तर रा प्रकरणाच्रा बाबतीत टिळकांनी कोणा पक्ष स्वीकारला असता हे अनुमानणे जरासे कठीणच आहे. तसे होते तर रानड्यांची मजा त्रांनी अधिक मोकळ्रा मनाने पाहिली असती. पण स्वतः ते रा चहाच्रा पुरात सापडल्राने त्रांना स्वतःला तरून जाणे तर प्राप्त होतेच, परंतु रानड्यांनाही पाठीवर घेऊन त्रांच्रा करिता दोन हात अधिक नेटाने टाकणे टिळकांना जरूर झाले. प्रवासात कोण कोणाच्रा पंक्तिला रेईल राचा निरम नसतो, अशा अर्थाची एक म्हण इंग‘जीत आहे, व सुधारणेच्रा वादांत निखालस शत्रूप्रमाणे हमरीतुमरीने भांडणारे टिळक व रानडे हे समारिक प्रतिवादी होऊन ज्राच्रा करणीमुळे एका दावणीस बसले, त्रा गोपाळराव जोशींची तारीफ करावी तेवढी थोडीच होणार आहे.
मिशन हौसमध्रे चहा घेतलेल्रा लोकांची नावे प्रसिद्ध झाल्राचा मु‘र परिणाम असा झाली की, सनातन धर्माभमानी पक्षाला रा बंडखोरीची उपेक्षा करणे अशक्र झाले. ”तुमच्रात काही पाणी असेल तर ते आता दाखवा. हा पहा धर्माविरुद्ध होणार्‍रा बंडाचा जाहिरनामा ’पुणेवैभवा’च्रा चावडीवर लावला गेला. असा सवाल नातूप्रभृतींना रेऊन पडला, व त्रांनाही ती इष्टपत्तीस वाटली असावी. गोपाळराव जोशांचा मात्र दोन्हीकडून जरच होता. नातू हटून गप्प बसले तर गोपाळराव म्हणणा ’आता धर्मशास्त्राची पोथ्रा पुस्तके चुलीत घालून हांडाभर पाणी तापेल तेवढे तरी तापवून आंघोळ करा’. शंकराचार्र रात पडले तर गोपाळराव म्हणणार ’रांचा अधिकार किती पोकळ आहे हे आरते कळून रेईल बरेंच झाले’. चहावाल्रांनी नेट धरून बाजू जिंकली तर गोपाळराव म्हणणार,’अहो ! हे असे एकदा व्हारलाच पाहिजे होते. समाजाच्रा पोटातील भिडेची फुगवटी किती दिवस जपून ठेवावराची?’ आणि चहावाले जर हटले आणि शंकराचार्राला शरण गेले तर गोपाळराव म्हणणार,’रा नादान लोकांचे ढोंग मला एकदा चव्हाट्यावर आणावराचेच होते. आमचे हे असले सुशिक्षित व असले सुधारक !”
धर्माभिमान व सरदारी व त्राहूनही विशेष म्हणजे आग‘हीपणा रामुळे धर्माभिमानी पक्षाचे पुढारीपण बाळासाहेब नातू रांच्राकडे आले होते. त्रांनी शंकराचार्रांकडे फिर्राद अर्ज गुदरण्राचा निश्‍चर केला. दरम्रान पुणे - वैभवात प्रसिद्ध झालेली काही नावे उगीच खोटी असल्रामुळे वैभवकर्त्रांवर पुणे मॅजिस्ट्रेट कोर्टाच बेअब‘ूची फिर्राद होऊन, त्रांना दोनशे रुपरे दंड झाला. पण जे खरेच गेले होते व ज्रांनी चहा घेतला होता त्रांचा निकाल शंकराचार्रांशिवार दुसरा कोण लावणार ? म्हणून श्रींच्रा दरबारांतून प्रतिवादींना नोटीस निघून प्रकरण सुरू झाले. प्रारः अशा प्रश्‍नांचा निकाल गावांतील एखाद्या सच्छिष्राला पंच नेमून शंकराचार्र करीत असतात. पण तेथे निम्मा गांव वादी व निम्मा प्रतिवादी असे असल्रामुळे, श्रींना असे वाटले की दोन त्ररस्थ माणसे पाठवूनच राचा निकाल करावा, म्हणून व्रंकटशास्त्री निपाणीकर व न्रारगुरू बिंदुमाधवशास्त्री धर्म सर्वाधिकारी रांना शिककामोर्तब देऊन पुण्रास रवाना करण्रात आले. व रा धार्मिक मुकादम्रात पौष व. 2 दिवशी कामास सुरुवात झाली.                            
जानेवारी 1892 अखेर ग‘ामण्र कमिशनचे काम पुण्रास जोराने सुरू झाले. पुनर्विवाहाच्रा वादानंतर असल्रा सभेचा फिरून हाच कार तो प्रसंग. ब‘ाह्मणेतर मंडळी असल्रा वादात कशाला लक्ष घालतील? पण ज्ञातीचे काम म्हणून ब‘ह्मवृंदांखेरीज कमिशनला इतरांस रेण्राची मोकळीत ठेवली नव्हती. पूर्वपक्ष उत्तरपक्ष रांची बरीच भवति न भवति चाले, व एकादे वेळी काम विकोपासही जाई. वास्तविक कमिशन ज्रांना मान्र हते त्रांनी रेऊन सरळ हकीकगत सांगून टाकली असती तर काम एक दोन दिवसांतही संपते. पण सक्तीचा अधिकार हाती असलेल्रा सरकारी न्रारकोर्टातील दावे  वर्षानुवर्षे रेंगाळलेले जर आपण पाहतो, तर मग रेथे कार बोलावरासच नको. बेचाळीसांपैकी कित्रेकांनी कमिशनला ओळखीत नाही म्हणून धुडकावून लावले. कित्रेक हजर झाले पण त्रांनी कमिशनचा निकाल मानावराचा किंवा नाही राचा निकाल आपल्राच हाती ठेवला. कित्रेक कमिशनची गंमत पाहण्राकरिता व कित्रेक त्राची थट्टा करण्राकरिता हजर झाले होते. कमिशनविषरी श्रद्धा किंवा आपणावर आलेल्रा आरोपविषरी खरा पश्‍चाताप एकलाहि झालेला नव्हता. पण जो खरा पश्‍चाताप होम्रासारखा तो धर्मात्मा मिशनर्‍राचे बंगल्रावर चहा पिणार नाहीच, पण प्रारः जाणारही नाही.
ग‘ामण्रांतील वादींना श्रींनी कमिशन पाठविले व आरोपींनी त्राचा अधिकार कबूल केला, रा गोष्टीत धन्रता वाटून त्रांनी हे प्रकरण होईल तेवढे लांबविले, लोळविले व रंगविले. मिशन हौसमध्रे चहापार्टी झाली व प्रतिवादीपैकी पुष्कळ रेथे हजर होते, रा गोष्टी प्रतिवादींच्रा जबाबावरून ठेवण्रासार‘रा असतांहि त्रांचा प्रत्रक्ष पुरावा देण्रात त्रांनी उगाच काळ घालविला. अखेर रे. रिव्हंगटन रांच्रा साक्षीपर्रंत पाळी आली.
ग‘ामण्र कमिशन हे जर न्रार इन्साफाचे काम करीत होते तर त्राचे काम चालू असतां कोणीही टीका प्रतिटिका करणे रोग्र नव्हते. पण हे कोर्टच असे होते की राची अदबी कोणीही ठेवू नरे. बेअदबी वाटेल त्राने करावी. रामुळे कमिशन सुरू असतांच वादी प्रतिवादींतील भांडणे व त्रावरील लोकांच्रा टीका पुण्राच्रा वर्तमानपत्रातून सर्रास चालू होत्रा.
मूळ फिर्राद अकरा असामींची होती. त्रात काही गृहस्थ व भिक्षुक होते. पण त्रापैकी सात असामींनी फिर्राद अर्जी खरी करून दिल्रावर अशी मुरशीस दिली की, आम्हास अभिरोगाच्रा म्हणजे रीतसर फिर्रादीच्रा पद्धतीने काम चालवावराचे असून, आपण फक्त हकीगत श्रीचरण निवेन केलेली आहे, संस्थानच्रा सांप्रदाराप्रमाणे चौकशी होऊन निकाल व्हावा. हा विज्ञप्तीचा प्रकार झाला, व राने वादीवरील जबाबदारी निघून जाते. हे सात वादी म्हणजे गोविंदराव गद्रे वकील, नरसोपंत व गणपतराव साठे हुंडीवाले, नारारण भिकाजी जोगळेकर, वामन नाईक केळकर, लक्ष्मणराव ओक व नानासाहेब फडतरे पण दुसरे पाच वादी अधिक लढाऊ होते. पहिल्रा सातांना धर्मशास्त्राचे ज्ञान नसून हुज्जत घालण्राची ईर्षाही नव्हती. पण इतर पाच म्हणजे बाळासाहेब नातू, सरदार ढमढेरे, विष्णुपंत वामनराव रानडे व नारारणराव पटवर्धन रांनी अभिरोगपद्धतीनेच काम चालविण्राचा आग‘ह धरला. अर्थात् पुरावा देणे व शास्त्रार्थ लढविणे राची जबाबदारी त्रांनी पत्करली. रामुळे काम विनाकारण पुष्कळ दिवस लांब,
 न्न   ञ्च् ञ्च्
 ञ्च्           ञ्च् ञ्च्  (            झच्ु      ञ्च्      ञ्च्ञ्च्डणइअघ-1                         ञ्च् ञ्च् ्यञ्च्ञ्च् र्‍ञ्च्ट्ट
ञ्च् ट्ठ
ष्टञ्च्ञ्च् ष्ठञ्च्द्दञ्च्ञ्च् द्धञ्च्ञ्च्ञ्च्ञ्च् ञ्च्ञ्च्द्नञ्च्ञ्च् द्बञ्च्ञ्च्ञ्च्ि ञ्च्िें‘ञ्च् ि‘ल्ञ्च्ञ्च् व्ञ्च्3%ञ्च् 4% (ञ्च् ै(ै(               ञ्च्   ञ्च्पञ्च्ञ्च्ध्ञ्च्ञ्च्ग गेले की गोष्ट शाबीत करण्राला वादींना पुरावाच मिळेना. ते कोठल्रातरी वर्तमानपत्राने काहीतरी लिहिल्राचा उतारा देत. रेव्हिंगटनसाहेब साक्षीस रेईना. पूर्वी बेअब‘ुच्रा एका खटल्रात तो साक्षीस गेला तेथेली, त्राने हे लोक आमच्राकडे जात मोडण्राकरिता चहा पिण्रास आले होते असे सांगितले नव्हते. गोपाळराव जोशी हाही एक रा मुद्यावरील साक्षीदार. पण त्राला साक्षीस बोलावण्राची वादींची छाती होईना व वर्तमानपत्रे प्रतिवादीविरुद्ध पुराव्रास ग‘ाह्य कशी असे विचारिलें म्हणजे वादी फिर्राद अर्जीकडे बोट दाखवून म्हणत,’जे काही आहे ते त्रांत आहे’. दुसरा मुद्दा प्रारश्‍चित्त नाही म्हणण्राचा. रा संबंधाने कमिशनने वादींना शास्त्राधार दाखवा म्हणून आव्हान केले तेव्हाही,’आमचे जे काही आहे ते त्रात आहे’ हेच उत्तर. पण राच वादींनी रापूर्वी आपले हातात कारदा घेऊन, जणूं कार रांतले सर्व शास्त्र-बिस्त्र चटसारें आपणास माहीत आहे असा आव आणून, 42 पैकी तत्संर्गीरांकडून मिशा काढीव, 15 पावल्रा घे, कोणास 2 तर कोणास 4 कृच्छे सांग, असा प्रारश्‍चिताचा पुंडावा मांडला होता. अशा रितीने ग‘ामण्राचे काम कुजत पडले. टिळक दंड थोपटून धर्मगं‘थाचा भारा बांधून कमिशनपुढे शास्त्राधाराचा वाद करण्रास उभे राहिले तेव्हा वादींना शास्त्राधार सुचेना. गावात पुराव्राचा बोभाटा करण्राकरिता चतुःशाखीर ब‘ह्मवृंदांची म्हणून सभा बोलविण्रात आली. पण अखेर कालातिक‘म झाल्रावरही चार शाखा तर नाहीतच तर एकाच शाखेचे 25-30 पाचुंदे पाला गोळा झाला. सभेचा हेतु कमिशनपुढे झालेला ठराव वाचून दाखविणे हा होता. पण ग‘ाह्य असा पुरावा कोणता हे ठरेना. रामुळे तो बेत फसला. तिर्‍हाइतांनी कमिशनला अमुक पुरावा ग‘ॅाह्य व अमुक अग‘ाह्य हे सांगणे म्हणजे निव्वळ उद्धटपणा होर. पण वादी पलीकडे जाऊन, कमिशनविषरी अविश्‍वास दाखविण्रात रेऊन जमलेल्रा लोकांनी अशी चर्चा सुरू केली की, कमिशनर शास्त्री काहीही निकाल देवोत, अखेर गावची जातगंगा ज्रांना पुनीत मानील तेच खरे पुनीत. व कमिशनला बाजूला ठेवून खुद्द श्रीकडे डेप्रुटेशन पाठवून,’आमच्रा म्हणण्राप्रमाणे निकाल द्या’ अशी श्रींना विनंती करण्राचे ठरले. वादीचे मु‘र म्हणणे हे की, चहा घेण्राला प्रारश्‍चित्त का नाही तर आमचे वाडवडील कधी परकराच्रा हातचा चहाच पीत नव्हते. तेव्हा धर्मगं‘थात असल्रा अपूर्व अपराधाला प्रारश्‍चित्त कसे सापडणार? राला प्रतिवादींचे उत्तर असे होते की, शास्त्रास ज्रास प्रारश्‍चित्त सांगितले नाही तो दोषही होऊ शकत नाही. बरे, पूर्वजांना अज्ञात अशा पदार्थांचे सेवन करणे हाच अपराध मानला, तर बटाटे खाणे हाही अपराध होईल. कारण आमच्रा पूर्वजांना बटाचेच माहित नव्हते. तो पदार्थ अमेरिकेतून इकडे आला आहे. उलट वास्तविक असेही म्हणता रेत नाही की, अमुक एक पदार्थ पूर्वजांना माहित नव्हता म्हणून तो कितीही वाईट असला तरी खुशाल खावा, त्राला प्रारश्‍चित्त नाही. हिन्दू शास्त्रकारांना अमुक एक माहित नव्हती म्हणून ती जनावरे किंवा पक्षी आता खा‘े तर चालतील कार? तात्पर्र, अज्ञात पदार्थाचाही सादृश्राने विचार करावा लागतो. ब‘ाह्मणेत्तरांच्रा हातच्रा चहा पिण्राने जात वाटते म्हणावी तर बर्फ खाणारे, सोडा वॉटर पिणारे, कांदे खाणारे हेही कारमचे जातिबाह्य ठरतील.’ टिळक म्हणत, ब‘ाह्मणेत्तरांचा चहा ज्राने मुद्दाम घेतला त्रालाही काहीतरी प्रारश्‍चित्त असेल, पण तेहि ब‘ाह्मणाने कांदे खाणे, किंवा व्राजबट्टा करणे राच्रा प्रारश्‍चित्ताहून कमीच असणार.
रा सुमारास भिमाचार्र झळकीकर रांनी ब‘ाह्मणेतरांच्रा हातचे अन्नपणणी घेणार्‍रा लागू पडण्रासारखी काही प्रारश्‍चित्तांची वचने केसरीत छापली. टिऴकपक्षाने ही हीच वचने कमिशनपुढे मांडली होती. एका वचनात तर पेज, दूध, चणे, चुरमुरे इत्रादी भट्टीत भाजलेले पदार्थ शूद्राच्राही हातचे चालतात असे भीमाचारींनी दाखविले होते. पण हे वचन वादीपक्षाला मान्र होण्रासारखे नव्हते. कारण त्रास क्षार कोठे सांगितला नव्हता आणि टिळकप्रभृति लोकांच्रा मिशांवर बाळासाहेब नातुप्रभुतींचा मु‘र कटाक्ष असून, प्रतिवादींच्रा मिशा काढू तरच आम्ही खरे सनातनवादी अशा प्रतिज्ञा करकरून वादी आपल्रा मिशांवर ताव देत होते.
असो. अशा रीतीने प्रतिपक्षास निरुत्तर करून सामान्र लोकांना हे प्रारश्‍चित्त प्रकरण नीट समजावून देण्रासाठी टिळकांनी केसरीच्रा दोन अंकात सर्व शास्त्राधार मूलवचनांसह विशद करून सांगितला. इकडे कमिशनने फिर्रादीचा निकाल वैशाख व॥ 1 शके 1894 रोजी पुणे मुकामी जाहीर केला. त्राचा सारांश असा - प्रथम वादींनी 46 गृहस्थांवर फिर्रादी केल्रा, पण पुढे निरनिराळ्रा कारणांवरून 9 असामींची नांवे कमी केली. म्हणून उरलेल्रा 37 वरच काम चालले. चवकशीत मु‘र मुद्दे 5 निघाले ते असे. (1) किती प्रतिवादी पंच हौद मिशनमध्रे गेले (2) त्रातले कोणी जात मोडण्राच्रा उद्देशाने गेले होते की कार? 3) गेलेल्रांपैकी कोणी कोणी कार कार पदार्थ सेवन केले (4) रापैकी शास्त्रनिषिद्ध गोष्टी अशा किती शाबीत झाल्रा. (5) असल्रास प्रारश्‍चित्त आहे की नाही व कोणत्रा प्रकारचे? राचा निर्णर करताना कमिशनर शास्त्री रांनी वादींचा वर्तमानपत्री पुरावा अग‘ाह्य धरून, व काही तोंडी पुरावा अविश्‍वसनीर मानून (कारण प्रत्रक्ष एक साक्षीदार रामचंद्र बाळकृष्ण लेले हे हिन्दुधर्म सोडून ख्रिस्ती बनलेले होते) तसेच गोपाळराव जोशांचा पुरावा ’ढुंगणाने सोडून होईस गुंडाळल्राप्रमाणे’ अव्रवस्थित व खोडसाळ असा ठरवून, आणि रेव्हिंगटसाहेबांचा सर्व आधार गोपाळराव जोशी म्हणून त्रांचाही पुरावा विशेष जमेस न धरतां, शेवटी असा सिद्धांत काढला की, अमुक मनुष्राने अमुकच पदार्थ सेवा केला असे वादींकडून सिद्ध झाले नाही. कित्रेकांनी आपल्रावरील चहा घेतल्राचा आरोप पुणे वैभवावर मॅजिस्ट्रेटपुढे बेअब‘ुची फिर्राद करून खोडून काढला असतां, वादींनी त्रांजवर फिरून काम चालविले रावरून वादींचा अभिरोग आग‘हीपणाचा आहे. पुष्कळ लोकांनी चहा घेतला असे कबूल केले अगर शाबीत झाले आहे पण ब‘ाह्मणांपैकी बिस्किटे कोणीही खा“्याचे शाबीत झाले नाही. चहा पिण्राने तो पिणारांनी ब‘ाह्मणधर्म प्रतिकूल वर्तन केले, तथापि जात मोड्याचा त्रांचा हेतु नव्हता. मूळ निमंत्रण पत्रिकेवरूनही तसा हेतू दिसत नाही. चहा हा केवळ मिशन हाऊसच्रा सभागृहात गोपाळराव जोशी रांच्रा कारस्थानाने अगदी वेळेवर पुढे करण्रात आला, वगैरे लिहून कमिशनने खालीलप्रमाणे व्रक्तिशः) निकाल दिला. ”हरी नारारण आपटे, बळवंत राव मराठे, नारारण देवस्थळे, रामचंद्र भिकाजी जोशी, रामकृष्ण भिकाजी कुलकर्णी, विष्णुदास नानाभाई, रामचंद्र बाळकृष्ण लेले हे मिशन हाऊनमध्रे गेलेच नव्हते, व वादींनीच त्रांची नावे कमी केली. सबब हे प्रारश्‍चित्तातून मोकळेच झाले. हरिभाऊ आठवले, विष्णु अनंत पटवर्धन, गोपाळराव पानसे रा तिघांचा निकाल ब‘ह्मवृंदांकडून पूर्वीच झाला होता म्हणून त्रांना प्रारश्‍चित्त सांगण्राचे कारण उरले नाही. मिशनहाऊसमध्रे गेले पण चहा न घेतल्राचे सिद्ध झाले असे 8 असामी म्हणजे प्रो. पी. एन. पाटणकर, विनारकराव आपटे, रघुनाथराव पंडित, सखारामपंत फडके, गोविंदराव देवल, डोंगरे मास्तर, खंडेराव बेदडकर व बाळकृष्णपंत सोमण. पण रांनी चहा न घेतला तरी त्रांनी ब‘ह्मकूर्चोपवासपूर्वक रथाशक्ती दक्षणादान करावे अशी शिक्षा सांगण्रात आली. नुसते मिशन हाऊसमध्रे जाण्राबद्दल हे प्रारश्‍चित्त. मिशन हाऊसमध्रे हजर असून चहा घेतलेले 4 असे - बळवंतराव टिळक, वासुदेवराव जोशी, रामभाऊ साने आइण सदाशिवराव परांजपे पैकी टिळकांनी चहा घेतल्रानंतर श्रीक्षेत्र काशीस जाऊन सर्व प्रारश्‍चित्त घेतल्राचा खात्रीलारक दाखला दिला. शिवार पुण्रासही दोन कृच्छे प्रारश्‍चित्त केले. म्हणून त्रांनी आणखी प्रारश्‍चित्त घेण्राचे कारण नाही असे कमिशनने ठरविले. व बाकी तिघांनी चांद्रारण एक व सांतपन हे प्रारश्‍चित्त घ्रावे असा हुकूम झाला. 8 जणांनी ज्ञाताज्ञातदोषनिवारणार्थ प्रारश्‍चित्त मिळाल्राबद्दल अर्जच दिला होता. सबब त्रांना तो त्रांचा अर्ज बहाल करून सर्व प्रारश्‍चित्त घेण्राचा हुकूम झाला. हे आठ इसम म्हणजे रा. व. माधवराव रानडे, रा. व. विष्णु मोरेश्‍वर भिडे, रा. ब. चिंतामण नारारण भट, रावसाहेब गोविंदराव कानिटकर, सितारामपंत देवधर, वामनराव रानडे आणि वामनराव परांजपे, शेवटी प्रतिवादींपैकी गैरहजर असणारे 16 निघाले. त्रांनी कमिशनला दादच दिली नाही. त्रांनी चहा घेतल्राबद्दल खात्रीही पटली नव्हती. तथापि त्रांना एक सांतपन व एक चांद्रारण प्रारश्‍चित्त सांगण्रात आले. हे सोळा म्हणजे - प्रो. वासुदेवराव केळकर, अण्णा वांगीकर, रामभाऊ मोडक, गंगाधरपंत जोशी, व्ही. के. राजवाडे, गोपाळराव गोखले, जगन्नाथपंत कुलकर्णी, विठ्ठलराव सासवडकर, केशवराव गोडबोले, विनारकराव चिपळूणकर, शंकरराव जोशी, प्रो. पानसे, धामणे, अंकेश्‍वर आणि काजवेकर.
ग‘ाणण्रप्रकरणांतली हा दुसरा अंक रेथे समाप्त झाला. पण वरील निकालाने हे प्रकरण मिटण्राऐवजी आणखी चिघळले. ज्रांनी शंकराचार्रांचा अधिकार अमान्र करून कमिशनकडे ढुंकूनही पाहिले नाही, ते सर्वात सुखी ठरले. सुधारणभिमान्रांच्रा दृष्टीने त्रांनी अर्थात् मोठे धैर्र दाखवून वीरकृत्र केले. पुण्रात ते अर्थात् बहिष्कृत ठरले, पण बहिष्काराची त्रांनी परवा केली नाही. ज्रांनी आपण होऊन प्रारश्‍चित्त मागितले त्रांनी ते मिळाल्राकारणाने लचांडातून आपण सुटलो से वाटले. पण त्रातील काही बडे सुधारक असल्रामुळे सुधारकपक्षाकडून त्रांच्रावर मोठा गहजब झाला. रानडे व भट रांना जे लोक सुधारणागुरू मानीत होते ते आता त्राचा धिककार करू लागले. मुंबई गॅझेटांत रानड्यांवर उघड ह‘ा झाला. त्राला रानड्यांनी उत्तर दिले की, ’हेकट धर्माभिमानी लोकांनी आपला छळ मांडला म्हणून प्रारश्‍चित्त घेऊन आपण त्राची खोड मोडली, व तीही अनेक मित्रांच्रा आग‘हास्तव.’ ते फक्त लोकमनोरंजन आहे असे उभरतांकडून सांगण्रात आले. इकडे भाऊसाहेब नातू रांच्रा घरी वसंतपूजा होऊन ग‘ामण्र कमिशनने ज्रांना शुद्ध केले त्रांना उघड पंक्तिस घेण्रात आले.
ब‘ह्मवृंदाला अगदीच झिडकारणारे किंवा उलट पहिल्राच धक्क्याला अष्टांगप्रणितपात करणारे जे लोक निघाले त्रांच्राविषरी चर्चेस फारशी जागा नव्हती. पण ज्रांनी हाताने प्रारश्‍चित्ते घेतली असतां तोंडाने ती व्रर्थ ठरविली, ज्रांना प्रारश्‍चित्ते सांगितली पण ज्रांनी ती पुण्राबाहेर केल्राने आपला प्रारश्‍चित्तविषरीच वाद अधिक नव्हता, पण इतरांच्रा घरी त्रांचे स्नेही व आश्रित जेऊ खाऊ लागले. पण ग‘ामण्रकमिशन होऊन फुकट गेले, व गावांतला बखेडा तसाच राहिला. कमिशनच्रा निकालाने वादी व प्रतिवादी ही नावे जरी मोडली, तरी त्रा बजावणीच्रा घोटाळ्रात शुक्ल व कृष्ण रा नावाचे दोन पक्ष निर्माण झाले. नावावरुन घुतल्रा तांदळासारखे, पवित्राचरणी, धर्माभिमानी लोक व कृष्ण म्हणजे अर्थात् वाटगे लोक. कोणी म्हणे अहो, हे कमिशनचे शास्त्रीर टिळकांस फितूर झाले ! कोणी म्हणे शास्त्रीलोक वाटग्रांचा पक्षपात कसा करतील? पण निर्णरपत्रातील शास्रार्थच चुकला, कोणी म्हणत अहो, चुकला तोच बरोबर.
 च्   ञ्च् ञ्च् ञ्च् ञ्च्           ञ्च् ञ्च् न्न’            झच्ु      ञ्च्      ञ्च्ञ्च्डणइअघ-1                         ञ्च् ञ्च् णञ्च्ञ्च् तञ्च्ञ्च्ञ्च्ञ्च् ञ्च्ञ्च्1ञ्च्ञ्च् 2ञ्च्द्र ञ्च् दृ ञ्च् ्रुन्न’ञ्च् प्’प्’               ञ्च्   ञ्च्पञ्च्ञ्च्ध्ञ्च्ञ्च्गन मिळविलेले घेतले एवढ्याकरिता गोपाळराव गोखले, वासुदेवराव जोशी वगैरे मंडळींच्रा गळ्रात रा. ब. चिंतामणराव भटांसारखे सुधारक म्हणून लागले की, प्रो. गोखले ह्यांच्रासारखे अशी आशाही नाही. प्रारश्‍चित्तप्रकरणी गरी नवराबारकोत झालेली बोलणी वर्तमानपत्रांतून तिर्‍हाईत प्रसिद्ध करु लागले. गावातील शुक्लकृष्णांचा बखेडा अधिणावळी दारे लावून गुप्तपणे ोहऊ लागल्रा. नवीन लग्ने ठरवितांना निषिद्ध गोत्राप्रमाणे कृष्णपक्षाचा पदर कोठे चुकून लागतो की कार हे शुक्लपक्षीरांना डोळ्रात तेल घालून पहावे लागे. कित्रेक शुक्लपक्षिरांनी संसर्गराक्षसाचच्रा भीतीमुळे घरच्रा सासुरवासणी व माहेरवासणी रांना माहेरी किंवा सासरी पाठविण्राचे टाळतां रेईल तितके टाळले. पुण्रात लाख वस्ती असतां बेचाळीसांना इतिहासप्रसिद्ध महत्त्व आले व बहिष्कृत म्हणून घेण्रास फारशी लाज न वाटतां पुष्कळ कृष्णपक्षीर लोक ते भूषणच म्हणून मिरवीत.
सर्वात तारांबळ व तिरपीट उडाली पुण्रातील भिक्षुकांची. पूर्वी त्रांचा एक अड्डा असे, ते आतां दोन झाले. भिक्षुकराज्रांत धार्मिक राजकारणचा संचार होऊन दभे फौजदार व पळीपंचपात्रीवाले गुप्तपोलीस नेमण्रात आले. खरे अराजक म्हणजे कार असते ह्याचा लोकांना अनुभव रेऊ लागला. बाळासाहेब नातू वगैरे ग‘ामणी असे घेऊन बसले की, शंकराचार्रांकडे निकालाचा अधिकार खरा, पण त्रांनी दिलेला निकाल सशास्त्र किंवा अशास्त्र हे ठरविणार पुण्रातील ब‘ह्मवृंद आणि ते शास्त्रसुद्धा आम्ही म्हणू तेच खरे. केसरी लिहितो, मोरशास्त्री साठे, त्रिंबकशास्त्री शाळीग‘ाम, असली विद्वद्रत्ने मुर्ख ठरुन, आधुनिक पंचांगविके, खर्डेघाशे, विकटोपर्रंत अध्ररन करुन सर्वज्ञत्वाचा आव घालणारे षड्शास्त्री, वकील हेच जेथे वेदशास्त्रज्ञ आणि महापंडित मानले जातात, असल्रा ज्ञानलवदुर्विदग्धां ची फारशी मातब्बरी नाही. पुण्राच्रा ग‘ामण्राचा निकाल शंकराचार्रांनी दिला, व बाहेरगावी तो मान्र झाला. पण पुण्रातील वादींना तुवढे तो मान्र नाही. रानड्यांसारखे एवढे सुधारक, त्रांनी शंकराचार्रांना मान लवविली, आणि बाळासाहेब नातूंसारखे धर्माभिमानी म्हणविणारे, ते कृतीने आचार्रपीठाचा नाश करु लागले. खुद्द शंकराचार्रच बहिष्कृत होण्राची पाळी आली. शिवार पुण्रातील रा भांडणामुळे सगळेच सार्वजनिक काम बसल्रासारखें झाले. रा सुमारास पुण्रास ए. ओ. ह्यूमसाहेब आले. त्रांच्रा सत्कारर समारंभातही बेकी दिसून आली. शेवटी गावातील लोकांनी त्रासून जाऊन हा गोंधळ मोडण्राकरिता शंकराचार्रांकडे अर्ज केला. तेव्हा श्रींनी धर्माभिमानी वादी मंडळीस लिहिले की,”तुमचे कार म्हणणे असेल ते समक्ष आम्हास कळवावे. गावात बखेडा माजवूं नरे.”
दरम्रान टिळक आगरकरांच्रा दरम्रान एक व्रक्तिविषरक झटपट झाली. ता. 14 नोव्हेंबर 1892 च्रा सुधारकांत टिळकांवर अशी टिका आली की, टिळक हे वटवाघुळासारखे आहेत. त्रांना धर्माभिमानी आपल्रात घेत नाहीत, व ते एका अर्थाने खरोखर सुधारक असतां सुधारकांच्रा पंक्तीत उघडपणे जाऊन बसण्राला कचरतात. रा टीकेला उत्तर सोपे होते. कोणत्राही बाबतीत पक्ष असे दोनच कां असावे? मताच्रा सूक्ष्मतेप्रमाणे तीन किंवा अधिकही पक्ष असू शकतील, व ज्राला आपल्रा स्वतंत्र विचाराचे समर्थन रुक्तिवादाने करण्राची धमक असेल त्राने अमुकच दोन पक्षांपैकी कोणाकडे तरी असलेंच पाहिजे असे नाही. त्राचा पक्षही वेगळाचत होऊ शकेल. पण वरील टीका करतांना आगरकरांनी मध्रेच एक वाक्र असे घसडून दिले होते की, धर्माभिमानी म्हणविणारे टिळक ख्रिस्त्रांच्रा हातचा चहा घेतात एवढेच नव्हे, तर स्टेशनावरील मुसलमान किंवा पोर्तुगीज मेसमनच्रा हातचा भात खाण्रास ते मागे घेत नाहीत. असे असतां, ग‘ामण्राची उगाच उठाठेव प्रतिवादीच्रा बाजूने त्रांनी चालविली आहे. रा आरोपाला 22 नोव्हेंबर 1892 च्रा केसरीत टिळकांनी स्पष्ट नकारार्थी उत्तर दिलें तरी आगरकरांचा आग‘ह सुटेना. ऐकीव गोष्टीवर सर्वस्वी अवलंबून राहून कोणास बेअब‘ुकारक अशी विधाने वर्तमानपत्रात प्रसिद्ध करुं नरेत, कारण प्रसंग आल्रास मोठी माणसे सुद्धा पुढे रेऊन पुरावा देण्रास कचरतात किंवा पुरावा खोटा ठरतो, रा गोष्टींची अद्दल आगरकरांना पूर्वी घडली होती, व आपल्रा व्रवसार बंधूंना त्रांनी आढ्यतेनं उपदेशही केला होता. पण पक्षांधतेमुळे रावेळी स्वतः आगरकरांनाच रा उपदेशाचा विसर पडला. ज्रांच्रा आधारावर आगरकरांनी मुससमानाच्रा हातचा भात टिळकांनी स्टेशनवर खा“्याचे विधान केले, त्रांनी खरे खोटे करण्राची वेळ आली तेव्हा आगरकरांना दगा दिला. तरीही ते आपले विधान परत घेईनात.
शेवटी कोर्टात फिर्राद करण्रापर्रंत प्रसंग आला. फिर्राद लिहून झाली व दोन प्रहरी ती कोर्टात गुदरणार इतक्रात सकाळी माधवराव रानडे स्वतः होऊन टिळकांच्रा घरी गेले, व तुम्ही फिर्राद दाखल करू नका असे म्हणूं लागले. टिळक म्हणाले,’ठीक आहे. त्रालाही माझी तरारी आहे. पण आगरकरांनी आपला आरोप परत घेतला पाहिजे.” राला रानडे कबूल झाले, कारण आरोप खोटा ही गोष्ट रानड्यांना खासगी चौकशीत कळून आली होती. अखेर, ता. 4 डिसेंबरच्रा सुधारकांत आगरकरांनी टिळकांची माफी मागितली. बेअब‘ूच्रा खटल्रांत माफी मागण्राचा आगरकरांवर हा दूसरा प्रसंग. पहिल्रा प्रसंगी माफी मागूनही त्रांना शिक्षा भोगावी लागली, रा खेपेस माफी मागितल्राने ती वाचली इतकाच फरक. पण काही झाले तरी आगरकर डौलदार लिहिण्रात मोठे होशी खरे.  टिळकांची माफी मागतांनाही त्रांनी त्रा लेखावर ’बोलणे फोल झाले ’ असा मधळा घातला होता. रानड्यांकडून टिळकांनी कबूल करुन घेतलेल्रा माफीच्रा अटीत मथळ्राचे हे कलम खास नव्हते. पण लिहिणारा गडीच हौशी. टिळकांनाही रा मथळ्राचा दुसरा चरण रेत होता. त्रांनी लिहिले, बोलणे फोल झाले एवढेच नव्हे तर डोलणेहि वारा गेले. टिळक लिहितात, टांका आगळें हवे तसे चार शब्द लिहिण्राची केसरीच्रा माजी एडिटरांची सवर त्रांच्रा नवीन आश्रमांत तरी सुधारेल अशी आम्हास उमेद होती, पण पळस कोठेही गेला तरी त्रास पानें तीनच अशी जी पुरातन म्हण आहे तिची सत्रता रा प्रकारावरुन अधिकच प्रत्ररास रेते.’
पण आगरकरांनीही, घसरतां, घसरता माफीच्रा लेखांतच टिळकांना एक कोसरखळी मारली होती. त्रांनी असे लिहिले होते की, टिळकांनी स्टेशनवर मेसमनच्रा हातचा भात खा‘ा ही गोष्ट असिद्ध म्हणून परत घेतली, पण ख्रिस्त्रांच्रा हातचा चहा पिणे व मुसलमानाच्रा हातचा भात खाणें, ह्यात फार अंतर असल्राचा जो बहबाणा टिळक करतात, त्रात मात्र फारसा अर्थ नाही. आम्ही तरी ती दोन्ही कृत्रे धर्मदृष्ट्यासारखीच समजतो.” रावर टिळकांनी दिलेले उत्तर मोठे मासलेवाईक आहे. ते लिहितात,”रसारनरित्रा कोळसा व हिरा एकच म्हणून लोकांच्रा हिर्‍राचा कोळशाच्रा बुद्धिने जर कोणी अपहार करु पाहिल, अगर स्वपरस्त्रीला मला भेद वाटत नाही म्हणून परस्त्रीा अभिलाषा करील, तर तो लोकसकमाज व कारदा रा दोहोंच्राही दृष्टीने सारखाच गुन्हेगार होईल. आपण गोमूत्र, गोमार व गाईचे दूध खातो तर गार खाण्रासही कोणती हरकत आहे ? ही जुनी कोटीहि अशाच प्रकारची आहे”. कोर्टाने कोटी उघडविण्रात टिळकांइतका हजरजवाबी मनुष्र क्वचितच आढळेल.
पुण्रातील ग‘ामण्राचा बखेडा मोडण्राकरिता, खुद्द श्रींनी वादींना समक्ष घेऊन आपले म्हणणे कळवा, असे लिहिल्राचे वर सांगितलेच आहे. त्राप्रमाणे वादी पक्षाची मंडळी 16 डिसेंबर 1892 रोजी कुरुंदवाडास श्रींकडे गेली. लगेच दुसर्‍रा दिशी रा. ब. रकानडे पक्षांतर्फे राघोपंत नगरकर वकील जाऊन पोहोचले व स्वतः टिळकही ता. 18 रोजी तेथे पोहोचलें. पण टिळक एकटे गेले नाहीत, तर ग‘ामण्र कमिन्शनचा निकाल आम्हास मान्र आहे असे म्हणणार्‍रा पांच पन्नास गृहस्थांचे सैन्र बरोबर घेऊन गेले. रावेळी श्रींचे कारभारी भडकमकर हे होते आणि पूर्वी कमिशनच्रा शास्त्रांना प्रतिवादी पक्षाने सामील करुन घेतल्राचा संशर जसा वादी पक्षास आला होता, तसाच रावेळी श्रींच्रा कारभार्‍रांना वादी पक्षाने फितूर करुन घेतल्राचा संशर प्रतिवादींना आला होता. टिळक हे विद्वान व मोठे पुढारी  म्हणून श्रींच्रा दरबारी जसा त्रांना मान, तसाच बाळासाहेब नातू प्रभुती हे बोलून चालून धर्माभिमानी तेव्हा त्रांनाही मान का नसालावा? व्रंकट शास्त्री निपाणीकर न्रारगुरू व बिंदुमाधवशास्त्री हे सर्वधर्माधिकारी, रांना टिळकांनी वश करुन घेतले, तर आपण मु‘र कारभार्‍रालाच वश करुन घेऊं म्हणजे झाले, असा विचार वादी पक्षाने केला असावा. ता. 18 रोजी सारंकाळी सभेला सुरुवात झाली. रादीवेळी श्री स्वतः हजर नव्हते. त्रांनी आपले प्रतिनिधित्व, बाळासाहेब कुरुंदवाडकर रांजकडे सोपवून त्रांना सर्व प्रकरणाबरोबर आपला अभिप्रार पाठविण्रास सांगितले होते.
प्रथम नगरकरांनी कारभार्‍रांविरुद्ध प्राथमिक स्वरुपाच्रा वकिली तक‘ारी केल्रावर, टिळकांनी प्रतिवादींचे म्हणणे सविस्तर मांडले. ते असे कीं, श्रींना वाटेत तर अजूनही तिर्‍हाईत विद्वान पंच नेमून निर्णर व्हावा. व पंचांसमोर नुसता कागदीच नव्हे तर तोंडीसुद्धा पुरावा व चर्चा व्हावी’. नंतर लेखी चर्चेस सुरुवात झाली. जाति मोडण्राच्रा उद्देशाने चहा सेवन हा मुद्दा असून, शिवार पूर्वीच्रा कमिशनचा निकाल पक्षपाताचा व अन्राराचा होता की कार हाही एक मुद्दा होता. बिस्किटें कोणी खा“्याचा पुरावा नसतां, ती टेबलावर होती एवढ्यावरुन ती खा‘ी असे अनुमान करावे असाही एक मुद्दा बाळासाहेब नातूंनी काढली. त्राला टिळकांनी उत्तर दिले की, स्वतः बाळासाहेब नातू हे गणेशखिंडीत गार्डन पार्टीला दारू पितात असे अनुमान निघेल. व हे दारूही ठेवलेली असते, रावरुन नाते हे दारू पितात असे अनुमान निघेल. व हे दारू प्रारले नाहीत असे नातूंना शाबीत करावे लागेल. पण ते बरोबर होणार नाही. तसेच हेही” रावसाहेब कानिटकर रांस पूर्वीच्रा निकालास अनुसरुन वादी पक्षाने प्रारश्‍चित्त दिले असतां, तो निकाल मान्र नाही असे त्रांना आतां म्हणतां रेत नाही. ते एस्टॉपेल झाले. असेंही टिळकांनी सांगितले व बरोबर नेलेला वासुदेवभट काळे - वादी पक्षांतलाच एक भिक्षुस उभरतां श्रीमंतांची वादीपक्षाच्रा दूराग‘हाविषरी खात्री होऊन त्रांनी उभर पक्षांस विनंती केली की, दोघेही सामोपचाराने थोडेथोडे मागे घेऊन, आजच्रा आज वाद मिटविण्राची कृपा करा व उभरपक्षाची मंडळी आमच्रा पंक्तीस एकत्र बसून साखरभात खून्ऊन जा. पण बाळासाहेब नातू मोठे श्रीमंत असले तरी साखरभात स्वतः खाण्राची किंवा दुसर्‍रास खाऊं घालण्राची लज्जत त्रांस ारशी नव्हती. म्हणून वादीपक्षाने ही विनंती अमान्र केली. प्रारश्‍चित्ते चुकीची कशी आहेत, बाळासाहेब सांगेनात, व प्रारश्‍चित्तांचा निकाल मान्रही करीनात.’वादीपक्ष आपले डोके पुण्रस विसरुन कुरुंडवाड्यास गेला होता. मग ती कार बोलणार? असा एक टोला केसरीत दिलेला आढळतो. मग त्राचा अर्थ कार असेल तो असो. तात्पर्र, पुण्रातील सामाजिक अराजकता मोडण्राचा हाही प्ररत्न असाच फुकट गेला. कुरुंदवाडकरांनी आम्ही आपला अभिप्रार श्रींस कळवितो, व प्रारश्‍चित्तांचा निकाल अशास्त्र आहे अशी लेखी तक‘ार वादी - पक्षाकडून आल्रास तिची प्रत तुम्हास देऊ, असे प्रतिवादीस कळविले व उभरपक्षीर लोक बहुधा गेले तसेच पुण्रास परत आले.
पुढे उभरतां कुरुंदवाडकरांनी आपले अभिप्रार श्रींकडे पाठविले. पैकी श्रीमंत बापूसाहेब रांना असा अभिप्रार दिला की, ”कमिशनने जे लोक प्रतिवादींतून कमी कले व ज्रांची प्रारश्‍चित्ते ब‘ह्मवृंदांकडून झाली त्राबद्दल काहीच म्हणावराचे नाही, पण टिळकप्रभृति अकरा असामींनी चहा घेतल्राचे सिद्ध होत आहे. चार कबूल करीत आहेत व इतर पंधरांवर चहा व बिस्किटे सेवन केल्राचा असंभवनीर अपवाद दोषारोप लागू पडतो. संशराचा फारदा आरोपींस द्यावा, हा निरम एरवींच्रा व्रवहहारांत ठीक असेल पण धर्मात तो लागू नाहीं. संशराबद्दलही धर्मात प्रारश्‍चित्त आहे. राकरतां संशराची नवीन प्रारश्‍चित्ते व कमिशनने दिलेली जुनी प्रारश्‍चित्तें रा विचार श्रींनी शात्र्ी सभेकडून करवावा. तसेच रा प्रकरणाचा अखेर निकाल लागण्रापूर्वी संसर्गी लोकांना प्रारश्‍चित्त असे श्रींनी ठरविले ते बरोबर नाही.” बाळासाहेब कुरुंडवाडकर रांचा अभिप्रार थोडा वेगळे पडला. तो असा होता की, ”थोर विद्वान लोकांनी धर्मविरुद्ध कर्म करणें हे त्रांना कमीपणा आणणारे आहे. तरी पूर्वी झालेलीं प्रारश्‍चित्ते रोग्र झाली अशी श्रींची खात्री झाली असेल तर पुन्हा नवीं देण्राचे कारण नाही. शिवार कालमानाप्रमाणे जे रोग्र दिसेल ते केले पाहिजे. रा अभिप्राराने श्री फिरुन बुचकळ्रांत पडले, असे दिसते. तिसरे पंच माधवराव भडकमकर कारभारी, पण त्रांचा अभिप्रार मात्र सर्वस्वी वादीपक्षाला अनुकूल, रामुळे श्रींकडून अखेर निकाल कांहीच लागेना. ज्रा अनेक शास्त्र्रांकडून अभिप्रार मागविले, त्रांचा निष्कर्ष बाळासाहेब नातू रांनी असा प्रसिद्ध केला की, चहा पिणाराीं त्रांचा निष्कर्ष बाळासाहेब नातू रांनी असा प्रसिद्ध केला की, चहा पिणारांनी प्रत्रक्ष क्षौरपूर्वक प्रारश्‍चित्ते नवी केली पाहिजेत व विकल्प असेल तर डोक्राचे वपन न झाले तरी चालेल, पण मुखावरील अश्रूंचे झालेच पाहिजे. पण श्रींच्रा दरबारी टिळकांनीीह थोडी कि‘ी फिरविली होती असे दिसते. वादी पक्षाकडून श्रींकडे वरचेवर तगादा जाई की, त्रिवर्ग अधिकार्‍रांच्रा अभिप्रारासह श्रींचा ठराव लवकर प्रसिद्ध व्हावा. श्रींच्रा मनात हे प्रकरण कसे तरी संपवून घ्रावें ए होते. पण कारभारी भडकमकर रांनी ’श्रींनी रोजलेला ठराव मान्र नाही, प्रतिवादी हे पश्‍चात्ताप कबूल करतील तरच प्रारश्‍चित्तार्ह आहेत, प्रारश्‍चित्तें द्यावराची तर सक्षोर दिली पाहिजे, टिळकांचे क्षेत्राच्रा ठिकाणी झालेले प्रारश्‍चित्त रा ठिकाणी जमेस धरतां रेत नाही,’ वगैरे अभिप्रार श्रींना ठरवून कळविले व शेवटी असेंहि लिहिले की, श्रीची अनुमाने चुकीचीं व तद्दूषित ठराव भरंकर आहे व रा उपर श्रींचा ठराव, जो पूर्वीच्रा ठरावाशी विसंगत आहे, तोच मी प्रसिद्ध करावा अशी श्रींची आज्ञा होईल तर त्रा ठरावाने मजवर, व श्रींवर व संस्थानावर जगाचा दोष रेणार व शास्त्रविरुद्ध वर्तन होणार तो प्रसिद्ध करण्राची जबाबदारी आपले शिरावर घेण्रापेक्षा मी चाकरीचा राजीनामा देईन.
ञ्च् ट्ठ
दृञ्च्ञ्च् द्गञ्च्त्ञ्च्ञ्च् त्रञ्च्.ञ्च्ञ्च् /ञ्च्रूञ्च्ञ्च् ल्ञ्च्ं’ञ्च् र्’0ञ्च् 00               ञ्च्   ञ्च्पञ्च्ञ्च्ध्ञ्च्ञ्च्गमुखश्मश्रू मात्र महिना पंधरा दिवसांनी खर्ची पडे. अशा रिीतने हे प्रकरण दोन वर्षे निकराने चालून शेवटी अराजकतेच्रा रसारनांत विरुन गेले. वादी पक्षाला शास्त्री लोकांच्रा अभिप्राराची बळकटी पुष्कळ होती रात शंका नाही. पण अखेर शंकराचार्रांचा अधिकार न जुमानता ज्रांनी ग‘ामण्र झिडकारलें ते प्रारश्‍चित्ताशिवार तसेच राहिले, व कमिशनच्रा निकालानुसार ज्रा  नवीं झाील नाहीत., सर्वसाधारण लोकसमाज हळू हळू हे प्रकरण विसरुन गेला. एकत्र बसून जेऊन खाऊन वरती ग‘ामण्राच्रा गोष्टी तोंडी लावू लागले. बिचार्‍रा माहेरवासिणी सासुरवासणींचा त्रास चुकला. फार कार पण पुढे लवकरच स्वतः टिळक व बाळासाहेब नातू हेही हर एक सार्वजनिक बाबतींत ग‘ामण्राच्रा गोष्टी न काढतांव सहकारिता करु लागले.
1895 साली राष्ट्रीर सभा व सामाजिक परिषद रा वादांत हे दोघेही एक बाजूस होऊन सुधारकांशी लढले. परंतु भांडण्रात तहान लागली तरी रापुढे ते कधी एकमेकांच्रा घरी पाणीही प्रारले नाही. ता. 13 एप्रिल सन 1900 रोजी टिळकांच्रा घरी वसंतपूजेचा समारंभ )झाला. त्राप्रसंगी रीतीप्रमाणे बाळासाहेब नातूंना आमंत्रण झाले. दोघेही तुरुंगातून सुटून आले असून राजकारणात पूर्वीहून अधिक एकजीव झाले होते. तरी मुद्याची गोष्ट निघतांच टिळकांना पत्र पाठवून नातूंनी खालील रोकडे प्रश्‍न विचारलेच ”मिशन हाऊसमध्रे चहा पिणे व आपणां उभरतांवर जी संकटे अलीकडे आलीं त्रा कामांत आपल्रा स्वतःस भोजनाचा वगैरे संसर्ग जाहला, रा दोन्ही दोषांत समोर शास्तोक्त प्रारश्‍चित्त न घेतां तीर्थाचे ठिकाणी जाऊन जें प्रारश्‍चित्त घेतले त्रात बद्दल उत्तर ताबडतोब रावे अशी विनंती आहे. त्रावर टिळकांनीही तसेच सडेतोड उत्तर दिले. ”आपले आतांच पत्र आले ते पावले. जी हकीकत घडली आहे ती आपणास विदितच आहे. माझ्राकडे आंत बाहेर दोन प्रकार नसतात. राउपर आपणास मर्जीस वाटेल तशी तजवीज करावी.” जगात मनुष्राला एकेक गोष्ट प्रिर असते. ती त्राचा जन्म गेला तरीर जात नाही. टिळक व नातू रांचा स्नेह आजन्म टिकला. पण नातूंनी टिळकांना एका गोष्टीची बहाली कधीही केली नाही. ती त्रांचा मुखश्मश्रूंची !
पंचहौद मिशनमध्रे पुरुषांबरोबर सुमारे दहा बारा बारकाही गेल्रा होत्रा. त्रांत श्रीमती रमाबाई रानडे, श्री. काशीबाई कानिटकर रा. बि. भिडे रांची सून वगैरे होत्रा. त्रांचारपुढे झनाना मिशनमधील ख्रिस्ती बारांची चहाचे पेले आणून ठेविले. पण त्रा सर्वांनी तो घेण्राचे नाकारिलें. रमाबाईसाहेबांनी आपल्रा आरुष्रातील प्रस्तुत विषरांवर काही अस्सल प्रत्रंतर - पुरावा मिळतो. मिशन हासमधील चहापार्टीनंतर लौकरच रा. ब. रानडे रांच्रा घरी एक मेजवानी झाली. तिला चाळीस पंचेचाळीस ब‘ाह्मण मंडळी असून, डॉ. विश्राम, रा. ब. नाराण्रणभाई दांडेकर, रा. ब. मानकर वगैरे चारदोन ब‘ाह्मणेतर मंडळीही होती. कलिमुर्ति गोपाळराव जोशी हेही रा मेजवानीस हजर होते. रानड्यांच्रा घरती पंगत, तीत ब‘ाह्मण ब‘ाह्मणेतर हा भेद कोण पाळणार? सर्व मिळून मिसळून बसले होते व ब‘ाह्मणेतरावर जेवल्राने इतर सगळे ब‘ाह्मण कसे वाटले, राची माहिती दुसरेच दिवशी पुणेवैभवात सविस्तर छापली. रानडे रांची गोष्ट रा बाबतीत टिळकांहून वेगळी होती आधी ते बोलून चालून सुधारक. त्रांच्रासंबंधाने मिशन हाऊसमध्रे चहा घेतल्राची बातमी प्रसिद्ध झाली तरी त्रांचे कोण कार करणार? धर्माभिमानी लोकांनी त्रांना आधीच बाट्ये म्हणून बनवून ठेविलेले. वास्तविक राप्रसंगी त्रांनी चहाचा पेला तोंडालासुद्धा लावला नव्हता. ही गोष्ट त्रांनी प्रसिद्ध केली असती तर त्रांच्रा शब्दावर लोकांनी विश्‍वास ठेवला असता व त्रांच्रा मागे कोणी लागलेही नसते. रानड्यांनी प्रारश्‍चित्ताचा कांही तोडगा करावराचें मनात आणले असतें तर त्रांना ती गोष्ट फार सोपी होती, कारण वासुदेवशास्त्री अभ्रंकर व श्रीपतिबोवा भिंगारकर हे बडे भिक्षुक त्रांचे मोठे ऋणानुबंधी, शिवार घरी कारमचे पुरोहित, पुराणिक वगैरे आश्रि होतेच. तसेच आणखी दोन वैदिक ब‘ाह्मण सालीना 100 रु. देऊन कारमचे घरी ठेवले होते. हेतु हा की, ग‘ामण्रासार‘रा अडचणी उपस्थित झाल्रातरी, स्वतःला कार पण आपल्रा पक्षांतील इतर मंडळींनाही, वेळी अवेळी अडचण पडू नरे. अशा गृहस्थांपैकी कोणाच्राही घरी होमहवनादि संस्कार, व‘तवैकल्रे किंवा लग्नमुंजी निघाल्रा म्हणजे रा ब‘ाह्मणांनी त्राजकडे जाऊन बिनबोभाट कार्र उरकून द्यो असा परिपाठ असे. अशी स्थिति असल्रामुळे स्वतः रानड्यांना प्रारश्‍चित्त घेण्राचे फारण नव्हते. घरी त्रांची वडील बहीण मोठी कर्मनिष्ठ होती. पण घरचे धार्मिक व्रवहार चालविण्राला वर सांगितल्राप्रमाणे ब‘ाह्मण मंडळींची सेना के्हाही सिद्ध असल्रामुळे अक्कांना कुरकुर करण्रास काही जागा नव्हती. पण सुधारक पक्षातील रानडे कार किंवा दुसर्‍रा पक्षोंतील टिळक वगैरे कार, रांच्रा एकट्यापुरता हा श्रम नव्हता. त्रांच्राबरोबर त्रांची स्नेही मंडळी रा संकटात सापडलेली ती सर्वच सार‘रा ऐपतीची नव्हती व त्रांच्रा घरची बारामंडळी तर रा ग‘ामण्राने अधिक नडललेली. किरकोळ पूजा अर्चा वगैरे नडल्रा तर त्राचा जाच पुरुषांना पुरता रेत नसून, त्रा गोष्टी घरच्रा पुरुषांनाही नडविणार्‍रा असतात.
ज्राला धर्मकृत्र कोणचेही करावराचे नाही, किंवा ज्राला आपल्रा घरी चार माणसे जेवणाखाण्राला बोलवावराची नसतात, तर त्राला बहिष्कार मुळींच जाणवत नाही. जन्मच्रा जन्म अशा रीतीने स्वरंबहिष्कृत स्थितीत काढलेल्रा गृहस्थांची उदाहरणे आम्हास माहितही आहेत. पण ज्रांचा प्रकार असा नाही, त्रांना बहिष्कार जाणवण्राचे प्रसंग केव्हा तरी रेतातच. संपन्न व सुशिक्षित मनुष्र हे प्रसंगविशेषी प्ररत्नाने निस्तरूं शकतो व न निस्तरले तर एक प्रकारच्रा गंतीने ते तो सोसतो. पण गरीब व अशिक्षित त्र.ांचे हाल होतात. संघात राहणे हीच मनुष्राची शक्ति व हेच त्रांचे सुख. र्ीश्थ घभ श् ह्रबस्त्रह्रश्बघधरभ श्थघझतश्झ हे जर खरें तर बहिष्कृत होणे त्राचे संकगट व हेच त्राचे ं दुःख असे म्हणण्रास कार हरकत? कित्रेक जातींत पाणी व गुरगुडी तोडणे ही जवळ जवळ फाशीइतकी कडक शिक्षा ठरते. सुशिक्षितांनाही बहिष्कार ही केवळ करमणूक होते असे मात्र नव्हे. स्वतः टिळकांना राचा अनुभव बराच आला. ते धार्मिक कृत्रे टाकून बसलेले नव्हते व चार लोकांनी घरी रावे जावे असाच त्रांचा स्वभाव असे. पण ग‘ामण्र चालू होतें तोपर्रंत त्रांना कगाही लोकांच्रा संगतीत व पंगतीस मुकावें लागले. पण विशेष अडचण त्रांच्रा घरी 18921893 साली जी दोन कार्रे झाली तेव्हा अनुभवास आली. 1893 साली त्रांचा थोरला मुलगा विश्‍वनाथ राचा व‘तबंध झाला. त्रावेळी ब‘ाह्मण मिळेना. 1893 साली त्रांच्रा थोरल्रा मुलीचा विवाह झाला. त्राही वेळी तीच अडचण ! रा दुसर प्रसंगी त्रांना व्राही तर जदुन्रा मताचाा मिळता तर पंचाईतच व्हावराची. पण त्रांचे व्राही बापूसाहेब केतकर हे स्वतः सुधारक व प्रार्थनासमाजिस्ट असल्रामुळे खुद्द व्राह्यांकडून रेणआरी अडचण टळलेली होती. रा दोन्ही प्रसंगी, पुण्रात जो एक ठराविक उपाध्रा बहिष्कारांत पडलेल्रा लोकांकरिता तरार करुन ठेवण्रात आला होता, त्राच्राकडूनच टिळकांनी आपले आंशिक चालवून घेतले. हा उपाध्रा कृष्णपक्षातील लोकांस होई. पण राज्ञिक  चालवून घेतले. हा उपाध्रा रानडे रांनी घरचा आश्रित म्हणून सांभाळला होता. त्राचा उपरोग कृष्णपक्षातील लोकांस होई. पण राज्ञि चालविमणार ब‘ाहमणापेक्षा स्वरंपाक करणार्‍रा ब‘ाह्मणाची अधिक अडचण कोणासही भासणार. टिळकांना हातात पोथी घेऊन कोणतेही धर्मकृत्र स्वतः सहज चालवितां रेण्रासारखे होते, व ग‘ामण्र जोरात असतां एकदा त्रांनी पोथीवरुन घरची श्रावणी स्वतः चालविली होती. पण ही गोष्ट केवळ नमुन्रादाखल होती. स्वतः रजमानाला एक हात पोथीकडे अडवून लग्न किंवा मुंज असल्रा मोठ्या संस्कारातलें वैदिक कृत्र चालविणे अशक्र होर. एक वेळ तेंहि तो चालवील. पण समाराधनेच्रा स्वरंपाकाचे कार? टिळकांना होमापुरता किंवा स्वतःच्रा जेवणापुरता भात शिजवितां आला असता. पण लग्न - मुंजीतली शेकडों पाने कशी जेवणार? व विशेष गंमत ही की, पण्रात टिळकांना कसा तरी एक उपाध्रा मिळाला तरी आचारी मात्र मिळेना. कित्रेक वेळा टिळकांच्रा कुटुंबाला शेजारणी बारांकडून जिन्नस पान्नस करवून घ्रावे लागले, व त्रांच्रा एका संस्थानिक मित्रानेंच बाहेरुन जेव्हा आपले आचारी पुरवले तेव्हाच लग्नमुंजीच्रा समाराधना उठल्रा.
मंगलकार्राची अक्षत कसबा पेठेतल्रा गणपतीच्रा देवळात बहिष्कृत टिळकांना नेऊ द्यावी कीं नाी हाहि एक प्रश्‍न निघाला  होता व तेथे मात्र टिळकांनी प्रत्रक्ष प्रतिकार करण्राचे ठरवले होते. ते अक्षतासमारंभ असा कधी करीतच नसत. तांग्रा - गाडीतून एक पुरुष, एक बारको, व तिसरा उपाध्रा अशी मंडळी जाऊन आपणाकडून बिनबोभाट अक्षत देण्राची त्रांची चाल असे. पण टिळकांच्रा घरची ्क्षत तीन माणसांची म्हटली तरी तिचा वाजंत्र्राशिवार बोभाटा हा व्हावराचा ! त्रांतूनहि ते रावेळी बहिष्कृत असल्राने त्रांच्रा अक्षतीवर देवळांतल्रा पुजार्‍राकडून हटकून नजर राहावराचीच ! पहिल्रा कार्राच्रा दिवशी प्रश्‍न निघाला तेव्हा टिळकांनी उपाध्रारा साग्ंगितले की, संध्राकाळी तुम्ही नमुटपणे अक्षत घेऊन गणपतीच्रा देवळांत जा, व तुम्हाला कोणी हरकत केली तर जवळच मी आनंदोद्ऴव थिएटरीत सभेंत बसलो असेन तेथे रेऊन मला सांगा, मग मी रेतो व कोण हरकत करीत ते पाहातो. पण देवळात कोणी हरकत न गकेल्रा तो फ‘संग टळला. लग्नकार्राप्रमाणे श्राद्धपक्षासहि अडचण रेई. पण देवस्थानी व पितृस्थानी बसण्रास प्रत्रक्ष ब‘ाह्मण न बोलावतां, कैक दिवस टिळकांनी चटावर श्राद्ध करुन घेतले. चटासारखा पवित्र, शूचिर्भूत, बिनबोलका, स्वरंपाकास नावे न ठेवणारा, दक्षता अधिक न मागणारा ब‘ाह्मण दुसरा कोणता मिळणार? पण चटाचे हे गुण चालता बोलता ब‘ाह्मण क्षण स्वीकारण्रास मिळेनासा झाला म्हणजे कोणासही आठवारचे !
पुरुषांच्रा रा नैमित्तिक अडचणी व सासर माहेर करणार्‍रा मुली-बाळींमुळे घरच्रा बारकांच्रा अडचणी, रांच्राच रोगानें अखेर प्रारश्‍चितांना तोंड लागले. प्रथम वर्ष सहा महिने कोणी दाद दिली नाही, पण पुढे काही काहींचे निभेना. स्वतः टिळकांच्रा अडचणी वर सांगितल्राच आहेत, व रानडेपक्षातील मंडळींच्रा अडचणीही काही कमी नव्हत्रा. ती मंडळी रानड्यांच्राकडे रेऊन हळुहळू आपली हकीकत सांगत व भीत भीत प्रारश्‍चित्तांचा प्रश्‍न काढीत, व म्हणत की,”आमच्रा बारका-मंडळींना विशेष त्रास झाला आहे. त्रा म्हणतात जे चहा प्रारले ते मोकळेच राहिले, आणि शिक्षा कार ती आमच्रा मुलींना भोगावी लागत आहे. प्रत्रेक सण आला कीं त्रा असंतुष्ट असतात व त्रांच्रा डोळ्राला पाणी आल्राशिवार राहत नाही. आज दोन वर्षात गावात दिलेल्रा आमच्रा मुलींचे एकदाही माहेरी रेणें झाले नाही. त्रा कंटाळून वरचेवर निरोप पाठवतात, ते ऐकून आमच्रा बारकामंडळींना फार वाईट वाटते.” रानडे रांच्रा आक्कांनी एकदा त्रांना असे विचारले की, तुम्ही स्वतः चहा घेतला नाही तर तसें प्रसिद्ध करुन मोकळे कां होत नाही? उगीच लोकांकडून दोष व अपवाद कां घेता?” त्रावर रानड्यांनी उत्तर दिलें की, ”असे कसे करितां रेईल? मी जर मंडळींतला आहे व त्रांच्रापैकीच एक आहे असे म्हणवितो, तर त्रांनी जी कार गोष्ट केली ती मी केली नसली तरी केल्रासारखीच आहे. चहा पिणे किंवा न पिणे रांत काही पापपुण्र आहे असे मला वाटत नाही. पण ज्रा अडचणी आपल्रामध्रे उठणारी बसणारी चार मंडळी गुंतली आहेत त्रांतून एकटे सुटून जाणे मला कधीच आवडणार नाही. रेऊन जाऊन भिक्षुक मंडळींचीच अडचण ना? तुम्हाला किती माणसें पाहिजेत तितक्रांची तजवीज होईल. रा संबंधाने बराच खर्च ठेवावा लागेल त्राला काही उपार नाही.”
 च्   ञ्च् ञ्च् ञ्च् ञ्च्           ञ्च् ञ्च् त्’            झच्ु      ञ्च्      ञ्च्ञ्च्डणइअघ-1                         ञ्च् ञ्च् णञ्च्ञ्च् तञ्च़् ञ्च्    उञ्च्ञ्च् ऊञ्च्चञ्च्ञ्च् छञ्च्ह्म!ञ्च् ह्य!त्’ञ्च् त्र’त्र’               ञ्च्   ञ्च्पञ्च्ञ्च्ध्ञ्च्ञ्च्गड्यांकडे रेऊन कार करावे म्हणून विचारु लागले. तेव्हा तूर्तातुर्त तोड म्हणून रानड्यांनी असे सांगितले की, सुटीत तुम्ही सर्व मंडळी लोणावळ्रास रेऊन आमच्राकडे रहा म्हणजे झाले, व कानिटकरही त्राप्रमाणे पुणे सोडून लोणावळ्रास राहावरास गेले. ही गोष्ट दादासाहेबांच्रा मनाला फार लागली. ते मुलाला वरचेवर पत्र पत्रे लिहित की,”तूं प्रारश्‍चित्त घेऊन घरी रे व मला म्हातारपणी संतुष्ट कर.” अखेर गोविंदरावांनी मानहानी व कमीपणा सोसूनही तुम्ही आपल्रा वडिलांना संतुष्ट केले पाहिजे हेंच तुमचे कर्तव्र होर.” तेव्हा गोविंरावांनी उलट रानड्यांना खोडा असा घातला की, तुमच्राबरोबर आम्ही, तुम्ही प्रारश्‍चित्त देणार नाही तर आम्ही तरी का घ्रावे? आणि आम्ही घ्रावें असा तुमचा खरा स‘ा असेल तर तुम्हीही आमच्राबरोबर घेतले पाहिजे. राच सुमारास राघोपंत नगरकरांना पुढे करुन पुण्रातील रानडे पक्षाची आणखी दहा पंधरा मंडळी लोणावळ्रास रेऊन त्रांनीही असा आग‘ह सुरु केला की, आम्ही सर्व मंडळींच्रा सुटकेकरिता म्हणून का होईना तुम्ही प्रारश्‍चित्त घेतले पाहिजे. तेव्हा रानड्यांनी सांगितले की,”मी प्रारश्‍चित्त घेतल्राने जर तुमची नड निघून जाते तर मी ते खुशाल घेईन, अडून बसणार नाही.”
झालें, त्राप्रमाणे प्रारशित्ताचा दिवस ठरला, व नगरकरांनी सर्व तरारी केल्रावर रानडे पुण्रास एक दिवस जाऊन प्रारश्‍चित्त घेऊन परत आले. रा गोष्टीचे अनेक परिणाम झाले. आक्कांनी दादांना धन्रवाद दिले. रमाबाई साहेबाीं मनांतून आपल्रा भोळ्रा व भिडस्त पतीला पुष्कळच नांवे ठेविली. आपल्रा नवर्‍राची मानहानी होत आहे व तीहि इतर लोकांकरिता असे वाटून त्रांना रडू कोसळले. सुधारकमूंत अतिशर असंतोष व गवगवा होन काहींनी तर मुंबईच्रा इंग‘जी वर्तमानपत्रांतून माधवरावजींवर उघड टीकाही केली. पुढे एकदां रमाबाईंनी स्वतः उघड दोष देऊन रानड्यांना प्रारश्‍चित्त कां घेतले म्हणून विचारिले. तेव्हा त्रांनी सरळ उत्तर दिले की,”तुला ही गोष्ट न विचारितां समजावरास पाहिजे होती. आपले मुली मुलगे लग्नाचे अडकले नव्हते व घरची धर्मकृत्रेही रशस्थित चालू आहेत. अर्थात् मी प्रारश्‍चित्त केवळ दुसर्‍रांकरितां घेतलें. ही गोष्ट मी न सांगताही तुझ्रा लक्षात रावरास पाहिजे होती. मी जशी ही गोष्ट पूर्ण विचारांती केली तशीच विकारवश न होतां तुंही थोडा विचार करतीस तर तुला कळून आली असती.” दुसर्‍राकरितां अंगिकारलेल्रा रा दोषाचे बक्षीस म्हणजे, दुसर्‍राला आपण सुखी केल्राची जाणीव हेच होर, व हे बक्षीस स्वतः गोविंदराव कानिटकर प्रारश्‍चित्त घेऊन वडिलांना सुखी करुन, हसतमुख असे पुण्राहून लोणावळ्रास परत आले तेव्हा रानड्यांना मिळून चुकलें.
ती हकीगत वहिनीसाहेबांनी मोठ्या गोड शब्दांनी खालीलप्रमाणे वर्णिली आहे.” ते प्रारश्‍चित्त घेऊन लोणावळ्रास आले त्रावेळी स्वतः व्हरांड्यात एका आराम खुर्चीवर बसून, भावोजी वर्तमानपत्रे वाचीत होते ते ऐकणे चालले होते. सदर गृहस्थ पाररीजवळ आलेले पाहून व हसून स्वतः त्रांना विचारले की,”कां कसे कार झाले?’ त्राबरोबर ते लागलीच म्हणाले की,”आपण म्हटल्राप्रमाणेच मला दाखला आला. वडिलांच्रा खर्‍रा प्रेमाचा व त्रामुळे होणार्‍रा सुखाचा अनुभव मला रावेळेस आला. प्रारश्‍चित्त घेऊन मी ठल्राबरोबर ’आतां वडिलांना नमस्कार करा’ असे ब‘ाह्मणांनी मला सांगितले, म्हणून मी दादांच्राजवळ जाऊन नमस्कार करण्रास खाली वांकलों व नमस्कार केला, तोंच दादांनी मला पोटाशी धरुन अगदी मिठी मारली आणि ते गहिवरुन म्हणाले की,’इतक्रा माणसांत तूं आज माझे तोंड उजळ केलेस.’ असे म्हणतांना त्रांच्रा डोळ्रांतून पाणी रेऊ लागले व ते पाहून माझ्राही डोळ्रांतून पाणी आल्रांवाचून राहिले नाही. रापूर्वी दादा इतक्रा प्रेमानें वागल्राचे किंवा त्रांच्रा डोळ्रांतून अश्रु आल्राचे मी कधी पाहिले नव्हते. अगदी प्रारश्‍चित्त घेण्राच्रा वेळेपर्रंत आपण करतों हें बरे नाही असे मलाही वाटत होते. पण ही दादांची वागणूक पाहून आपण केले तें चांगले केलें असे मला वाटले.”
रानड्यांच्रा उलट टिळकांची हकीकत होती, ग‘ामण्राची अडचण त्रांनाही कशी जाणवत होती हें वर दिलेच आहे. पण ज्रांनी जे प्रारश्‍चित्त घेतले ते घरच्रा किंवा कोणा बाहेरच्रा मंडळींच्रा आग‘हावरुन नव्हे. रानड्यांप्रमाणे टिळकांच्रा प्रारश्‍चित्तावर त्रांचे कोणीही स्नेही अडून राहिले नव्हते, व कोणी अडून बसले असले तरी त्रांच्रा सोईकरिता मनाने मानलेली असली वैरक्तिक मानहानि टिळकांनी कधीही सोसली नसती. घरीं पहावे तो त्रांना आग‘ह करील असे जबरदस्त माणूस कोणीच नव्हते, टिळकांचे कुटुंब अगदी जुन्रा वळणांतले, व त्रांतूनहि अशिक्षित व भिडस्त. टिळकांच्रा हट्टी स्वभावाची माहिती असल्रामुळे अमूक असे करा व तमुक असें करु नका असे अडून बसून सांगण्राची त्रांना कधीच सवर नव्हती. पुण्रात घरचे वडील मनुष्र म्हणजे टिळकांचे चुलते. पण चुलत्रांच्रा मानानें पुतण्राचा दर्जा इतका वाढला होता की, बळवंतरावांना अमुक करा असें सुचविण्राचा अधिकार आपणांस आहे असे काका मानीत नसत. पण राहून विशेष गोष्ट टिळकांमध्रे होती ती ही की, त्रांना घरच्रा किंवा बाहेरच्रा नातलगांपेक्षा किंवा स्नेहांविषरी, एकंदर जनसमाजाचींच जरब अधिक असे.
समाजाला बरोबर घेऊन जावे, त्राला सोडून जाऊ नरे, ही गोष्ट रानडे केवळ धोरण म्हणून पाळीत. पण टिळकांच्रा सामाजिक आचारनीतीतले ते एक आद्य तत्वच होतें. त्रांचा वाद असला तर एकंदर समाजाशी नव्हता. ख्रिस्त्रांच्रा हातचे चहापाणी घेणे हा धार्मिक गुन्हा करुन गळ्राशी बसलाच तर प्रारश्‍चित्तरुपी शिक्षा देण्राचा समाजाचा अधिकार जरूर मान्र केलाच पाहिजे, असे मांडणार्‍रा प्रतिपक्षीर व्रक्तींच्रा हेकेखोरपणाचा जुलूम चालू द्यावराचा नाही असाहि त्रांचा बाणा आहे. ”प्रारश्‍चित्त घ्रावें किंवा न घ्रावे हे माझे मला कळते, हव्रा त्रा रितीने, हवे तेथे, माझे मी घेईन.” टिळकांच्रा मताप्रमाणे प्रारश्‍चित्त घेणें हे तुरुंगवासाच्रा शिक्षेप्रमाणे मानले तरी, तो तुरुंग एकाच ठिकाणी नाही, असेल तेथे तो बंदिस्त नाही व बंदिस्त असेल तेथेहि त्राचे अधिकारी ठरलेले नाहीत. कोठें तरी तुरुंगात जाऊन बसून आल्राचा दाखला असला म्हणजे झाले ! म्हणून त्रांनी काशीरात्रेची संधि साधून व सर्व प्रारश्‍चित्त घेऊन आपखुशीने घेतलेल्रा शिक्षेचा दाखला खिशांत बाळगून ठेवला होता.
धार्मिक वादाप्रमाणे टिळकांच्रा दृष्टिने रांत एक स्थानिक वाद ही गुंतला होता. रानड्यांना कोणाशी भांडावराचे नव्हते. म्हणून त्रांनी सरळपणे खुद्द पुण्रास रेऊन जवळ जवळ जाहीर रीतीनें प्रारश्‍चित्त घेतलें, व पंचहौद-मिशन चहापानाच्रा आरोपाकरितां ते घेतले अशी सरळ कबुली दिली. टिळकांनी रा वादातील प्रत्रेक अंगासंबंधांने व उपांगासंबंधाने वाद घातला. चहापानाकरितां प्रारश्‍चित्त घेतले असे कोणी म्हटले तर, चहा म्हणजे नुसतें पाणी, दुध, साखर व चहाचा पेला ! ही ख्रिस्त्राच्राही हातून घेतली तरी त्रांच दोष नाही, असे स्मृतिग‘ंथातून सिद्ध करण्रास ते तरार ! टिळकांनी प्रारश्‍चित्त घेतले नाही असे कोणी म्हटल्रास, हा विधि मी काशीस गंगास्नानाने व पुण्रास सर्व प्रारश्‍चित्तरुपाने उरकलेलाच आहे, असेही प्रतिपादण्राची त्रांची तरारी. चहाकरितां प्रारश्‍चित्त घेतले असें कोणी म्हटे तर चहापानाच्रा पातकाचा संकल्प किंवा उ्चचार केला नव्हता अशी शपथ वाहण्रास ते मोकळे. स्थानिक लोकांशी जुळून नड दूर होण्राचा संभव असल्रास,”शंकराचार्र दूर आहेत, ते बरे आहेत आपण एकजीव झाल्रास बिचारे शंकराचार्र कार करणार?” असले व्रावहारिक सत्र ते बोलून दाखवीत. बरें, श्रींचे आज्ञापत्र आणून गांवच्रा प्रतिपक्षांची खोड मोडतां रेत असेल, तर मग शंकराचार्रांच्रा अधिकारांला टिळकांसारखा भक्कम आधारस्तंभ दुसरा कोण मिळणार !  श्रींनी पाठविलेले न्राराधीश शास्त्री अनुकूल पाहून टिळकांनी नातृप्रभृति वादीपक्षाची अपात्रता ठरवून फजिती उडवून दिली, व एकदा अधिकृत शास्त्री प्रतिकूल भेटला तर त्राच्रा डोक्रात स्मृतिग‘ंथातील आधार विद्वत्तेच्रा जोरावर हाणून त्राला चीत करण्रास दंड ठोकून ते तरार होते. तात्पर्र, स्वधर्माचा अवमान न करतां समाजाला होईल तितकें धरुन चालावराचे एवढेच मु‘र ध्रेर टिळकांनी आपल्रा डोळ्रांपुढे धरुन ठेविले होते आणि तेवढे साधतां आले म्हणजे मग ’श्री’ पासून ’श्रीमंतां’ पर्रंत प्रसंग पडेल त्राप्रमाणे वाटेल त्राशी झगडून व्रक्तिवर्चस्व स्थापित करावराचें, असला ग‘ामण्राचा हा सगळा खेळ आहे असे मानूनच टिळक चालत असत. रामुळे रानड्यांच्रा वागणुकीत सरळपणा दिसला व टिळकांच्रा वागणुकीत वक‘ता दिसू लागली. पण राचे कारण हेंच की, प्रतिपक्षी अनेक असले तरी रानड्यांना कोणीशीच भांडावराचे नव्हते, व रानड्यांपेक्षाही टिळकांना प्रतिपक्षी अधिक असतां सर्वांशी झगडूनही मी जर मिळवीनच मिळवीन अशी महत्त्वांकांक्षा टिळकांना होती !
पुणे-वैभवात चहापार्टीतील लोकांची नावे प्रसिद्ध झालरवर टिळक कोणता पक्ष घेणार हा मनोरंजक प्रश्‍न सहजच उपस्थित झाला. नेहमीप्रमाणे सुधारकांचे प्रतिस्पर्धी म्हणून त्रांनी पुणे वैभवाचा पक्ष उचलावा तर स्वतः तेच चहापार्टीत सांपडले होते. सुधारकांचा पक्ष उचलावा तर त्रांची एकंदरीने सहानुभूती पुराणमतवाद्यांकडे होती. त्रावेळची माहिती असलेले एक गृहस्थ सांगतात की, नातूपक्षाने जर टिळकांना प्रथमच किंचित् सवलत देऊन सहानुभूतीने वागविले असते. पण आपल्रा पक्षातर्फे सुधारकांशी भांडण्राला वकील म्हणून टिळक लाभले असते. पण नातूपक्षाकडे सूक्ष्म विवेक ही गोष्ट केव्हांच नव्हती. कोणतीही गोष्ट अगदी एका टोकापर्रंत नेऊन खेचावराची, व तेथेच खुंटिला वेढा देऊन दोरी तुटेपर्रंत ताणून धरावराची, हे त्रांचे धोरण नेहमीचेंच असे. रामुळे रा प्रसंगी टिळक हे नातूपक्षाचे वकील न बनतां प्रतिवादी बनले. बरें टिळकांनी सुधारकांचा पक्ष सर्वस्वी घेतला होता असेही म्हणता रेत नाही. टिळकांच्रा प्रारश्‍चित्तासंबंधाने नातूपक्षाने जशी दुराग‘हाची चूक केली तशीच पुणे वैभवावर पूर्वी फिर्राद करण्राच्रा बाबतीत सुधारकांनीही चुक केली. पुणे वैभवाने पूर्वी फिर्राद करण्राच्रा बाबतीत सुधारकांनीही चूक केली. पुणे वैभवाने चहापार्टीच्रा लोकांची नांवे प्रसिद्ध केली ती सर्व बरोबर होती, कोणी चहा घेतला न घेतला इतक्रा पुरताच खर्‍राखोट्याचा वाद कदाचित् निघू शकला असता. पण बेअब‘ूच्रा फिर्रादीत खर्‍रा खोट्याचा प्रश्‍न नसून, जातीधर्माविरुद्ध कृत्र केल्राची बातमी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्रामुळे, ती जातीबाहेरच्रा लोकांतही प्रसिद्ध झाली. रा गोष्टीविषरी कोणी एखादे हँडबिल काढून फक्त स्वजातीच्रा लोकांतच वाटले असते तर त्रात आक्षेपार्ह काही नव्हते. पण जरुरीपेक्षा अधिक प्रसिद्धी ’एक्स्लेसिव्ह पब्लिकेशन’ हा गुन्हा रा प्रसंगी घडला, अशा मुद्यावर फिर्राद  मांडण्रात आली! स्वतः टिळकांचे नाव प्रसिद्ध झाले होते तरी पुणे वैभवावर राबाबतीत फिर्राद व्हावी असें टिळकांचे मत नव्हते, व फिर्राद होतांच त्रांच्रा सहानुभूतींचे पारडे पुणे वैभवाकडे झुकून त्रांनी संपादकांच्रा बचावास मदतच केली. ही फिर्राद न होती तर टिळक सर्वस्वी सुधारकपक्षाकडे रा बाबतीत राहिले असते. पण ते वरील कारणाकरिता घडून आले नाही, उलट नातूंनीही रा चहा प्रकरणांचा फारदा घेऊन, टिळक हे ढोंगी आहेत, त्रांचा धर्माभिमान तोंडदेखला आहे, व वेळ आल्रास ते जातिधर्माविरुद्ध वागण्रास तरार होतील हे चहा प्रकरणावरुन सिद्ध होते, असा त्रांजवर उघड दोषारोप केला. रामुळे नातूपक्ष त्रांच्रा मदतीस मुकला. इतकेंच नव्हे तर अखेरपर्रंत जे भांडण जुंपून राहिले तें मु‘रतः टिळक व नातूपक्ष रांमध्रेच राहिले.

भाग 13 परिशिष्ट (1)
एक अंतरंगातील सवाल
पुणे ता. 13 एप्रिल सन 1900
राजमान्र राजश्री नामदार बळवंत रावजी टिळक स्वामींचे सेवेसी पौष्र बळवंत रामचंद्र नातू वि. वि. आज आपले रेथे वसंतपूजेचा समारंभ असोन, त्रा समारंभास रेणेबद्दल आपलेकडून आमंत्रण आले असल्रामुळे, खालील गोष्टींची माहिती स्वतःचे उपरोगाकरितां पाहिजे म्हणून विचारी आहे ती मेहेरबानी करुन देण्रांत रावी.
1. मिशन हौद मध्रे चहा पिणे व आपणां उभरतांवर जी संकटे आलीकडे आली त्रा कामांत आपणा स्वतःस भोजनाचा वगैरे संसर्ग जाहाला रा दोन्ही दोषांस सक्षोर प्रारश्‍चित्त पाहिजे असें आपण मानतां कार?
2. मानीत असल्रास आपण त्राबद्दल रेथे प्रारश्‍चित्त न घेतां तीर्थाचे ठिकाणी जाऊन जे प्रारश्‍चित्त घेतले त्रांत रा दोन्ही दोषांवबद्दल प्रारश्‍चित्त आपण केले कार?
सदरहू बद्दल उत्तर ताबडतोब रावे अशी विनंति आहे. कळावें बहुत काम लिहिणे लोभ असावा हे विनंती.

                बळवंत रामचंद्र नातू




ऊशरी डळी,
खष र्ूेी ीशरश्रश्रू वशीळीश ीें हर्रींश ाू लेारिपू ींहळी पळसहीं, ख हेशि र्ूेी ुळश्रश्र ज्ञळपवश्रू रपीुशी ींहश र्िींशीींळेपी र्िीीं लू डहीळारपीं इरश्ररीरहशल ुळींह ीळपलशीळीूं । ेलश्रळसश.
र्धेीीी ेलशवळशपींश्रू
- इ.ठ.तरळवूरञ्च्





आमच्रा आरुष्रातील काही आठवणी
रमाबाई रानडे वरदा प्रकाशन, ए.बी. मार्ग, पुणे


भाग 18 वा
पाच हौद मिशनमधील चहा प्रकरण व ग‘ामण्र

समारंभात सिस्टर्सनी चहा दिला

सन 1890 साली ऑक्टोबरच्रा चवदाव्रा तारखेस संध्राकाळी सेंट मेरीज कॉन्व्हेंटमध्रे काही समारंभ होता. त्रा संबंधाने मिशनरी लोकांनी शहरातील पन्नासपाऊणशे गृहस्थांना आमंत्रण केले होते. त्राचप्रमाणे काही बारकांनाही आमंत्रणे होती. आम्ही बारका व पुरुष मिळून शंभर मंडळी होती. काहींनी निबंध वाचले व काहींनी भाषणे केली. हे काम आटोपल्रावर झनाना मिशनमधील सिस्टर्सनी आपल्रा हातांनीच चहा आणून मंडळीस दिला. काहीजणांनी तर निव्वळ रा बारकांचा मान राखण्राकरिता म्हणून त्रांनी पुढे केलेले पेले आपल्रा हातात घेतले व तसेच खाली ठेऊन दिले व काहीजण पेले हातात घेऊन चहा प्राले. आम्ही बारका कार त्रा दहाबाराजणीच होतो. आमच्राकडे चहा आला, तेव्हा आम्ही सगळ्रा जणींनी तो घेण्राचे नाकारले.
 ञ्च्ञ्च्  ञ्च् ञ्च् ) ञ्च्           ञ्च् ञ्च् न्)            झञ्च् न्न)ग्           ूूू ञ्च् ॐ*ऽञ्च्          ूूू च्ु      ञ्च्      ञ्च्ञ्च्डणइअघ-1                         च्ु      ञ्च्      ञ्च्ञ्च्ऽइरींरपस                         च्ु      ञ्च्      ञ्च्ञ्च्चणघणछऊ-1                        ञ्च् ञ्च् गञ्च्ञ्च् घञ्च्द्य
ञ्च् द्व
ंस रूचते तरी कशी? हे रावसाहेब व रावबहादूर मोठमोठे हुद्देदार आहेत म्हणून की कार, ह्यांच्रा घरी वर्षांतून दहापाच वेळा पक्वान्ने झोडण्रास आणि भरपूर दक्षिणा घेण्रास मिळाले, तेव्हा त्रांचे नाव ही भिक्षूक मंडळी कशाला काढतात? गप्पच बसावराची. गोपाळराव जोशांसारखा, एखादा निर्धन मनुष्र अमेरिकेतून किंवा विलारतेहून जाऊन आला, की लागले त्राच्रा पाठीस. त्राच्रा पंगतीला बसण्राचा शब्द काढला तरी पाप लागले. ते तर नावच नको. पण त्राला प्रारश्‍चित्त देऊन मोकळे करण्रासही कबूल होणार नाहीत. रांना दुरून घ्रावराला पाणी घातले किंवा रांच्राशी नुसते भाषण केले, तरी ही गोष्ट धर्मबाह्य झाली असेस म्हणण्रास तरार होणारी आमची भिक्षूक मंडळी तोंडपुजी, लुबरी झाल्रामुळे आजकाल सुधारक शिफारुन गेले आहेत,” वगैरे वगैरे पुष्कळ लिहिले होते.
पुणेवैभवात घरच्रा मेजवानीची हकीगत
राच सुमारास आमच्रा घरी एक मेजवानी झाली, तेव्हा चाळीसपन्नास गृहस्थ जेवावरास आले होते. ते सर्व ब‘ाह्मणच होते, पण त्रात डॉक्टर विश्राम रामजी घोले, रा. ब. नारारणभाई दांडेकर व रा. ब. गणपतराव जोशीही आले होते. त्रांनी दूसरेच दिवशी पुन्हा पुणेवैभवात आमच्रा घरच्रा मेजवानीची सर्व हकीकत लिहून, जेवावरास बसलेली मंडळी कोणकोणत्रा पंक्तीला बसली होती व पंक्ती कशा मांडल्रा होत्रा त्राचा नीट नकाशाही काढून दिला होता. गोपाळरावांचा स्वभाव जात्रा उद्योगी असल्रामुळे दूसरा विशेष काही उद्योग नसेल, तेव्हा अशा तर्‍हेची कामे करण्राकडे त्रांची वृत्ती चांगलीच वळे. त्रामध्रे त्रांची बुद्धी अती शीघ‘ चाले. अशा गोष्टींची त्रांना जातीने आवड असल्रामुळे ती करण्रात त्रांना समाधान वाटे व करमणुकही होई, एवढाच कार तो फारदा. बाकी, त्रांना सनातन धर्माभिमानी कार व सुधारक कार, दोन्ही सारखेच. कारण ते जातीने धड हिंदू ना मुसलमान असेच बनले आहेत. असो.
बेचाळीस बहिष्कृत, दहांची दिलगिरी
हे छापून आल्राबरोबर पुण्रातील भिक्षूक व गृहस्थ मंडळीत जी चळवळ झाली, त्रात पुण्रात प्रसिद्ध घराण्रातील श्री. बळवंत रामचंद्र नातू रांनी रा कामाचा पुढाकार घेऊन श्रीशंकराचार्रांकडे गार्‍हाणे केले. मग पुणेवैभवातील लिहिण्रावर रा मंडळींकडून काही नकारार्थी उत्तर आले नाही तर रा सर्व (चहापान करणार्‍रा) मंडळींना बहिष्कृत करावराचे, असा भिक्षुक व गृहस्थ मंडळींनी सभा भरवून ठराव केला. आमच्राकडून रासंबंधाने काही नकारार्थी मजकूर प्रसिद्ध होईल म्हणून दोन आठवडे वाट पाहिली, पण तसे काहीच न झाल्रामुळे वरील मंडळींनी अमुक दिवशी सभा भरवून पाच हौद मिशनमध्रे चहा घेतलेल्रा बावन्न मंडळींना बहिष्कृत करावराचे आहे वगैरे मजकुराची हस्तपत्रके वाटून नेमलेल्रा दिवशी सभा भरविली व बावन्न मंडळींपैकी बेचाळीस मंडळीस बहिष्कृत केले. बाकी्र्ा दहा मंडळींनी वरील ब‘ह्मवृंदाला खासगी पत्रे लिहून आपण हातात पेले घेतले होते खरे, पण चहा प्रारलो नाही असे कळवून आपली दिलगिरी प्रदर्शित करुन सुटका करुन घेतली.
शंकराचार्रांची चौकशी समिती
पुढे काही दिवसांनी श्रींनी फिर्रादीतील मजकूर मनावर घेऊन आपल्राकडील एका शास्त्रीबोवांची रोजना न्राराधिशाने कामी करुन त्रांना पुण्रास पाठविले. ते पुण्रात आल्रावर त्रांनी आरोपी (चहापान करणारे) रांस नोटीसा केल्रा व त्रात तुमचे कार म्हणणे आहे ते कळवावे, असे फर्मावले.
राबद्दल सदरहू मंडळींकडून कैफिरत घेऊन चौकशीस सुरुवात झाली. त्रा चौकशीचे कामी बाळ गंगाधर टिळक व रघुनाथ दाजी नगरकर हे चहावाल्रांच्रा तर्फेने वकील होते. फिर्रादी तर्फेने पुण्रातील दुसर्‍रा पक्षाचे अभिमानी प्रसिद्ध वकील नारारण बापूजी कानिटकर हे होते. राप्रमाणे रा चहा प्रकरणाच्रा चौकशीस आरंभ झाला. गावात शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष असे दोन तट उत्पन्न झाले. त्रामुळे भिक्षुकांची व त्रांच्राही पेक्षा अधिक आमच्रा सासुरवासिनी व माहेरवासिन मुलींची अतिशर त्रेधा उडाली.
चहा पिण्रात पापपुण्र नाही
असे झाल्रावर एके दिवशी आमच्रा वन्संनी स्वतःला विचारले,’रा दहा मंडळींनी जशी पत्रे लिहिली, तसे आपणसुद्धा का लिहू नरे? तुम्ही तर हातात पेला घेतल्राबरोबर खाली ठेवला, चहा तोंडालासुद्धा लावला नाही हे मी समक्ष पाहिले असे रमुना परवा म्हणत होती. मग ही खरी गोष्ट लिहिण्रास कार हरकत आहे? न करिता लोकांकडून दोष व अपवाद का घ्रावा?”
तेव्हा स्वतः म्हटले,’वेडी आहेस, असे कसे करता रेईल ? मी जर मंडळींतला आहे, त्रांच्रापैकीच एक आहे असे म्हणवितो, तर त्रांनी जी कार गोष्ट केली, ती मी केली नसली तरी के्यासारखेच आहे. चहा पिणे किंवा न पिणे रात काही पापपुण्र आहे, असे मला वाटत नाही, पण ज्रांमध्रे आपल्राबरोबर उठणारी बसणारी चार मंडळी गुंतली आहेत, त्रातून एकटे सुटून जाणे मला कधीच आवडणार नाही. जे झाले ते झाले. त्राच्राबद्दल इतके कार मोठे आहे !”
वन्संची काळजी
रावर वन्सं म्हणाली,”तुम्हालास त्राबद्दल काही वाटावराचे नाही, पण आम्हाला घटकोघटकी अडचण पडेल. उद्या श्राद्धापास सुद्धा ब‘ाह्मण मिळण्रास अडचण पडणार आहे, त्राला कार करावे?”
रावर स्वतः म्हटले, राबद्दल तू काळजी करू नकोस. मनुष्र सर्व बाजींनी विचार केल्रावाचून कोणत्राही गोष्टीला प्रवृत्त होत नाही. रेऊनजाऊन भिक्षुक मंडळींचीच अडचण ना? तुम्हाला किती माणसे पाहिजेत तितक्रांची तजवीज होईल. मग काही कुरकुर नाहीना? रासंबंधाने बराच खर्च ठेवावा लागेल, पण त्राला काी उपार नाही.
ग‘ामण्रामुळे आश्रितांकडून पौरोहित्र
हे ऐकून वन्सं गप्प बसल्रा. पण स्वतःला मात्र ही तजवीज लौकर करण्राची विवंचना लागली. कारण, आपल्रा कुटुंबातील कोणत्राही मनुष्रास, त्रात वडील बारकांना असंतुष्ट ठेवणे स्वतःच्रा मनाला कधी आवडले नाही. घरातील माणसे असंतुष्ट अणे हा घर चालविणा़र्‍/रा मु‘र माणसाला कमीपणा आहे, अशी स्वतःची समजूत असे. क्वचित् वेळी अशी गोष्ट घडून आलीच तर  तिचा बोल आपल्राला लावून घेण्राची चाल असे.
रावेळी आमच्रा घरात वासुदेवशास्त्री अभ्रंकर, श्रीपतिबोवा भिंगारकर, घरचे कुलोपाध्रार व पुराणिक राप्रमाणे चार आश्रित तर काीरमचे होतेच. राशिवार आणखी दोन वैदिक ब‘ाह्मण सालिनी शंभर रुपरे देऊ करुन ठेवून घेतले. हेतू हा, की, रा ग‘ामण्रामुळे भिक्षकांची अडचण आपल्रा घरातील माणसांना जशी केव्हाही वाटू नरे, तशीच आपल्रा पक्षातील इतर सर्व मंडळींचीही अडचण दूर व्हावी. रापैकी कोणत्राही गृहस्थाच्रा घरी होमहवनादी संस्कार, व‘त वैकल्रे व मुंजलग‘ादी कार्रप्रस्थ निघाले असता रा आमच्रा ब‘ाह्मणांनी तेथे जाऊन ते चालवावे, पण कोणाचे अडू देऊ नरे.
राप्रमाणे रा दोन वर्षांत बर्‍राच लोकांच्रा घरी रा आमच्रा आश्रित मंडळींचा पुष्कळ उपरोग झाला. ही ब‘ाह्मणांची तजवीज झाली म्हणून आमच्रा घरातील वडील बारकांनी रा ग‘ामण्रासंबंधाने कुरकूर करण्रास फारशी जागा राहिली नव्हती.
42 बहिष्कृतांच्रा मुलींना त्रास
पुढे रा 42 जणांपैकी काहींनी अशी तक‘ार सांगावी, की, ”रा ग‘ामण्रापासून आम्हा पुरुषांना तादृश त्रास होत नाही, पण आमच्रा बारकामंडळींना विशेष त्रास झाला आहे. पहिल्रापहिल्राने वर्ष सहा महिने काही न बोलता त्रांनी मोठ्या धीराने काढले, पण अलीकडे मात्र त्रा त्रासल्रासार‘रा झाल्रा आहेत. त्रा म्हणतात, जे चहा प्राले ते मोकळेच राहिले, आणि शिक्षा कार ती आमच्रा मुलींना भोगावी लागत आहे असे म्हणून प्रत्रेक सण आला की त्रा असंतुष्ट असतात व त्रांच्रा डोळ्राला पाणी आल्राशिवार राहात नाही. आज दोन वर्षात गावात दिलेल्रा आमच्रा मुलींचे एकदासुद्धा माहेरी रेणे झाले नाही. त्रा कंटाळून वरचेवर निरोप पाठवितात. ते ऐकून आमच्रा बारकामंडळींना फार वाईट वाटते. ही गोष्ट एखादे वेळेस आम्ही प्रत्रक्ष पाहिली म्हणजे राबद्दल आता पुढे कार करावे असे वाटून काही सुचेनासे होते.”
बहिष्कारामुळे एका
 कुटूंबात पेचप्रसंग
अशा गोष्टी वारंवार कानावर रेऊ लागल्रामुळे राबद्दलचा स्वतःचा काही विचार चाललाच होता. तशात सन 1892 सालच्रा वैशाख मासी आमचे एक मित्र बाहेरगावाहून मे महिन्राच्रा सुट्टीमध्रे आपल्रा घरी पुण्रास आले होते. त्रांच्रा घरात वडील, मातोश्री, चुलता, चुलती, चार पाच पण भाऊ, भावजरा, बहिणी रांची सर्वांची मुले व आमच्रा मित्रांची मुले असा मोठा परिवार होता. हे गृहहस्थ चहाप्रकरणापैकी एक असून त्रांनी प्रारश्‍चित्त घेतले नव्हते.
राच वैशाखात रांचे घरी एकदोन लग्ने व्हावराची होती.रांचे एक चुलते रांच्रा बरोबरीचे होते. पण मताने रांच्रा अगदी उलट होते, रांचे वडील घरातील मु‘र, कुटूंब चालविणारे व माराळू असल्रामुळे वडील चिरंजीव व धाकटे बंधू हे दोघेही मताने परस्पर अगदी विरुद्ध होते, तरी रा दोघांनाही समेटून धरुन शांततेने त्रांनी घर चालविले होते. अशावेळी वडील चिरंजीवांचे घरी रेणे आणि प्रारश्‍चित्त घेतल्रावाचून घरात राहणे ही गोष्ट त्रांच्रा (मित्रांच्रा) वडिलांना फार संकटाची वाटून ”आपल्रा घरात कार्र आहे, तेव्हा शंकराचार्रांच्रा निकालाची वाट न पाहता प्रारश्‍चित्त घेतल्रावाचून घरात राहणे ही गोष्ट त्रांच्रा (मित्रांच्रा) वडिलांना फार संकटाची वाटून ’आपल्रा घरात कार्र आहे, तेव्हा शंकराचार्रांच्रा निकालाची वाट न पाहता प्रारश्‍चित्त घेऊन मोकळे व्हा.” वगैरे म्हणून त्रांनी प्रारश्‍चित्त घेण्राकरिता आपल्रा जीवाची परोपरीने समजूत केली, पण ही गोष्ट चिरंजीवांना किंवा त्रांच्रा पत्नीला म्हणजे वडील सुनबाईंना रुचेना. त्रांना असे वाटले की,”आम्ही जे कार केले, त्रात काही पाप केले नाही अशी आमची समजुत असून नुसते रा मंडळींना खूष कण्राकरिता किंवा लग्नामध्रे चार दिवस मिरविण्राकरिता प्रारश्‍चित्त घ्रावे हे ठीक नाही.” असा विचार रा दांपत्राने ठरवून रा कामी स्वतःचे मत कार आहे ते विचारले.
लोणावळ्राचे सुखद वास्तव्र
तेव्हा स्वतः सांगिते,”त्रांनी व तुमची दोघांची अडचण निघण्रास एक उपार आहे. तो हा, की, तुम्ही आपली मुलेमाणसे घेऊन, सुट्टी संपेपर्रंत लोणावळ्रास आमच्राबरोबर राहण्रास रा”.
त्राचप्रमाणे घरच्रा माणसांचा विचार घेऊन मुलांसकट हे दांपत्र आमच्राबरोबर लोणावळ्रास राहण्रास आले. संकटामुळे का होईना, रा त्रांच्रा रेण्राने मला मात्र फार आनंद झाला. कारण, त्रांचे कुटूंब व मी जुन्रा मैत्रिणी आहोत, व त्रांची आणि माझी जरी वर्षांतून दोनतीन दिवस गाठ पडत असे, तरी पण आम्हा दोघींना काही दिवस तरी एके ठिकाणी राहावरास मिळावे, असे मला फार वाटतद होते. तो रोग रामुळे घडून आला व आम्हा दोघींचे महिना दीडमहिना एका घरात राहणे झाले.
मित्रांच्रा सोरीसाठी प्रारश्‍चित्ताची तरारी
अर्थात् ही गोष्ट त्रांच्रा वडिलांच्रा जीवाला फार लागली. वडील चिरंजीव सुट्टीमध्रे मुलेमाणसे घेऊन घरी आले असताना, आपल्रा एवढ्या मोठ्या कुटूंबातून चिरंजीव, सुनबाई व तीन नातवंडे रांना बाहेर जावे लागले, ही गोष्ट त्रांना चैन पडू देईना. त्रांनी चिरंजीवांना वारंवार पत्रे लिहावी,की,’तू प्रारश्‍चित्त घेऊन घरी रे व मला म्हातारपणी संतुष्ट कर.”
चिरंजीव जरी सुधारक मताचे अभिमान होते, तरी मनाचे कोवळे व प्रेमळ असल्रामुळे ही पत्रे वाचून त्रांना कसेसेच होऊन जाई. असे आठ पंधरा दिवस गेल्रावर वडिलांची एकदोन पत्रे त्रांनी जवळ दाखविली व तोंड गोरेमोरे केले. ते पाहून स्वतःला बरे वाटले नाही. थोडा वेळ विचार करुन म्हटले,’मी जर तुमच्रा जागी असतो, तर सर्व मानहानी व कमीपणा सोसून आपल्रा वडिलांना संतोषित केले असते.’
हे ऐकून ते म्हणाले,’मग अशा तर्‍हेच्रा अडचणीत आमच्रापैकी पुष्कळजण आहेत, तेव्हा सगळ्रांच्रा बरोबर आपणच जर प्रारश्‍चित्त घेतले, तर आम्हाला घेण्रास बरे वाटेल.”
रानंतर पुण्राहून आणखी दहापंधरा मंडळी आली. तेव्हा प्रारश्‍चित्त घेण्राबद्दल पुष्कळ भवति न भवति होऊन शेवटी नगरकरांनी सगळ्रांच्रा तर्फेने म्हणून सांगितले की,”आम्हा सर्व मंडळींच्रा सुटकेकरिता आपण प्रारश्‍चित्त घ्रावे, असे आमचे म्हणणे आहे.”
हे ऐकून स्वतःचे म्हटले,”असे असेल तर मीही प्रारश्‍चित्त घेईन. त्राबद्दल माझी काही अट नाही. तुम्ही पुण्राला जाऊन दिवस नक्की ठरवा व मला कळवा म्हणजे एक दिवसाकरिता मी पुण्रास देईन.”
राप्रमाणे ठरल्रावर, ही पुण्राहून भेटण्रास आलेली मंडळी परत गेली आणि चारपाच दिवसांनी ’अमुक दिवशी प्रारश्‍चित्त घेण्राचे ठरले आहे आपण पहाटेचे गाडीने रेथे रावे.” असे नगरकरांचे पत्र आल्रावर दुसरे दिवशी पहाटेच्रा पाचच्रा गाडीने स्वतः व आमच्रा घरी राहण्रास आलेले मित्र, असे दोघे पुण्रास गेले.
प्रारश्‍चित्तास गेल्राने मला दुःख व उदासपणा
हे स्वतःचे जाणे मला अतिशर दुस्सह वाटले. काही तरी विशेष गुन्हा केला असून कणी तरी शिक्षा करण्रास घेऊन जात असावे, अशावेळी जे कार मला वाटले असते, त्रापेक्षा रावेळी थोडेसे जास्त दुःख नव्हे, पण मानहानी माझ्रा मनाला वाटून मला रडू आले. वेळ पहाटेची असल्रामुळे मी तशीच बिछान्रात पडून राहून दहावीस मिनिटे आपल्रा मनाला रथास्थित मोकळीक दिली. पहिला वेग थोडा कमी झाल्रावर मग रा संबंधाने मी विचार करीत पडले. कोणत्राही रीतीने मनाला समाधान वाटेना. ज्रांना अडचण पडली होती, त्रांनी पाहिजे तर प्रारश्‍चित्त घ्रावराचे होते, पण आम्हाला रामध्रे गुंतवून सर्वस्वी मानहानी का केली? आमचे प्रारशित्तावाचून कार अडले होते व स्वतःच्रा भिडस्त स्वभावाचा अशा रीतीने फारदा घेणारी ही मित्रमंडळी का म्हणारची? बरे, स्वतःतरी अशा गोष्टीत लोकांचे का बरे ऐकले? रा पुण्राच्रा मंडळींकरिता कार हवे ते करावरास तरार व्हावराचे, व लोकांकडून नावे ठेऊन घ्रावराची, अशी पहिल्रापासून सवरच आहे. अशा तर्‍हेचे उद्वेगजनक व काही त्रासाचे विचार सगळा दिवसभर माझ्रा मनात घोळत होते, त्रामुळे माझा तो दिवस अगदी उदास व खिन्नपणाचा गेला.
प्रारश्‍चित्तामुळे स्वतःची चलबिचल झाली नाही
रावेळी माझी दुसरी एक मैत्रिण आमच्रा घरी काही दिवस राहण्रास लोणावळ्रासच आली होती ती घरातच होती, पण सार्‍रा दिवसात दहावीस शब्दसुद्धा आम्ही एकमेकींशी बोललो नाही. कारण रा विचाराने माझे मन उद्वेगलेले असल्रामुळे काही काम करण्रास किंवा कोणाशी बोलण्रास सुचेना.
संध्राकाळच्रा गाडीने स्वतः परत आल्रावर मला एकदम समोर जाववेना. कारण, मला वाटले की, सकाळच्रा गोष्टीब्दल स्वतःला फार वाईट वाटले असावे व मी समोर गेल्राबरोबर कदाचित अधिक वाईट वाटेल व मग मला तर समोर उभेसुद्दा राहवणार नाही. त्रापेक्षा होईल तितके करुन एव्हाना समोर जाऊ नरे हेच बरे. असा विचार करुन मी काही कामात गुंतलेली असल्रासारखी आतआतच राहिले, पण बाहेर कार चालले आहे म्हणून दोन तीन वेळा कानोसा घेतला व डोकावून पाहिले, तो माझ्रा नजरेस असे आले की, स्वतःची वृत्ती अगदी रोजच्रासारखी शांत असून, टपाल पाहणे व वर्तमानपत्रे वाचणे ही रोजची कामे एकामागून एक स्वस्थ मनाने चालली आहेत. स्वतःच्रा मनाला कोणत्राही रीतीने उद्वेग किंवा तळमळ दिसेना. हे पाहून मला फार आश्‍चर्र वाटले.
पुढे जेवणाची वेळ झाल्रावर सर्व मंडळी जेवावरास बसली. जेवतेवेळीही अगदी शांत वृत्तीने रोजच्राप्रमाणे बोलत व हसत जेवण झाले. मग तासभर तेथेच बसून नित्राप्रमाणे बोलून व विचारपूस करुन निजावरास जाणे झाले.
माझे नवल
जो जो मी अशा गोष्टी पाही, तो तो मला फार नवल वाटे, व असे होते कसे? सकाळच्रा गोष्टीबद्दल काहीच त्रास झाला नसेल की कार.? असे तर होणारच नाही, त्रास तर झालाच पाहिजे, पण तो बाहेर न दाखविता मनातल्रा मनात ठेवून पुन्हा वृत्ती रोजच्रासारखी शांत व साधी राखणे आणि नित्रक‘मात रत्किंचितही अंतर न पडू देणे रा गोष्टी सहज साधतात तरी कशा? राबद्दल माझे मलाच मोठे गूढ वाटू लागले.
 ख़ञ्च्  ञ्च् ञ्च् + ञ्च्           ञ्च् ञ्च् द्ग3          ूूू च्ु      ञ्च्      ञ्च्ञ्च्चणघणछऊ-1                        ञ्च् ञ्च् , ञ्च् - ञ्च्ञ्च्ञ्च्     ञ्च्*ञ्च्ञ्च् +ञ्च्रञ्च्ञ्च् लञ्च्ज्ज्ञ्च्ञ्च् च्चञ्च्न्ञ्च्ञ्च् न्नञ्च्ळ्ञ्च्ञ्च् क्ष्ञ्च्ञ्च्ूत घालण्राच्रा स्वरात बोलणे चालले होते. पण त्रा तापलेल्रा मंडळींना ते काही रुचले नाही. तिसरे दिवशी टाइम्समध्रे एकदोघा मित्रांनी आपल्रा सहीने खूप कडक टीका करुन आमच्रा रा प्रारश्‍चित्तासंब्धाने पत्रे लिहिली होती. ती पाहिल्रावर स्वतः आरंभापासून शेवटपर्रंत वाचली. तरी स्वतःला थोडासुद्धा उद्वेग वाटला नाही, किां तोंडाबाहेर ब‘ काढला नाही.
आपल्रा लोकांसाठी थोडा वाईटपणा रेणारच
रा गोष्टीला आणखी एकदोन दिवस झाले. स्वतःची इतकी शांत वागणूक पाहून मला मोठा चमत्कार वाटला, व राग आमि उद्वेग अगदी नाहीसा होऊन माझी वृत्ती अगदी थंड झाली. मग मी एकदा सहज विचारले,’हे प्रारश्‍चित्त कशाला घेतले बरे? चोहोंकडून आता किती त्रास होत आहे, विरुद्ध बाजूच्रा लोकांनी कितीही नावे ठेविला तरी त्राबद्दल मन तरार असते म्हणून तितके वाईट वाटत नाही, पण परवा सकाळी इतक्रा जुन्रा व आपल्रा म्हणविणार्‍रा मित्रांचे उद्गार ऐकून मला अतिशर वाईट वाटले. दुसर्‍राचा उत्कर्ष सहन न झाल्रामुळे आतून धडपड होऊन अशा एखाद्या संधीची ते वाटत पाहात होते की कार, असे मला त्रांच्रा उद्गारावरुन व बोलण्राच्रा स्वरावरुन वाटले.”
तेव्हा स्वतः म्हटले,”आपण असा आपला गैरसमज का करुन घ्रावा? ज्राचे त्राने करीत असावे. कोणी काही म्हटले म्हणून आपण आपल्राच करिता केले, असे तर होत नाही ना? खरी स्थिती आपल्रा मनाला माहित असली म्हणजे झाले. जी मंडळी आपली म्हणावराची व ज्रांना आपल्रा बरोबर घेऊन वागावराचे, त्रांच्राकरिता लोकांकडून थोडा वाईटपणा आला म्हणून कार झाले.”





ळोक’ान्र (पान 79)

संमतिवराच्रा धामधुमीमध्रे टिळकांनी मिळवलेल्रा लोकप्रिरतेच्रा दुधात अकल्पितपणे एका मिठाचा खडा पडला. 1890 च्रा ऑक्टोबरात पुण्राच्रा रविवार पेठेतील पंचहौद मिशनच्रा चालकांनी शहरातल्रा सुमारे पन्नास प्रसिद्ध प्रतिष्ठितांना व्रा‘रानाचे कारण दाखवून पाचारण केले. व्रा‘रान सुमारच झाले व त्रानंतर जमलेल्रा गृहस्थांच्रा सत्कारार्थ त्रांच्रापुढे चहा-बिस्किरांचा ख्रिस्ती पाहुणचार ठेवण्रात आला. कित्रेकांनी त्राचा आस्वाद घेतला. पुष्कळ जण चहा-बिस्किटांना शिवलेही नाहीत. काही असे होते की ज्रांनी रा पाहुणचाराचा अनादर होऊ नरे म्हणून कपाला ओठ लावून किंवा चहाचा एखादाच घोट घेऊन वेळ मारुन नेली. हा व्रा‘रानाचा आणि
 चहापानाचा व्रूह डॉ. आनंदीबबाई जोशळी रांचे पती गोपाळराव जोशी रांनी रचलेला होता. त्रांनी समारंभ आटोपल्रावर सुधारकांना सदैव शिव्रा देणार्‍रा ‘पुणेवैभव’ पत्रात रासंबंधीची सर्व हकीकत उपस्थित असलेल्रांच्रा नावांसह छापली व पुण्रात धर्माभिमानाचे वादळ उठले. छापलेल्रा नावात काही नावे खोटीच म्हणजे पंचहौद मिशनमध्रे न गेलेल्रांचीही होती. त्रांनी ‘पुणेवैभवा’वर अब‘ूनुकसानाची दावा मांडून त्राच्रा संपादकाला दोनशे रुपरे दंडाची शिक्षा भोगारला लावली. पण मिशनमध्रे ज्रांनी चहापानाचे किंवा उपस्थित राहण्राचे पाप केले, त्रांना शिक्षा कुणी द्यारची, हा प्रश्‍न उपस्थित होऊन वादी रा नात्राने दहाअकरा जणांनी शंकराचार्रांकडे फिर्राद नेली. त्रांतल्रा सात जणांनी वादीची जबाबदारी सुरुवातीस झाडून टाकली. बाकीच्रा चौघांनी पुरावा, शास्त्रार्थ रांची जबाबदारी पत्करली. तेव्हा शंकराचार्रांनी दोन शास्त्री पुण्राला रवाना करन रा फिर्रादीची सुनावणी आरंभली. केलेल्रा आरोपांतला एक आरोप बुद्धिपुरस्सर जात मोडण्राचा होता. त्राला पुरावा न मिळाल्राने तो आरोप मरगळला. शास्त्रीद्वराच्रा न्रारमंडळाने प्रथम सात जणांना ते मिशनमध्रे गेलेच नव्हते म्हणून बाद केले. पुण्राच्रा ब‘ह्मवृंदाने ज्रा तिघांकडून आपल्राच अधिकारात प्रारश्‍चित्त करविले होते ते शास्त्रीद्वराच्रा निकालातून निसटले. प्रतिवादीत आठ जण असे होते की जे मिशनच्रा समारंभात होते पण चहा प्राले नाहीत. रांना सोडावरास पाहिजे होते, परंतु मिशनघरात जाणे हा सुद्धा गुन्हा आहे असे ठरवून त्रांच्रा मानगुटीस प्रारश्‍चित्ताची घोरपड बसवली. चहा पिणारांतले एक टिळक. पण त्रांच्राजवळल काशीक्षेत्रात ’सर्व प्रारश्‍चित्त’ केल्राचा दाखला व पुण्रातली दोन कृच्छे रांचे बळ होते, त्रामुळे त्रांच्रा गुन्हा लादण्राची सोरच नव्हती. रानडे व त्रांचे सुधारक सहकारी रांनी प्रारश्‍चित्त सांगावे, असा अर्जच केला होता. त्राच्रा वाटणीस सर्व प्रारश्‍चित्ताची शिक्षा आली. प्रतिवादीत पंधरा जण असे होते की ज्रांनी रा चौकशीला धाब्रावरच बसविले. पण त्रांच्राबद्दल शास्त्रीद्वरासमोर त्रांच्रा गैरहजेरीत विचारपूस झालीच, चौकशीत ते चहा प्राले असे सिद्ध झाले नाही. तरी त्रांनाही प्रारश्‍चित्त फर्मावण्रात आले. रानड्यांच्रा अर्जाचे कोडे पुढे उलगडणार आहे.
प्रस्तुत चहाग‘ामण्र प्रकणातल्रा फिर्राद, सुनावणी, निकाल वगैरे सार्‍रा गोष्टी लुटुपुटीच्रा खेळासार‘रा होत्रा. त्रांत जसे गांभीर्र नव्हते तसेच त्रांच्रा परिणामाचे भरही नव्हते. टिळकांनी ग‘ामण्रातून काशीतल्रा सर्व प्रारश्‍चित्ताची पळवाट तरार केली असून सुद्धा वादीपक्षाने त्रांनाही फिर्रादीच्रा जाळ्रात ओढले. त्रामुळे त्रांचा उपरोग प्रतिवादींना झाला. त्रांच्रा टीकेतून रानडेप्रभुती प्रतिवादी रा प्रकरणापुरते बचावले हा टिळकांचा एक उपरोग, तर त्रांच्रासारखा धर्मशास्त्राचा बलाढ्य वादम‘ रानडेपक्षास लाभला हा टिळकांचा दुसरा उपरोग. शंकराचार्र किंवा त्रांचे शास्त्री रांना जो मान द्यारचा तो जुन्रा परंपरेचा आव राखण्रासाठी. तथापि शास्त्रीद्वरासमोर हे दोन्ही पक्ष एकमेकांशी शाब्दिक आघात-प्रत्राघात करताना आब राखण्राचे भान दवडून कसे वागत, राची एक छटा पाहाण्रालारक आहे आण ती फर्ग्रुसन 1891-92 साली पुण्रात बोकाळलेल्रा ग‘ामण्र प्रकरणी श्रीमच्छंकराचार्रांनी नेमलेल्रा शास्त्रीद्वराच्रा कमिशनपुढे, शनवारवाड्याजवळील श्री. सांगलीकरांच्रा वाड्यात चौकशी झाली. तिची गंमत पाहण्रासाठी गर्दी जनत असे. चेष्टा, आरडाओरडा असले प्रकार चालून चौकशीच्रा दालनात खडे फेकण्रापर्रंत मजल गेली. ह्यामुळे हजर कोणी राहावे ह्याबद्दल निर्बंध घालण्रात आले. कमिशनरांच्रा उजव्रा हातास वादी व डाव्रा हातास प्रतिवादी अशी व्रवस्था होती. वादीपक्षाच्रा बाजूने रा. नारारण बापूजी कानिटकर वकील प्रमुख असून त्रांच्रा सामन्रात राघोपंत नगरकर आणि टिळक बसत. वादाच्रा भरांत विनोद, उत्तरे, प्रत्रुत्तरे आणि कोट्याप्रतिकोट्या ह्यांची गर्दी होत असे. असल्रा बाबतीत प्रतिपक्षास चीत करण्रात टिळकांचा हातखंडा असे. पागोट्याच्रा ऐवजी पगडी घातली म्हणून किंवा पंचपात्रीच्रा ऐवजी चिनी प्राल्रांतून पाणी प्राल्राने हिंदूंचा ख्रिस्ती होत नाही. अशीच गोष्ट चहा प्रकरणाची आहे. असला रुक्तिवाद तर त्रांनी केलाच, परंतु मोठमोठी माणसे वादांत पडली म्हणजे अगदी पोरकट कोट्याही कशा करतात राचा सासला उत्तम पाहावरास सापडला. टिळक बोलत असता पुढें आडव्रा ठेवलेल्रा काठीकडे साहजिकच त्रांचा हात जात असे, त्रास उद्देशून रा. कानिटकर एकदा म्हणाले,’सोटा हातात असला म्हणजे काही आपल्रा बाजूने समर्थ होत नाही.’ टिळकांना तात्काळ प्रत्रुत्तर केले,’चष्मा सावरीत बोलले म्हणजे तरी आपली बाजू बळकट होते असे कोठे आहे?’ (आ.आ.2-354)
राप्रमाणे हे न्रारसाधनाचे चाललेले काम संपून शास्त्रीद्वराचा निवाडा बाहेर पडला तरी वादी पक्षाची अरेरावी थांबली नव्हती. त्रा पक्षाजवळ पुरावा आणि शास्त्राधार रा दोन्हीची वाण होती, तथापि पुण्राच्रा बर्‍राच शास्त्री भिक्षुकांत त्रांचे वजन असल्रामुळे शहरात ग‘ामण्राच्रा धामधुमीला वादाच्रा निकालानंतरही आळा बसला नाही. ग‘ामण्राचा त्रास ज्रांना सोसावी लागला त्रात टिळक होते सुनालेकींच्रा सासरमाहेराला आडकाठी, वाळीत पडलेल्रांच्रा घरी सणावाराच्रा दिवशी किंवा मंगलादिकार्राला कोणी जारचे नाही, वगैरे प्रकार टिळक हे एरवी लोकमतानुसार ’धर्मात्मे’ असूनही त्रांना भोवले होते. बहिष्काराच्रा काळात एका वर्षी भटजी मिळाला नाही म्हणून टिळकांनी श्रावणी स्वतःच पोथीवरुन उरकली. राच दिवसात त्रांच्रा थोरल्रा मुलीचे लग्न ठरले. त्रची अक्षत कसब्राच्रा गणपतीपुढे ठेवारची तर देवळात आपल्रा अक्षतीसाठी प्रवेश मिळेल की नाही, हा संशर उत्पन्न झाला. टिळकांना एका माणसाहाती अक्षता रवाना केली व स्वतः जवळच्रा एका घरात जाऊन बसले. हेतू हा की, अक्षतीच्रा माणसाला देवळात जाण्राला अटकाव करणअरात आल्रास त्राच्रा निरसनार्थ आपण जवळ असावे, पण अटकाव घडला नाही. पुढे लग्नही सुखाने पार पडले. निकालानंतर बहिष्कृतांसंबंधात शुक्ल व कृष्ण असे दोन तट गृहस्थ आणि भिक्षुक रा दोन्ही वर्गात पडले. निकालाप्रमाणे ज्रांनी आपली शुद्धी करुन घेतली त्रांच्राकडील व्रवहारात भाग घेणारे ते कृष्ण आणि रा शुद्धीस न जुमानता अलिप्त राहणारे ते शुक्ल. रा भेदामुळे वादी पक्षाचा पूर्वीचा जोर ओसरला तरी हट्ट कारम होता. तो हट्ट पुरवून घेण्राकरता पुनः एकदा शंकराचार्रांकडे चौकशी व्हावी असा अर्ज गुदरण्रात आला. आचार्रांनी वादींना समक्ष भेटीसाठी कुरुंदवाडास बोलावले. 1892 च्रा डिसेंबर मध्रातला हा प्रसंग होता. प्रथम वादी तेथे पोचले व मागून ज्रांना शास्त्रीद्वराचा निकाल मान्र होता अशा माणसांचा मोठा जमाव घेऊन टिळकांनी कुरुंदवाड गाठवले. आचार्रांनी कुरुंदवाडच्रा दोघा अधिपतींकडे खटल्राचे काम सोपविले होते. त्रांच्रापुढील वादविवाद व्रर्थ गेला. त्रानंतर रा प्रकरणाचे डोके पुनः वर निघाले नाही. हळुहळू ग‘ामण्र हा विषर लोक विसरले. लोकांच्रा परस्पर व्रवहारातले किंतु-परंतु वगैरे अडथळे आपोआप भुईसपाट होऊन सगळा व्रवहार पूर्वीसारखा बिनबोभाट चालू झाला तरी टिळकांच्रा चरित्रात ग‘ामण्राचा विषर 1904 पर्रंत मधूनमधून डोकावतो.
ग‘ामण्राच्रा हंगामात टिळक - आगरकरांचा वाद आगरकरांच्रा लेखांतील एका विधानाने कडेलोटास पोचला. त्राच्रा ह8कीकतीचा केळकरकृत टिळक चरित्रात झालेला विपर्रास पाहून ’सुधारका’च्रा संपादकवर्गातील सीताराम गणेश देवधर रांनी ’ज्ञानप्रकाशा’त तीन लेख लिहिले आणि त्रा विपर्रासावर हरताळ फासला. ता. 14 नोव्हेंबर 1892 च्रा ’सुधारका’मधल्रा टिळक हे सुधारक असल्राच्रा विवेचनात केलेल्रा ”टिळक हे ख्रिस्त्राच्रा हातचा चहा घेतात एवढेच नव्हे तर स्टेशनवरील मुसलमान किंवा पोर्तुगीज मेस्मनच्रा हातचा भात खाण्रासही ते मागे घेत नाहीत.” रा आरोपाचा टिळकांनी 22 नोव्हेंबच्रा ’केसरी’त ताठ इन्कार केला. रावर केळकरांचे आगरकरांना कमीपणा आणणारे भाष्र आहे. त्रा भाष्रावर देवधरांची त्रांच्रा प्रत्रक्ष माहितीप्रमाणे वस्तुस्थिती दर्शविणारी टीका केली असली तरी खुद्द आगरकरांनी सदर विधान मागे घेऊन टिळकांची माफी मागितली हा त्रा वस्तुस्थितीचा मु‘र अंश नाहीसा होत नाही. 4 डिसेंबरच्रा ’सुधारका’च्रा अंकात ती माफी प्रसिद्ध झाली. 22 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्रंतच्रा काळात जे घडले ते देवधरांच्रा लेखात आहे. 21 नोव्हेंबरच्रा ’सुधारका’ची प्रुफे तपासून मजकुराची मांडणी करण्रासाठी देवधर ता. 20 च्रा रात्री छापखान्रात गेले असता ’तुम्ही केलेल्रा आरोपाचा पुरावा प्रसिद्ध करा, नाही तर बदनामी केल्राबद्दल कोर्टात फिर्राद करणें भाग पडेल” रा आशराचे टिळकांचे धमकीचे पत्र आणि ’विधान परत घेत नाही व त्राचा पुरावाही प्रसिद्ध करीत नाही ’ अशा मजकुराचे आगरकरांनी लिहिलेले उत्तर ही दोन्ही देवधरांच्रा पाहण्रात आली. देवधरांच्रा मनात आले की, टिळकांना ते धमकीचे पत्र मागे घ्रावरास लावण्राचा प्ररत्न करुन पाहावा. रासाठी आधी ते तडक आगरकरांना भेटले. देवधरांनी आपला मनोदर कळविताच ’सुधारणेचा पुरस्कार आणि विरोध रा तंट्यात असले प्रसंग उत्पन्न व्हारचेच, ते टाळून चालणार नाही. हा टिळक - आगरकर रा व्रक्तींचा वाद नसून दोन पक्षांचा आहे.” हा आगरकरांनी केलेला खुलासा देवधरांना पटला. परंतु टिळकांना भेटून तडजोड निघाल्रास पाहावी, ही इच्छा त्रांनी पुनः बोलून दाखविली. तेव्हा ”रशाची आशा आहे तर खुशाल प्ररत्न करा. पण टिळकांचे पत्र ’सुधारका’ने दाबून टाकले, असा दोष मात्र आपल्रावर रेऊ नरे” असे सांगून आगरकरांनी देवधरांचा मार्ग मोकळा केला. ता. 21 रोजी सकाळी देवधर टिळकांकडे गेले. रा दोघांच्रा संवादात ठरले की, आगरकरांचे विधान खोटे असल्राचे ’केसरी’ त प्रसिद्ध करावे आणि त्राबद्दल ’सुधारका’त अवाक्षरही रेऊ नरे, तर धमकीचे पत्र परत घेतले जाईल. टिळकांनी ता. 22 च्रा ’केसरी’त आरोप खोटा असल्राचा मजकूर छापला. परंतु टिळकांच्रा भगतांचा आग‘ह पडला की, ’आरोप खोटा’ अशी कबुली ’सुधारका’त जाहीर झाला पाहिजे. टिळकांनी तसे देवधरास कळविले. त्रांना आगरकरांचा करारा बाणा ठाऊन असल्रामुळे त्रांनी टिळकांच्रा धमकीचे पत्र व आगरकरांचे उत्तर रांना ता. 28 नोव्हेंबरच्रा ’सुधारका’त जागा दिली.
ता. 28 चा अंक रानड्यांच्रा नजरेस पडताच हे प्रकरण विकोपास गेल्राने ग‘ामण्राचा सुधारणेच्रा दृष्टीने जो फारदा घेण्राचे त्रानी रोजले होते, ते वारा जाणार असे वाटून ते आगरकरांकडे गेले आणि विधान परत घेण्राबद्दल परोपरीने आगरकरांशी रुक्तिवाद केला. परंतु आपले विधान आपल्राच हाताने खोडून टाकण्राला आगरकर तरार नव्हते. आगरकरांचे विधान खोटे होते, असा रानड्यांचा ग‘ह मुळीच नव्हता. मात्र विधान परत घेतल्राने आगरकरांबद्दल लोकांत अविश्‍वास उत्पन्न होईल, ही कल्पनाही रानड्यांना मान्र नव्हती. पण रानड्यांच्रा कोणत्राही रुक्तिवादाला आगरकर भीक घालीनात तेव्हा रानड्यांनी डोक्रात राख भरल्राप्रमाणे ’सार्वजनिक हितवर्धनाच्रा माझ्रा सार्‍रा उड्या तुमच्रासार‘रा चार स्नेह्यांच्रा बळावर. ते जर सार्वजनिक हिताला प्राधान्र देऊन प्रसंगोपात्त अशा तडजोडीला तरार नाहीत तर ते साधण्राचा हव्रास धरण्रास तरी हशील कोणते?’ असे निर्वाणीचे शब्द उच्चारले आणि त्राचा परिणाम होऊन आगरकरांनी माफी लिहिली. शंकराचार्रांना सुधारणेच्रा क्षेत्रात, त्रांच्रा सुधारणाविरोधाचा लोकांतली ा देखावा न बिघडू देता, ओढारचे अशी रानड्यांची रोजना होती. त्रांनी त्रा धोरणाने पुण्रास आलेल्रा शास्त्रीद्वराकडे संधानही बांधले होते. ”तुम्ही शंकराचार्रांबद्दल आदर बाळगता असे काही दिसल्रास आचार्रही सहानुभूती दाखवतील.” असे त्ारंचे मनोगत पाहून आचार्र पीठाला आदर दाखविण्रासाठी रानड्यांकडून प्रारश्‍चित्ताविषरी आचार्रांकडे अर्ज गेला. लोकमताला विशेष न दुखविता जे काही करता रेईल ते करण्राबद्दल सदर शास्त्रीद्वराने आपली अनुकूलता दर्शविली होती.
आगरकराकडून परत जाताना रानडे टिळकांना भेटले तेव्हा टिळक फिर्रादीचा मसुदा घडवीत होत. रानडे त्रास म्हणाले की,’ती फिर्राद बाजूस ठेवून तुम्ही उद्याच्रा ’केसरी’त आगरकरांची फसगत झालेली
 दिसते. ते विधान चुकीचे असे चौकशीअंती कळले तर आगरकर ते खोटे असे कबूल करारला मागे घेणार नाहीत.’ असा मजकूर छापल्रास तुम्हास फिर्रादीचे कारण पडणार नाही. मात्र रा मजकुरात आगरकरांचे मन दुखेल असा एकही शब्द रेता कामा नरे.” टिळक रानड्यांच्रा सल्ल्रानुसार अक्षरशः वागले. नंतर 4 डिसेंबरच्रा ’सुधारका’त आगरकरांची माफी प्रसिद्ध झाली. देवधरांनी ही सर्व हकीकत देऊन केळकरांनी आगरकरांच्रा वागणुकीवर जे निष्कारण मनसोक्ताचे शिंतोडे उडविले आहेत त्रांचा समाचार घेतला आहे. ”20-25 वर्षापूर्वी घडलेल्रा गोष्टीच्रा  रा. केळकरांसार‘रा रोग्रतेच्रा माणसाकडून केल्रा जाणार्‍रा वर्णनात जर ’इतिहास’ सांगताना इतकी कादंबरी म्हणजे कल्पनेचे साम‘ाज्र असलेले पहावरास सांपडते, तर प्राचीन काळी घडलेल्रा गोष्टीच्रा हकीकतीत इतिहास व कादंबरी रांची कितीतरी भेसळ झाली असली पाहिजे राची अटकळ करता रेऊन, त्रा हकीकतीपासून आपण काढतो ती अनुमाने वस्तुस्थितीशी सर्वथैव विसंगत कशी असू शकतात हेही कळून रेण्रासारखे आहे.” हे देवधरांचे ’सूतउवाच आहे. भरतवाक्र नाही. आगरकरांच्रा माफीवर टिळकांनी केलेल्रा अनुचित व गैरलागू कोटिक‘मावरुन बोलत असता देवधरांना आगरकर म्हणाले,”आम्ही माफी मागितली ती रानड्यांच्रा आग‘हास्तव असे तर तुम्हास प्रसिद्धपणे म्हणता रेत नाही ना?आता गप्प बसा झाले.” हे रा कथेचे भरतवाक्र आहे, देवधरांचे रा विषरावरील लेख बापुराव आंबेकरांच्रा ’टिळक जीवनरहस्र’ रा पुस्तकाच्रा शेवटी छापले आहेत.

मिशनघरातल्रा चहावरुन पुण्रात भडकलेले ग‘ामण्र हे एक पुणेकरांचे, आगरकरांनी म्हटल्राप्रमाणे ’मानसिक फेफरे’ समजावे लागते. मिशनमधील चहा जर पाप, तर रोज शहरात व आगगाड्यांतून चालणार्‍रा धर्मबाह्य दुराचाराकडे धर्मनिष्ठ पुणेकरांनी का लक्ष देऊ नरे, असा आगरकरांचा सवाल होता. वाटेल त्रा जातीच्रा तांबोळ्राकडील ओला चुना किंवा उन्हाळ्रात वापरला जाणारा भर्प, सोडावॉटर, आगगाडीत चहाबरोबर बिस्किटे खाण्राचा वाढत चाललेला प्रघात, अशी बरीच उदाहरणे आगरकरांनी दाखविली आहेत.  ग‘ामण्र पेटलेले असताना बहिष्कृतांच्रा विद्यमाने कारणपरत्वे होणार्‍रा भोजन समारंभामध्रे ग‘ामण्राबाहेरचे लोक बेधडक भाग घेत असून ग‘ामण्राचे संकट त्रांच्राकडे फिरकत नाही, असेही दाखले आगरकरांच्रा लेखात आहेत. रानड्यांनी आपल्रा प्रारश्‍चित्ताबद्दल लेखी आणि व्रा‘रानाच्रा रुपाने खुलासा केल्रावर त्राविषरी तोंडसुख घेणारांना टिळकांनी सडकले. तेव्हा टिळकांनी जे विचार प्रकट केले ते पाहिल्रास ग‘ामण्रपक्षाचे पितळ उघड झाल्राशिवार राहत नाही. ते विचार असे ः ’रा.ब. च्रा पहिल्रा इंग‘जी पत्राचा विपर्रास करुन त्रांना दोष देण्रात ज्रा वेदशास्त्रशून्र धर्माभिमानी गृहस्थांनी मागेपुढे पाहिले नाही ते रा लेखास नावे ठेवतीलच. धर्म म्हणजे कार कळत नाही, लोकांनी सांगितला असता समजण्राची अक्कल नाही, शास्त्रवचनाची एकही पंक्ति लागत नाही, आणि खुद्द शंकराचार्रांच्रा अधिकार्‍रांनी दिलेला निकाल ज्रांना मान्र होत नाही, त्रांनी धर्माच्रा बाबतीत लोकाग‘णीत्व मिरवावे, हे दुर्भाग्र आहे. कोणाचे इष्टमित्र दारूबाज असले, कोणाच्रा रेथे शूद्र पण्र स्त्रिरांस विश्रांतीस्थान मिळाले, अथवा ज्रांना निष्कृति नाही असले भरंकर गुन्हे कोणाच्रा घरी घडले, तरीही ज्रांना प्रतिष्ठितपणे समाजात वावरता रेते, त्रांनी शास्त्रशून्रत्वाचेच भूषण मानून, पुर्वापार धर्माचे आपण संरक्षक आहोत असे सोंग आणावे हे लज्जास्पद होर.” ञ्च्ञ्च्  ञ्च् ञ्च् ञ्च् ञ्च्           ञ्च् ञ्च् ;          ूूू च्ु      ञ्च्      ञ्च्ञ्च्चणघणछऊ-1                        ञ्च् ञ्च् ञ्च् ञ्च्   -ञ्च्ञ्च् .ञ्च्घञ्च्ञ्च् ङञ्च्ञ्च्ञ्च्ञ्च् ञ्च्ञ्च्खञ्च्ञ्च् गञ्च्ैञ्च्ञ्च् ैंञ्च्स्त्र ञ्च् ह्  ह्     ञ्च् ह्र  ह्र     ञ्च् हृ  हृ     ञ्च् ह्म ह्म    ञ्च् ह्य ह्य    ञ्च् ळ् ञ्च्
ञ्च्



ञ्च्
ॐञ्च्ञ्च् श्‍वञ्च्नञ्च्ञ्च् ञ्च्(िञ्च्ञ्च् )ञ्च् -ञ्च् ञ्च्-ङ2ञ्च् च2ञ्च्8ञ्च् ञ्च्8ञ्च्8ञ्च् ञ्च्8               ञ्च्   ञ्च्पञ्च्ञ्च्ध्ञ्च्ञ्च्ग

Wednesday, July 29, 2020

A tiff with police officer Kiran Bedi in Goa










I was well settled into the shoes of a crime reporter in The Navhind Times when Kiran Bedi was transferred from Delhi to Goa as superintendent of police (traffic). The year was early 1983. In those days, Goa had very little vehicular movement. Portuguese-built Pato Bridge was the only spot in Panjim where a traffic constable allowed alternate one way traffic on either directions of the bridge while waving a green ‘Go’ and red ‘stop’ signal. The traffic constable surfaced at the centre of the bridge only in morning and evening during the so-called traffic peak hours.
And yet - although traffic movement was insignificant in Goa-, the new traffic SP Kiran Bedi was on an important assignment to this tiny territory. She was sent to Goa on a high profile mission: To coordinate traffic arrangements during the ensuing retreat of the Commonwealth Heads of Government Meet (CHOGM) in Goa. Altogether 39 heads of various nations in the Commonwealth including Commonwealth head Queen Elizabeth II, British Prime Minister Margaret Thatcher, Australian Prime Minister Robert (Bob) Hawke, Zimbabwe president Robert Mugabe were to attend a Commonwealth conference in New Delhi and a subsequent retreat in Goa. Of course, Prime Minister Indira Gandhi as the hostess of this Commonwealth summit would be the most important dignitary, next only to the British monarch. Queen Elizabeth was however slated to return to London soon after attending the New Delhi leg of the meet.
All heads of the Commonwealth states were later scheduled to arrive in Goa for an informal retreat, to hold consultations among each others and possibly arrive at a consensus and also announce a joint declaration. Bedi’s mission was to supervise traffic movements in Goa during the four-day CHOGM retreat.
Our newspaper, The Navhind Times, then had only three reporters -- chief reporter, a senior reporter and I, the junior reporter . Crime was one of the many beats I handled. As a crime reporter, there was never an occasion for me in the past to meet the traffic head in Goa police headquarters in Panjim. After Bedi’s arrival and in view of her assignment, frequencies of my visits to her cabin on the first floor of the Goa Police headquarters increased. She had only a few months for preparing for the prestigious CHOGM retreat.
The first woman to join the Indian Police Service, Bedi had efficiently handled her responsibility in the traffic department during the Ninth Asian Games in Delhi. During the preparations for this prestigious event, Bedi had earned the nickname Crane Bedi as she had towed away vehicles of the mighty, including an official attached to the office of Prime Minister Indira Gandhi, from no-parking zones.
But I who was then still studying for my postgraduate degree and was only 23 did not know who Bedi was or her career background. Nor did I care. To be frank, I did not realise that I was in company with an extraordinary, albeit a very junior then, government official. Therefore I was not at all awed by her personality or career background. For me, a reporter of a leading and the only English daily in Goa, she was just another government officer. Bedi who was then in her early 40s called me by my first name and treated me with respect due to a journalist.
I was used to interact with young, probationer officers of the Union Public Service Commission (UPSC) who were appointed as directors of various government departments in Goa, Daman and Diu Union Territory. I found these young officers were sharp, talented and innovative. A young officer J.P. Singh with whom I interacted often as he was Goa Education Director had recently taken over as Goa District Collector. (A few years back, he retired as Goa State Chief Secretary.) I looked at Bedi just one of such bright UPSC officers, not great or very extraordinary… Soon I found that she was a no-nonsense officer and totally committed to her work. And she would not tolerate anyone's dereliction of duty.
As the dates for the retreat started approaching, Bedi started conducting drills for the VVIP event. The heads of the states were to arrive from Delhi at Dabolim airport and from there, a few of them were to be flown by helicopters to the newly established Fort Aquada Taj Village, the venue of the CHOHM retreat. Many other heads of the states were to travel by roads to the venue. And this was most crucial. Bedi had started making meticulous arrangement for smooth traffic movement from Dabolim airport to Fort Aquada Taj Village. The route of the VVIP motorcades was to include Dabolim, Cortalim, Agassaim, Pilar, Merces, Santa Cruz, Rua de Ourem along the Pato creek, Pato Bridge and then towards Fort Aquada Taj Village.
By the way, this small 400 year-old-Pato bridge of not more 300 meters length and constructed by the Portuguese was then the only link connecting north Goa to Panjim. All vehicles crossing the lone Nehru bridge (which collapsed a couple of years after) over Mandovi river and those arriving from Ribandar-Old Goa had to cross this small Pato bridge to enter Panjim.
Soon I started accompanying Kiran Bedi in her new white Gypsy as she conducted a recce of the traffic movement from Dabolim airport to Fort Aquada Taj Village. Bedi used to sit on the front seat near the jeep driver while I, along with a traffic police constable with a heavy walkie talkie machine set, used to sit behind. While on the move, with the walkie talkie instrument in her hands, Bedi used to be constantly issuing instructions: “This is Charlie One to Charlie Two.. …. Charlie Three Move ahead…Turn right…Charlie One Over…’’
The CHOGM summit being a very high security event, government offices, schools and colleges all over Goa were ordered to be closed for three days to minimise people's presence on any streets. The crime and special branches of Goa Police increased vigilance on the VVIP route. As a crime reporter, I was regularly handed over press notes issued by the Goa Police regarding instructions and restrictions to be followed during those four-day VVIP retreat.
The construction of a bridge over Zuari river connecting Agassaim from Panjim side and Cortalim from Margao-Vasco sides was completed by this time. One morning, people in Goa realized that the bridge over Zuari was thrown open to vehicular movement, sans any formal inauguration by a VIP. One had to thank Goa Deputy Superintendent (Traffic) Kiran Bedi for this ! That is the reason why this bridge, the only link connecting north and south Goa, is rightly named after Zuari river, and not after a political leader. Until the opening of the Zuari Bridge, all people travelling from Panjim to Margao and Vasco or vice versa in buses or private vehicles had to alight from their vehicles at either Agassaim or Cortalim and get into waiting ferryboats along with their vehicles to cross over to the other bank of Zuari river. The opening of Zuari bridge had eliminated a major traffic problem for Kiran Bedi at the Cortalim junction. Now she could arrange uninterrupted movement of the VVIP motorcades straight from Dabolim airport to Fort Aquada Taj Village.
And one day, Kiran Bedi gave me a press note regarding traffic restrictions and changes in Goa during the Commonwealth retreat. As a routine affair, I published the press note. The next day when I met Bedi at her cabin, she asked me to repeat the same press note on the next two consecutive days. I just laughed at her suggestion and told her that newspapers never publish the same press note twice. I told her the same press note can appear umpteen number of times but only as an advertisement.
Bedi pondered for a minute and said.. ‘ Camil, in that case, I’d like to have a word with Bikram..” Again I laughed. The `Bikram’ she was referring to was obviously Bikram Vohra, my boss and editor of The Navhind Times. Having spent nearly three years in the profession , I knew no newspaper in the world would ever publish the same press note or news item three consecutive days. Unless there were some changes or corrections. But Bedi was adamant. ‘Camil, let’s go to your newspaper office right now. Come..” Despite my protests, she grabbed my arm and led me to climb down the red carpet-laden wooden stairs of the police headquarters. I had no option but to get into her Gypsy which straightaway headed towards our newspaper office – located near the Panjim Market and hardly 400 meters away from the police headquarters.
Everyone in the newspaper office stared at the smart woman police officer in uniform with a baton in her hand walked confidently on the wooden floor of the one storeyed tiled-roof newspaper office. I walked hesitantly along with her. There was no need to introduce her, people in Goa by now knew Police Officer Kiran Bedi. A former national tennis player, Bedi, mother of a daughter, had maintained herself well.
'Ki Khabar ?,' was our editor Bikram Vohra’s elated greeting to her as he immediately rose from his seat to welcome Kiran Bedi. I was left astonished when both of them started speaking in Punjabi mixed with English. Although in a very prominent position, editor Vohra was just a few years older to me and had not yet crossed his 30s and was thus was 10 years younger to Bedi. I should have foreseen this, they knew each other so well, I cursed myself. But now it was too late. I realised I was going to lose this battle. I was sure that the editor will now let me down and let Kiran Bedi have her way.
I was left sulking when as expected, editor Vohra without any hesitation agreed to Bedi’s request. “Okay, done ! Camil, repeat that copy next two days and ensure with the desk to carry it on top of the page three…” After this, Vohra and Bedi continued talking on other subjects as I quietly sneaked into the reporters room. Some time later, the editor came to see off Bedi till the staircase and from there, as a courtesy I accompanied her climbing down the steps and upto her jeep on the road. My face had fallen but Bedi did not exhibit any signs of victory.
Crestfallen, I then approached the editor to register my protests. But he was very kind and jovial when he replied to me. "Come on, Cami. Be a sport, have a heart!,” that was typical Bikram Vohra when he tried to persuade someone with his viewpoint. “Camil, take a note of what I am saying.. It's not very often that Prime Minister Indira Gandhi, British Premier Margaret Thatcher, Bob Hawke and several other presidents, premiers and statesmen come for a retreat in Goa. It is an international event and as an exception, we need to repeat the same news for security and other reasons. It is a very high profile and VVIPs event in Goa and mind you, you are very lucky, privileged to cover it and you'll remember it in your career. Besides, in your journalist career, you would very, very rarely come across an officer as charismatic as Kiran Bedi. She’s doing a great job, Camil. Let's give her some concessions! Have a heart, young man ! Camil, be a sport !”
The CHOGM summit was over successfully. Soon Kiran Bedi left Goa to join a new posting in other part of the country. The nation has since then watched her career graph to this date with a keen interest. A couple of years later, Bikram Vohra left for a journalism career in the Gulf where he continues to be even today. Later I too left Goa and pursued a career in English national newspapers.
Nearly four decades after the CHOGM incident, I have to admit that my first editor was very right in his statement as also his judgment.

Friday, July 24, 2020

Goa city bus travel



 गोव्यातील नवहिंद टाइम्स या दैनिकात खूप वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले ते व्यंगचित्र मला अजूनही आठवते. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे त्याकाळात म्हणजे १९७७ साली मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले एक महाशय गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील धावपट्टीवर ब्रिफकेस घेऊन पळत येत असतांना लांबूनच हात उंचावून 'राव रे!' असे म्हणतात आणि उड्डाणाच्या तयारीत असलेले ते विमान त्यांना घेण्यासाठी खरेच चक्क थांबते असे ते व्यंगचित्र होते. आदल्या दिवशी शिक्षणमंत्री राऊल फर्नांडीस या मंत्रीमहोदयांना विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला तेव्हा त्यांनी त्यांचे आगमन होईपर्यंत विमानच रोखून धरले होते, या घटनेवर आधारित सुबोध केरकर यांनी काढलेले ते व्यंगचित्र होते.
धेम्पे कॉलेजात मी हायर सेकंडरीला असताना नवहिंद टाइम्सच्या पान एकवर प्रसिद्ध झालेले ते व्यंगचित्र मला आज चाळीस वर्षांनंतरही ठळकपणे आठवते. याचे कारण म्हणजे `राव रे' ( 'अरे थांब रे) असे कोकणी भाषेत सांगताच थांबणारे ते विमान म्हणजे गोव्याची खासियत असलेल्या खासगी सिटी बस सेवेवरची ती एक मजेदार टिपण्णी होती !
पोर्तुगिजांची सत्ता संपवून गोवा १९६१ च्या डिसेंबरात भारत संघराज्यात सामील झाला तेव्हापासून गोव्यामध्ये खासगी बस वाहतूक आहे. या खासगी बस वाहतुकीचा या व्यंगचित्राला संदर्भ होता. गोव्यातील या खासगी बस वाहतुकीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही रस्त्यावर, एखाद्या टोंक रस्त्यावर म्हणजे तीन रस्ते मिळतात तिथे, चौकात किंवा अगदी रस्त्यापाशी असलेल्या तुमच्या घरापाशी थांबून तुम्ही 'राव रे!' अशी हाक दिली की नागमोडी रस्त्यावर कितीही वेगात असलेली ही खासगी बस तुमच्यासाठी हमखास थांबते.
गोव्याच्या बहुतेक सर्व खेड्यांत सर्व घरांची रचना रस्त्यालगत असते यामुळे हे सहजशक्य होते. प्रवाशांसाठी कुठेही आणि कितीही वेळेपर्यंत थांबणाऱ्या गोव्याच्या या बसबद्दल त्यामुळे अनेक गंमतीदार घटना होतात. उदाहरणार्थ, घरातून कुटुंबातील दुसरी व्यक्ती येईपर्यंत दारासमोर असलेली बस थांबून राहू शकते ! खरे म्हणजे 'राव रे' अशी साद देणारे कुणी प्रवाशी रस्त्यावर आहेत का याचीच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्ट्रर असे दोघेही टेहेळणी करत असतात. आपल्या घराच्या दारापाशी रस्त्यावर सामान घेऊन बसची पाहत असलेले कुणीही लांबूनही प्रवाशी दिसले कि हाक नाही मारली तरी ड्रायव्हर सवयीने बसचा वेग कमी करुन त्या प्रवाश्यांपाशी थांबत असतो. तुम्हाला तुमच्या सामानासह आत घेतल्यानंतर, सामान ड्रायव्हरच्या शेजारच्या जागेत कोंबल्यावर बसचा कंडक्टर मग पिल्लुक मारतो (शीळ घालतो) आणि ड्रायव्हर मग बस पुढे नेतो. बसमधील कुणा प्रवाशानेही 'राव रे !' असे म्हटले की त्याच्या घरापाशी व इतर इच्छित स्थळी बस थांबते. प्रवाशी घेण्याचा आणि उतरविण्याचा हा सिलसिला बसचा अखेरचा स्टॉप येईपर्यंत चालू राहतो.
भारतातील ज्या मोजक्या राज्यांत आणि शहरांत खासगी प्रवासी सिटी बस वाहतूक चालते, त्यामध्ये गोव्याचा समावेश होतो. गोवा हे एक स्वतंत्र राज्य असले तरी या राज्याचा भौगोलिक आकार अगदी छोटा म्हणजे महाराष्ट्रातील अहमदनगरसारख्या मोठ्या जिल्ह्यासारखा असल्याने तेथील सातआठ शहरांत आणि गावोगावी धावणाऱ्या बसेस तशा सिटी बसेसच. यातील फार लांब पल्ल्यांच्या बसच्या प्रवासाचा म्हणजे पणजी ते मडगाव व वास्को ते पणजी यादरम्यानचा प्रवास साधारणतः एका तासाच्या आसपास असतो ! या दीर्घ आणि छोट्या पल्ल्याच्या बस वाहतुकीतून गोमंतकीय संस्कृतीचे एक आगळेवेगळे दर्शन घडत असते. गोव्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतर नोकरीनिमित्त अनेक वर्षे वास्तव्य करूनही आजही या संस्कृतीचे दर्शन मला आकर्षित करत असते.
पणजी, म्हापसा, पोंडा, वॉस्को, काणकोण किंवा मडगाव शहरांत बसस्टँडवार तुम्ही पोहोचला की वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या बसचे कंडक्टर तुम्हाला 'पोणजे मार्केट, मिरामार- डोना पावला', 'पोरवोरीम-म्हापसा', 'मडगाव-पोणजे', 'ओल्ड गोवा-मंगेशी- पोंडा' वॉस्को -मडगाव ,असे ओरडत प्रवाशांना आकर्षित करत असतात. बस अगदी खचाखच भरल्याशिवाय बसस्टँड सोडत नाही आणि वाटेवरही प्रवासी घेतच राहते. प्रवाशांकडे सामान असले तर हे कंडक्टर ते सामान ड्रायव्हरच्या केबिनमध्ये ठेवण्यासही मदत करतात.
गोव्यामध्ये हिंदू आणि ख्रिस्ताव हे दोन प्रमुख समाज. त्याचे प्रतिबिंब बसमध्ये ड्रायव्हरच्या केबिनमध्ये दिसते. कधी बसमालक ख्रिस्ती असतो तर ड्रायव्हर हिंदू असतो किंवा याउलट असते. त्यामुळे येशू ख्रिस्त आणि मदर मेरीच्या फोटोबरोबरच ड्रायव्हरच्या पुढयात मंगेशाची किंवा साईबाबांची छोटीशी प्रतिमा किंवा पुतळा असतो. केबिनमध्ये अगरबत्तीचा वास दरवळत असतो. त्याचबरोबर शेजारच्या येशू आणि मदर मेरीच्या (सायबिणीच्या) आणि गोयंचो सायबा असलेल्या संत फ्रान्सिस झेव्हियरच्या फोटोंसमोरील वायरीने जोडलेली मेणबत्तीही कायम तेवत असते. यात कुणालाही विसंगती भासत नाही वा कुणाच्या धार्मिक श्रध्दाही दुखावल्या जात नाहीत !
गोव्यातील खासगी बस वाहतुकीसाठी पैसे मोजावे लागत असले तरी प्रवाशांना तिकिटे मात्र दिली जात नाहीत. प्रवाशांनी गच्च भरलेल्या बसमध्ये कंडक्टरची बस ड्रायव्हरशी संवाद साधण्याची खास कला अनुभवायलाच हवी. बसमध्ये या दारापासून तो दुसऱ्या दारापर्यंत जात तिकिटांचे पैसे गोळा करत कंडक्टर सारखे 'यो रे' 'चोल रे' 'वोस रे' असे बोलत ड्रायव्हरला सूचना देत असतो. एका हातात नोटा घेऊन दुसऱ्या हाताची दोन बोटे तोंडात घालून वेगवेगळ्या प्रकारची शीळ घालून कंडक्टर ड्रायव्हरला थांबण्याचे वा पुढे निघण्याचे इशारे देत असतो. असे सांकेतिक इशारे देण्यासाठी शिटी वापरणारा कंडक्टर क्वचितच दिसतो. त्याशिवाय अधिकाधिक प्रवाशी मिळवण्यासाठी बसच्या ड्रायव्हरची आणि कंडक्टरची दुसऱ्या बसशी सतत स्पर्धा चाललेली असते. पणजी-मिरामार -दोनापावला अशा छोट्या अंतराच्या मार्गांवर वीसपंचवीस प्रवाशांसाठी मिनीबस असतात , या बसमध्ये एकच कंडक्टर असतो, लांब पल्ल्याच्या बसमध्ये शक्यतो दोन कंडक्टर असतात.
गोव्यात बहिणीकडे सुट्टीसाठी एकटा गेलो की प्रवासासाठी माझी प्रथम निवड हे तेथील बससेवाच असते. गोव्यात अनेक वर्षे राहिल्याने तेथे गेल्यावर मी फार हिंडत नसतो. पणजी ते म्हापसा, ओल्ड गोवा-मंगेशी आणि क्वचित मडगाव आणि मिरामार-डोना पावला इथपर्यंत माझा प्रवास असतो. त्याशिवाय शाळेत शिकवणाऱ्या माझ्या बहिणीची बदली चार-पाच वर्षांनी दक्षिण किंवा उत्तर गोव्यातील ज्या गावी होईल तेथेही जाणे होतेच.
सत्तरच्या दशकात पणजी शहरातील मुख्य बसस्टॅण्डवरील बहुतेक मार्गावरील सिटी बससेवा संध्याकाळी सातला बंद व्हायच्या. संध्याकाळी सातनंतर गोव्याची राजधानी असलेली पणजी एकदम सामसूम व्हायची. त्यामुळे पुण्यातून पणजीला जाणारी महाराष्ट्राची स्टेट ट्रान्सपोर्ट एस टी बस पुणे स्टेशनहून पहाटे चारला निघायची. याचे कारण म्हणजे ही बस पणजीला सूर्यास्ताआधी म्हणजे सिटी बसवाहतूक बंद होण्याआधी पोहोचायला हवी. मी असा प्रवास दोनतीन वेळेस केलेला आहे. कलंगुट आणि बागा या समुद्रकिनाऱ्याला गेल्यानंतर तेथून संध्याकाळी पाचच्या आत म्हापशाच्या दिशेने बस पकडावी लागायची अन्यथा या बीचवर रात्रभर अडकून राहावे लागत असे, आणि त्याकाळी या समुद्रकिनाऱ्यावर हॉटेलसुद्धा नव्हती यावर आज अनेकांचा विश्वास बसणार नाही.
गोव्यात पर्यटनासाठी पहिल्यांदाच जाणाऱ्या लोकांना गोव्याची तोंडओळख करून घेण्यासाठी मी त्यांना दोन दिवसांच्या 'गोवा दर्शन' टूरमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत असतो. या दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोवा असे पूर्ण गोवा राज्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे, मंदिरे, चर्चेस, समुद्रकिनारे वगैरे प्रेक्षणीय स्थळे दाखविली जातात. पहिल्या भेटीतच लोक गोव्याच्या प्रेमात पडतात. त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या गोवा भेटीनंतर कुणाचाही अशा धावत्या दौऱ्याचा उत्साह कमी होतो आणि गोव्याची संस्कृती विविध अंगांनी पाहण्याची, अनुभवण्याची इच्छा निर्माण होते. अशा लोकांनी मग स्वतःच्या दुचाकीवर किंवा चारचाकीने गोवा भटकंतीवर अवश्य जावे. मात्र निदान एकदातरी गोव्यातील प्रवासी बसने हिंडायालाच हवे,असा माझा मित्रमंडळींना आग्रहवजा सल्ला असतो ! या बस प्रवासात गोव्याच्या संस्कृतीची अनेक रूपे दिसून येतात हे या माझ्या आग्रहामागचे मुख्य कारण असते.
आजकाल उबर आणि ओला टॅक्सीच्या जमान्यात दुसऱ्या शहरात सहसा कुणी सिटी बसने प्रवास करण्याच्या फंदात पडणार नाही. पण दुसऱ्या देशातील, शहरातील संस्कृती जवळून अनुभवण्यासाठी स्थानिक सार्वजनिक वाहतूक सेवेसारखा दुसरा पर्याय नाही. युरोपच्या दौऱ्यात असताना यासाठीच रोम शहरात मी कुटुंबासह सिटी बसने आणि ट्रॅमने प्रवास करायचो. 'व्हेन इन रोम, डू ऍज रोमन्स डू' या उक्तीनुसार हे वागणे होते. या बस आणि ट्रॅम प्रवासात रोमवासी काही वर्तनाच्या बाबतींत अगदी आपल्या भारतीयांसारखेच आहेत याचे काही गंमतीदार अनुभव मिळाले. पॅरीसमध्ये मेट्रोने प्रवास करताना गर्दी नसतानाही एका चोराने स्टेशनवर उतरताना आमचे पाकिट मारले आणि तिथल्या एका वेगळ्याच संस्कृतीची आम्हाला चुणूक दाखविली.
गोव्यात मी इतरांबरोबर असलो की या लोकांना मी हमखास बसचा एकतरी प्रवास घडवतो. दोन वर्षांपूर्वी `सकाळ टाइम्स'चे जुळे प्रकाशन असलेल्या गोमंतक टाइम्सच्या कामासाठी आम्ही काही जण सांत इनेजला गोमंतक भवन मध्ये उतरलो होतो. सकाळी तेथून १८ वा जून रस्त्याने चालत भाजीपाव आणि मिरचीभजे खाण्यासाठी आझाद मैदानापाशी गेलो आणि येताना त्यांना मी हॉटेल मांडवी येथून कला अकादमीपर्यंत बसने आणले.
धेम्पे कॉलेजात मी हायर सेकंडरीला असताना ऑल गोवा स्टुडंट्स युनियनने ( अगसू) विद्यार्थी संघटनेने या खासगी बसमध्ये विद्यार्थ्यांना पन्नास टक्के प्रवास भाडे सवलत मिळावी म्हणून आंदोलन केले होते. सतीश सोनक आणि मनोज जोशी हे आंदोलनाचे नेते होते. या आंदोलनाच्या वेळी पोर्तुगीज सत्तेतून मुक्त होऊन भारतात समाविष्ट झालेल्या गोव्यात पहिल्यांदाच खळखट्याक आवाज झाला ! आंदोलन यशस्वी होऊन विद्यार्थ्यांना प्रवासभाडे सवलत मिळाली ती आतापर्यंत चालू आहे. त्याकाळात म्हणजे १९७८ साली पणजी मिरामार प्रवास भाडे पंचवीस पैसे होते, या आंदोलनानंतर आम्हा विद्यार्थ्यांसाठी हे प्रवासभाडे तेरा पैसे इतके झाले हे आजही आठवते.
मी कॉलेजला शिकत असताना काही संघटनांनी गोव्यत खासगी बस वाहतूकसेवा बंद करुन सरकारी बस वाहतूक सेवा करावी अशी मागणी केली होती. या मागणीचे समर्थन करणाऱ्या रोलंड मार्टिन या विद्यार्थी नेत्याशी माझा नेहेमी वाद व्हायचा. महाराष्ट्रातील त्याकाळच्या बस वाहतुकीच्या अनुभवावरुन आणि गोव्यातील प्रवासीभिमुख खासगी बस सेवेमुळे माझा बस वाहतुकीच्या सरकारीकरणास ठाम विरोध असायचा. अलिकडच्या काळात कोलकाता आणि इतर काही शहरांत खासगी बसने प्रवास करण्याचा प्रसंग आला आणि ते अनुभव फारसे सुखावह नव्हते.
प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री असताना १९८०च्या दशकांत गोव्यात सरकारी बस वाहतूक सुरू करण्यात आली. त्यासाठी कदंब वाहतूक महामंडळ स्थापन करण्यात आले. गोव्यात एके काळी कदंब घराण्याची राजसत्ता होती. म्हणून कदंब हे नाव ! कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन हे मुख्यमंत्री राणे यांच्या या आवडत्या अपत्याने मात्र बाळसे असे कधीच धरले नाही. कदंब वाहतूक महामंडळाची स्थापना होऊन चाळीस वर्षे उलटून गेली तरी आजही आजसुद्धा अगदी थोडयाच मार्गांवर निळ्या-पांढऱ्या रंगाच्या कदंब बस धावत असतात. सरकारी मालकीच्या असलेल्या या बसमध्ये प्रवाशांना तिकिटेही दिली जातात. पणजी-म्हापसा अशा ठराविक काही मार्गांवर विनावाहक तत्त्वावर कदंब बसेस चालतात. या बसमध्ये तुम्हाला बसायला जागा मिळू शकते, मात्र फेऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने प्रवासी भरगच्च भरलेल्या खासगी बसचाच पर्याय निवडतात.
या खासगी बससेवेचा एक तोटा म्हणजे बस अगदी भरुन गेल्याशिवाय बसस्टॅण्ड सोडत नाही. कंडक्टरला फूटबोर्डवर जेमतेम पाय टेकवता येईल इतकी बस भरली की मगच बस पुढे ढळते . याउलट कदंब बस अगदी ठराविक वेळापत्रकानुसार सुटतात. मात्र कदंबाचे पगारदार ड्रायव्हर आणि कंडक्टरसुद्धा प्रवाशी आकर्षित करण्याचे प्रयत्न करतात हे मान्य करायला हवे.
गोव्यातील नागमोडी वळणाच्या अरुंद रस्त्यांवरून या खासगी बस आणि मिनीबस जातात, तेव्हा ड्रायव्हरच्या कौशल्याला दाद द्यावी लागते. एखादया टोंकापाशी (तीन रस्ते मिळतात ती जागा) बस थांबते तेव्हा कुणी प्रवासी आपल्या घरापासून येतो आहे काय याकडे ड्रायव्हर आणि कंडक्ट्रर या दोघांचेही लक्ष असते. त्याचवेळी मागून येणारी बस ओव्हरटेक करून पुढचे सर्व प्रवासी घेणार नाही याचीही त्यांना काळजी घ्यावी लागते. एखादी महिला सामानासह लांबून येताना दिसली की कंडक्ट्रर ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा करतो. 'ये गो, बेगीन यो !' असे त्या महिलेलाही सांगतो. गोव्यात कोकणीत लहान-मोठयांशी एकेरीतच बोलले जाते. अगदी मुख्यमंत्री किंवा कुणाही मोठ्या व्यक्तीला आदरयुक्त स्वरात पण एकेरीतच 'तू बस हांगा!' असेच म्हटले जाते. कोकणी भाषेतला हा खास गोडवा ! प्रवाशांना बसमध्ये घेत असताना त्याचवेळी मागची बस ओव्हरटेक करुन पुढे उभे राहिलेले प्रवाशी घेणार तर नाही ना याची काळजी कंडक्ट्ररला असते. दररोजच्या फेऱ्यांमधून अधिकाधिक पैसा गोळा करण्यासाठी ड्रायव्हर आणि कंडक्ट्रर यांच्यामध्ये सुसूत्रता असते महत्त्वाचे असते.
प्रवाशांचे अवजड सामान ड्रायव्हरच्या केबिनमधील मोकळ्या जागेत ठेवले जाते. ज्येष्ठ नागरीकांचे आणि इतरही प्रवाशांचे सामान घेऊन ते ड्रायव्हरच्या शेजारच्या मोकळया जागेत ठेवण्यात कंडक्ट्रर मदत करतो. जास्तीत जास्त प्रवासी मिळवून उत्पन्न वाढवण्याचा प्रत्येक ड्रायव्हर अन कंडक्ट्रर प्रयत्न करत असतो त्यामुळे प्रवाशांना ही व्हीआयपी वागणूक !
गोव्यातील सिटी बसमधील पुढच्या निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात. प्रवास सुरु झाला कि थोड्या वेळाने कंडक्ट्रर प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे गोळा करू लागतो. तिकीट अर्थांतच नसते. बसमध्ये खूप गर्दी असली तर प्रत्येक स्टॉपवर बसमधून खाली उतरून कंडक्टर उतरणाऱ्या प्रवाश्यांकडून तिकिटाचे पैसे गोळा करत असतो. हा विश्वासाचा मामला असतो. या बसमध्ये तिकीट नसले तरी त्यामुळे तिकिटाचे पैसे न दिल्याबद्दल वाद कधी होत नाहीत हे विशेष. हा, `मोडचे' म्हणजे सुट्टे पैसे नसले तर गडबड होऊ शकते.
गोव्यातील प्रवासी वाहतुकीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथील पायलट दुचाकी सेवा. तुम्ही पोणजे प्रासा किंवा पणजी आंतरराज्यीय बसस्टँडवर पोहोचला की पिवळ्या रंगाचे मडगार्ड असलेल्या मोटारसायकलींवरील पायलट तुम्हाला कुठे जायचे आहे असे विचारतील. अशा मोटारसायकल रिक्षा भारतात केवळ गोव्यातच असाव्यात.
खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९७० आणि १९८०च्या दशकांत मी पणजीला शिकत असताना हे मोटारसायकल पायलट गोव्यात सगळ्या शहरांत चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठया संख्येने दिसायचे. माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाच्या काळात गोव्यात शेकडो युवकांना आणि इतरांना मोटारसायकल पायलटच्या सेवेने रोजगार मिळवून दिला होता. कर्जावर घेतलेल्या राजदूत आणि इतर मोटारसायकल एव्हढीच काय त्यांची यासाठी आर्थिक गुंतवणूक असायची. एखादी साडीवाली, फ्रॉकवाली किंवा स्कर्टधारी महिला मासे आणि भाजीपाला घेऊन पणजी मार्केटबाहेर आली की एखादा पायलटच्या दुचाकीवरून मिरामार, अल्तिनो किंवा सांत इनेजला जाई.
त्याकाळात या छोट्याशा अंतरासाठी किमान दहा रुपये भाडे असायचे. कामावर किंवा इतर कुठे जाणारी पुरुषमंडळी छोटया अंतरावर जाण्यासाठी या मोटारसायकल पायलट सेवेचा वापर करत. एका व्यक्तीसाठी तीनआसनी रिक्षापेक्षा मोटारसायकल पायलट सेवा अधिक स्वस्त असायाची. तीन -आसनी रिक्षा त्याकाळात प्रामुख्याने पर्यटकच वापरायचे.
दोन वर्षांपूर्वी थायलंडच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर सकाळ टाइम्सचा वार्ताहर म्हणून मी उपस्थित होतो. तेथे बँकॉक येथे सकाळी चौकाचौकात शाळकरी मुले-मुली अशाच मोटारसायकल पायलटबरोबर शाळेत जाताना दिसली आणि गोव्याच्या अशाच आगळ्यावेगळ्या प्रवाससेवेची आठवण झाली. का कुणास ठाऊक पण गेल्या काही वर्षांत या मोटारसायकल पायलटांची संख्या अख्ख्या गोव्यात खूपच कमी झाली आहे.
मात्र अलीकडच्या काळात प्रवासी दुचाकीची एका नवी सेवा गोव्यात सुरू झाली आहे. तुमच्याकडे पॅनकार्डसारखा ओळखपत्र पुरावा असला की तुम्हाला एखादी दुचाकी दिवसाला साडेतीनशे किंवा चारशे रुपयांस भाडयाने मिळू शकते. मागे एकदा मी एका पेट्रोलपंपावर उभा होते तेव्हा पेट्रोल भरणाऱ्या युवकाने विचारले, 'गोव्यात फिरायला आला का?' भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या दुचाकीचे मडगार्ड व्यावसायिक वाहनाचे म्हणजे पिवळ्या रंगाचे असल्याने मी पर्यटक आहे हे त्याने ओळखले होते !
कोरोनाचा सद्याचा लॉकडाऊन संपला कि गोव्याचा दौरा करायला उत्सुक असणाऱ्या लोकांनी एकदा तरी गोव्याच्या या सिटी बसमध्ये प्रवास करायलाच हवा

Activist, crusader journalist - Editor Prakash Kardaley कर्दळे मास्तर


“So when can you join us?”, asked Prakash Kardaley, resident editor of Indian Express (Pune edition), as he showed me the pay scale that would be offered to me as a staff reporter. He pointed at the horizontal table of a pay scale applicable to a staff reporter in the Indian Express group of newspapers as per the Justice Palekar Wage award. (My resume was silent on the fact that I was a former general secretary of Goa Union of Journalists and so well-versed with the Palekar Award or the Working Journalists Act. ) Indeed, I was impressed with the offered pay scales, it was a big jump from the pay I was getting in Lokmat Times in Aurangabad. It was a leap from Rs 1200 per month to nearly Rs 2600 per month salary. A fortnight later, on November 1, 1989, I joined Indian Express at the Aurora Tower n Pune Camp as a staff reporter. On the same day, Kardaley also made an arrangement for my stay in Pune - a monthly cot basis Priya Lodge, located opposite Rupali and Vaishali hotels in Deccan Gymkhana. Avertino Miranda, an old friend from Goa, and now a reporter in Indian Express, was one of the companions there. The same cot and the room at the lodge, along with a teapoy and a cupboard, were to be my accommodation and assets for the next four years. Other Indian Express reporters Vishwanath Hiremath and Vishwas Kothari would soon join Miranda and me later at the same lodge.
Kardaley and I soon got on well. He was a different kind of a boss. After Anand Agashe left to join ‘Indian Post’, there was no designated chief reporter in Indian Express, all of us eight reporters were on par, just staff reporters and took orders from each others in rotation. Immediately after joining Indian Express, the first national newspaper for me, we reporters covered the December 1989 parliamentary election with zeal. I was excited to tour Kolhapur and Ichalkaranji Lok Sabha seats as Naren Karunakaran and other colleagues visited other constituencies in western Maharashtra. As the resident editor, Kardaley, all of us referred to him as मास्तर `Master', gave full freedom to us reporters and the news desk team. That is the difference when an editor has background of news desk or reporting section. Kardaley never even had a look at our news copies typed on an old typewriter which was shared by all of us reporters. He trusted professional abilities of reporters in his team and the news desk. Neither did he enjoy holding long sessions of meetings to give pep talks or share news ideas. Unless you made a blunder of asking him which is Mula and Mutha river in Pune or something about the Peth locations in Pune city.... Then the Master would make you seat before him as he, with a pen, would draw a map, and would go on explaining for, say, at least half an hour..
We young reporters - at 28 I was the eldest and Anosh Malekar the youngest among the lot - were left to learn ourselves or fend for ourselves. But it was fun and lots of excitement. Even after our work was over, some of us male reporters, all of whom were bachelors, kept chatting and smoking either at the M.G. Street in Pune Camp or at the Priya Lodge in Deccan Gymkhana till late night hours. After the working hours at night, Kardaley often dropped me by an autorickshaw or his Kinetic scooter at Priya Lodge as he proceeded from the BMCC Road to his residence in Patrakar Nagar. During those days, none of the editors or journalists in Pune had their own four-wheelers or chauffeur-driven office cars. Despite its name, our Priya Lodge which was a part of the Hotel Hill View and located near the IMDR, was strictly for male members with even female siblings or any female family members forbidden to climb steps of the two-storeyed building. Sometimes Kardaley would drop in at our place at very odd hours – around 8 am – causing much embarrassment to most of us Indian Express reporters who never went to sleep before 1 am and got up very late in the morning. Oh yes, who would forget Kardaley's characteristic call 'ए गाढवा ! ' ('Ae Donkey ..') that used to carry different undertones. Sometimes the tone of his 'ए गाढवा !' meant the Master was in a most cheerful and appreciative mood ! Otherwise, even the others in the room feared the worst.
Kardaley soon introduced me to the bar culture in Pune Camp. The refreshing half an hour drinking sessions at the Ritz Hotel opposite Pune General Post Office (GPO) and Hotel Grand with their typically old fashioned architecture and furniture reminded me of taverns in Goa. Kardaley who smoked along with me never went beyond two small pegs of Vodka or a bottle of beer. Sometimes there would be larger gatherings of reporters. It was at one of such gatherings at Hotel Grand that we reporters and Kardaley had a brain storming session on a proposed weekly features supplement of Indian Express. Vinita Deshmukh who later joined Indian Express was in charge of the weekly supplement published on every Thursday. The weekly supplement was a precursor to the ‘Citizen’ magazine which was also looked after by Vinita Deshmukh. Our teleprinter operator R. G. R. (Many of us never knew his full name) typed the reporters’ copies again on the teleprinter to transmit them to our Mumbai-based desk. This teleprinter had a two-way traffic. Yes, that time, the news desk of Pune edition was based in Mumbai and Kardaley and we reporters communicated to M. J. Paul, Nasir Shaikh, Devendra Singh and others of the Pune desk in Mumbai only through the teleprinter and a hotline !
Like me, Kardaley too had began his professional career in Goa. He was in Goa when this territory was preparing to go for a historic referendum in January 1967 – the first and the only one in the history of an independent India - on the issue of whether to remain an independent entity or merge into neighbouring Maharashtra state. The tiny territory had then thankfully narrowly voted for an independent Union Territory status. Kardaley had worked in Goa, in Marathi daily Gomantak, just for a few months. Talking to me, he often recalled the days when ‘Estado da India’ or Portuguese India’ liberated in December 1961 was gradually learning to take a few steps in democratic India. He was amused to see that the new political leaders in Goa including ministers, legislators and other elected representatives needed coaching in electoral politics. Many ministers and legislators were also brought to Mumbai to witness State Assembly proceedings there ! It is even said that when a question was raised by a legislator in Goa Assembly, Goa’s first Chief Minister Dayanand Bandodkar without rising from his seat used to gesture with a finger to a bureaucrat, saying in Konkani "सांग रे त्येका ! " (“Reply to his question !” )
Originally hailing from Nagpur, Prakash Muralidhar Kardaley, joined Indian Express in Mumbai in 1967 and served the organisation for a record period of 40 years, his retirement in 2000 was followed by nearly seven-year long extension. Cartoonist R. K. Laxman who was with the Times of India (Bennett and Coleman Company) for over five decades perhaps holds the longest record of service with any newspaper in India. It was said that while he was posted in Mumbai, he had dug out many government files from the Mantralaya which helped Indian Express editor Arun Shourie to target the then Maharashtra Chief Minister Abdul Rehman Antulay. The Cement Scandal as the corruption came to be known forced Antulay – the first and the only Muslim chief minister of Maharashtra - to quit his post. Kardaley was posted in Pune in 1972. “I liked the city so much that I made it my home,” he has written. After serving as a chief reporter in Mumbai and also in New Delhi for a brief period, Kardarley returned to Pune to launch Pune edition of the Indian Express. That was the time in 1989 when I had joined this newspaper. Maharashtra Herald owned by Atur Sangtani was then leading English newspaper in Pune. Pune edition of Loksatta was also launched simultaneously with Anil Takalkar and Arun Khore leading the team.
Kardaley was closely associated with Indian Express Chief Editor Arun Shourie. I remember once I happened to pick up a landline call. “Arun here, Prakash, ” the voice on the other side said. “Sir, this is Camil Parkhe. Is there any message?” I said. “Camil, please tell Prakash that Arun had called,” he said and hung up. I was totally thrilled. Not because Chief Editor Arun Shourie had spoken to me. It was because it was for the first time outside Goa that someone had understood and pronounced my name correctly. Soon after that, Kardaley on behalf of Indian Express arranged Shourie’s talk at the Fergusson College’s Amphi Theatre. There was a tense atmosphere and heavy deployment of police personnel around the venue. That was because Shourie’s controversial book `Worshiping False Gods’ relating to Dr. Babasaheb Ambedkar was released recently. The years from 1989 to 1991 were a turbulent period in the history of independent India. It saw downfall of the Rajiv Gandhi government, short-lived prime ministerial tenures of Vishwanath Pratap Singh and Chandra Shekhar, arrival of the Mandal Commission era, Lal Krishna Advani’s controversial Rath Yatra, a mid-term poll and assassination of Rajiv Gandhi. All of us young reporters in Indian Express were given a free hand by Kardaley to cover these memorable events.
Having withdrawn from the nitty-gritty of the newspaper routine, Kardaley had now turned an ardent disciple of Osho. He used to frequently visit the Osho Ashram in Koregaon Park in the city. By that time, soon after his forced and humiliating return from the USA, Osho had stopped delivering speeches or even appearing in public. There were even many rumours about his ill health. Admission to the Osho Ashram was restricted only to those having HIV-free or AIDS-free certificates. All of us reporters were acquainted with Swamy Chaitanya Kirti and a few others managing the press relations for the Osho Ashram and who therefore frequently visited Indian Express office. Once Kirti informed Kardaley that Osho would appear before the devotees on Guru Purnima day. “I took my son (Amol, now based in Australia) along with me so that he may watch an historic figure,” Kardaley later wrote in his blog. To be frank, as a journalist and also as one who had studied philosophy for graduation and post-graduation degrees, how I had wished to meet or listen to this great, unconventional original thinker !
And then, one Sunday late evening, Kardaley stormed into the newspaper office to file a news report. All of us knew that Osho had died and we thought Kardaley would be a heartbroken man. He was not. This surprised me because my first editor, Bikram Vohra of The Navhind Times in Panjim, Goa, was unable to hold back his tears as we prepared a special afternoon newspaper bulletin, following assassination of Prime Minister Indira Gandhi on October 31, 1984. Vohra, now living in the Gulf, has hailed from a family having two generations of senior ranking Army officers ! Kardaley asked one of the reporters to let him use the typewriter. And when while facing the wall he began typing, there was no pause for a second. That was the first time I had a glimpse of various qualities of a good reporter he had. Within a few minutes, Kardaley had filed the obit of Osho, Osho Rajnish, Bhagwan Rajnish, Acharya Rajnish or simply Chandra Mohan Jain, a philosophy teacher from Jabalpur University who later shook the whole world with his revolutionary thinking. Kardaley carried no notes with him as he filed the single spaced two typed sheets obit. He gave the typed copy to RGR to transmit it on teleprinter to Mumbai and for all editions of Indian Express. And he left nonchalantly for home, leaving all us too stunned. Apparently he believed in the now famous dictum : "Osho Never Born, Never Died Only visited this Planet Earth between December 11, 1931 - January 19, 1990 ."
Kardaley had always adorned the mantle of an activist journalist, a crusader. In keeping with the tradition of Indian Express, he was ready to take head on against the mighty and powerful. The issue of development on a hilltop at the Survey No. 44 at Erandwane in Pune was one such issue Kardaley raised in Indian Express. I even remember attending along with Kardaley a late night general body meeting of the Pune Municipal Corporation on this hot issue. Express Citizen Forum (ECF) was another issue which was close to Kardaley’s heart. He founded the ECF in 1990 to actively take up various civic issues, be it MSEB power mismanagement, potholes, tree felling or the deplorable drainage system. He had an army of some activists who were committed civic activists and faithfully attended meetings of the Express Citizen Forum, usually held at the Clover Centre, adjacent to Aurora Tower, where our newspaper was located. Netraprakash Bhog, Tara Warrior, advocate Aroona Nafday and Kalpana Gupte were some of the activists associated with the Express Citizen Forum. It was a rule that the discussion at the ECF meetings, though attended by less than two digit number persons, would be carried in at least four columns in Indian Express. And as an exception, this news copy was expected to be shown to Kardaley before forwarding it to the news desk. It was most likely that additions would be suggested or an enraged Kardaley would himself file another an in-depth story !
By the way, in keeping with the prevalent ethics and glorious tradition of English journalism, the name and photo of the editor (Kardaley) was not published in any news in Indian Express. To make matters easier for our photographer Milind Wadekar, ECF Convenor Kardaley, therefore, later agreed to sit at a corner on dais at all major ECF functions ! I remember we reporters including Madhav Gokhale, Vishwanath Hiremath, Naren Karunakaran, Shubha Gadkari, Sangeeta Jain- Jagirdar, Avertino Miranda and Anosh Malekar used to duck for cover whenever Kardaley would wonder aloud if there is any volunteer to cover the ECF meeting. Many times, the Master himself would volunteer to cover the meeting and a day later, there would be four to five columns news on various civic issues. We reporters always marvelled at his unending zeal and love for the civic issues.
“This (ECS) was the best phase of my life and this became the strength of my paper also,” Kardaley has stated in his blog. The Indian Express Group which gives the Ramnath Goenka Excellence in Journalism Awards every year has instituted a civic journalism award in memory of Prakash Kardaley, It honours a print journalist 'whose sustained effort highlights a civic issue and forces the authorities to find a solution for it. The award aims to recognise pro-active local reporting that makes a difference in the lives of citizens.'' Ramnath Goenka Excellence in Journalism Awards are the most coveted awards in journalism in India. Incidentally, Radheshyam Jadhav, who had been my colleague in Maharashtra Herald in 2004-06 and later worked with Indian Express and The Times of India has won the Prakash Kardaley memorial award twice.
During this time, reporter colleague Shubha Gadkari introduced me to Asha Kardaley who used to then contribute to daily Loksatta. The short, soft-spoken woman is a reputed Marathi writer in her own right, known for her short stories, and has some acclaimed books to her credit including biographies of Kiran Bedi and Mother Teresa. After I joined Maharashtra Herald-Sakal Times , I often used to meet her when she visited Sakal library. She was pleased when once I told her that a chapter on Mother Teresa in my Marathi and English editions of ‘Contribution of Christian Missionaries in India’ was based wholly on her Mother Teresa’s biography !
I resigned from Indian Express within a year to continue as a freelance journalist. I regretted my folly three years later. With a large heart, Kardaley welcomed me back into Indian Express fold, albeit with voucher payment basis with salaries almost on par with other colleagues. When I rejoined, the premises areas of Indian Express -Loksatta in Aurota Towers were nearly doubled. More reporters including Raghunath, Anuradha Msacarenhas, Dnyanesh Jathar, Rachna Bisht, Davinder Kumar, Nanda Dabhole, Sujata Deshmukh, Satyajit Joshi, Prasanna Keskar, Abhijit Atre, Manish Umbrajkar and Vishwas Kothari had joined. Pune News desk from Mumbai too was shifted to Pune. This time I was entrusted with the job of Pimpri Chinchwad Newsline, Maharashtra regional news and editing his most favourite column – the Letters to the Editor. The letters – mostly written by senior citizens, retired defence personnel and civic activists – used to deal with issues of erratic water and power supply, pathetic Pune Municipal Transport (PMT) service and landline phone service. “I always liked to highlight the grass root problems and more fieldwork. My aim was to know more about knowing grievances faced by people not just writing about those Netas. I never had the fascination for the big names... To me there is no difference between reporting the proceedings of the Parliament and a Municipal Corporation,” Kardaley has written.
I remember the celebrations when Indian Express Pune edition overtook ‘Maharashtra Herald’ of Pune Camp in circulation of newspaper at around 18,000 copies. Indian Express was now the leading English newspaper in Pune. Around a decade later, Pune edition of The Times of India having reached a circulation of 1.17 lakh newspaper copies overtook Indian Express as the leading English newspaper in Pune and nearby areas. Yes, having joined The Times of India in 2000, I too was also a party to these celebrations organised by the TOI at a hotel on the Bhadarkar Road. Incidentally, I was the only common figure journalist at the launch of the three city English dailies in Pune in a span of three decades – Indian Express (1989), Times of India (2000) and the Maharashtra Herald- Sakal Times incarnation in the Sakal media group (2004). One of the major campaigns successfully launched by Kardaley was for erection of National War Memorial in Pune Cantonment area and dedicated to post-Independence war martyrs. Kardaley must have felt satisfied when Maharashtra Governor Dr. P. C. Alexander inaugurated the memorial in 1998.
In April 1999, Kardaley called me to say that due to the management’s cost cutting policy, now it was impossible for him to continue me on a voucher basis job. “Newspapers are not charity organisations, you see,” I remember his words even today as he advised me to look for another job. I did not realise then that Kardaley himself was to retire soon. However Kardaley continued my services with lesser responsibilities and with half of payment until I could secure a new job. ‘Subsistence allowance’, he said wryly. He had been a president of the Pune Union of Working Journalists (with Taher Shaikh as general secretary) and knew exactly what the term meant. I desperately hanged on with the thread of the small monthly payment for almost a year until I was offered a job in The Times of India. With a huge relief, I jumped for the job offer which came through an old friend, Abhay Vaidya. The Times of India was to launch its Pune edition in April 2000 and Abhay Vaidya who later became chief reporter wanted me to look after the state page in the national newspaper.
Kardaley relieved me of my duties in Indian Express the very moment I informed him of my appointment in the rival newspaper. I knew he shared in equal measures my joy in getting a job with an attractive package. By keeping me on the exit list for nearly a year, Kardaley had enabled me to find a gainful employment with a pay scale, Provident Fund, long paid holidays and all other benefits. First in the Times of India and later for 16-year-long service in Maharashtra Herald- Sakal Times of the Sakal Media Group and then a graceful exit from journalism service of 40 years during the present Corona Lockdown..... Oh,, these have been really great years with not many regrets...!!! And gratitude towards so many people who made it happen...!!! During my service in Indian Express, I was never a blue eyed boy or the Man Friday of Kardaley. Nonetheless, Kardaley the Master had unwittingly been my mentor and a godfather at one stage – nearly a decade - of my life and career.
And that was also the last day we saw each other. --

Sunday, July 5, 2020

When statue of poet Louis Vaz de Camoes in Old Goa was removed...



The Black Lives Matter protests in the USA and Europe have called for removal of statues of some persons including Winston Churchill for their alleged dubious roles in treatment to the black community. This reminds me how a statue of celebrated literary giant Luis Vaz de Camoes in Old Goa was removed in 1980s, two decades after Goa was liberated from the Portuguese regime. There is an important circle in Old Goa no visitor to this former capital of Goa under the Portuguese regime will ever miss. This circle is at the entrance of the impressive Se Cathedral, the white 17th century edifice and the largest church in Old Goa.
This circle comes into prominence especially on December 3, the feast of St. Francis Xavier, and once a decade exposition of the relics of this patron saint of Goa. At the centre of the circle was once a pedestal. A huge statue of Portuguese poet Luis Vaz de Camoes placed on the pedestal was the centre of attraction at the walking plaza at the historic cathedral. The poet stood there, with his face up, holding in his hand scrolls of his epic, Os Lusíadas .
The imposing 3.6 meters high bronze statue of Luis Vaz de Camoes (1525 – 20 June, 1580) with the impressive background of Se Cathedral would have served as an ideal spot for selfies or photo ops. But not many people of my generation would have in their albums their photos captured at this site. I moved to Goa in 1978 but do not have a single photo taken near this poet’s statue at this picturesque site. This is because clicking photographs was not easily possible and affordable for common people till early 1980s, the period till the Portuguese bard’s statue was allowed the honour of occupying the high pedestal.
Old Goa is one of the most popular tourist destinations in Goa. The statue of a Portuguese national – a poet but in Portuguese language – continued to occupy the high pedestal even after Goa’s liberation in December 1961. Significantly, the statue was erected in Old Goa in 1960, just a year before Prime Minister Pandit Nehru ordered military action to liberate Goa from the Portuguese rule. The marble plaque on the pedestal carried in Portuguese language name and contribution of Luis Camoes.
During my college days, I visited Old Goa several times but it never occurred to me that the legacy of this impressive statue, like Portuguese – the administrative language of this tiny territory for four centuries – would soon be wiped out. The area around the circle was later renovated with a beautiful landscape in view of the increasing number of tourists to this historic place. Statues of many governor generals of the Portuguese regime in Goa including Alfonso de Albuquerque, Vasco de Gama from various prominent locations were shown the place they deserved after Goa’s liberation – the museums and archives.
The clamour for removing the Portuguese poet’s statue at the high pedestal in Old Goa had started getting louder in early 1980s. A group of freedom fighters and others calling themselves as nationalists demanded that the statue of the foreign national, who praised Portuguese imperialism, be removed from the site. It was even alleged that Luis Camoes had referred to Indians as dogs in his magnum opus epic, Os Lusíadas ("The Lusiads"), an allegation reputed by many.
Luis Vaz de Camoes has been hailed as Shakespeare, Homer or Kalidas of Portuguese language and national poet of Portugal. He had spent many years in Goa. But the group of the nationalists in Goa perceived Camoes as a relic of the past Portuguese imperialism and therefore saw no reason why his statue should occupy an honourable place after Goa's liberation. There were of course some voices, lauding the contribution of the giant litterateur. Os Lusíadas has been translated into several languages Camoes is called as the greatest poet in Portuguese language. His tomb in Lisbon, Portugal, is a national monument, visited by a large number of dignitaries and others. But those demanding removal of the poet’s statue were not impressed. The clamour for the statue’s removal was increasing. The issue was even raised in Indian Parliament. The Goa government was in a fix.
This atmosphere prevailing in Goa flashed before my mind when there was a prolonged controversy over the statue of Dadoji Kondadeo along with young Shivaji Maharaj and his mother Jijamata at the Lal Mahal in Pune. Some groups had questioned the very role of Dadoji Kondadeo in the life of Shivaji Maharaj and therefore demanded removal of his statue. Ultimately, Kondadeo statue was removed in the presence of a large police personnel which ended the row. In the case of poet Luis Vaz de Camoes, one morning in 1983, it was found that a blast was carried out to destroy the statue. It was a job carried out by amateur persons. The statue had remained intact at the pedestal but the blast, apparently carried out with gelatin sticks, had managed to rip open the throat area of the statue. Nevertheless the amateurish job on the statue accomplished its mission.
The blast job on the statue came as a blessing in disguise for the troubled Goa government led by Pratapsingh Rane. The public works department swiftly made arrangements to shift the statue to the museum of the Archaeological Survey of India, located just across the road, on the premises of the Bom Jesu Basilica. A major headache for the administration and security authorities was thus solved once for all.
Now the statue of poet Luis Vaz de Camoes at the museum is among scores of statues of heroes in Goan, Portuguese history and may hardly attract special attention of anyone. If you ever happen to visit this museum, remember, this statue of Luis Camoes now relegated into oblivion was once at the centre of attraction in Old Goa.